Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पनवेलमधील खंडित पाणी पुरवठा उद्या सकाळ पर्यंत सुरळीत होणार

पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने मंगळवार संध्याकाळपासून पनवेलमधील अनेक भागांत पाणीपुरवठा खंडीत झाला आहे. आज बुधवारी फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यात यश आले आहे. मात्र जलवाहिनी दुरुस्त झाली असली तरी अद्यापस पनवेलमधील पाणीपुरवठा सुरळित झाला नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 26, 2024 | 02:55 PM
फोटो सौजन्य -iStock

फोटो सौजन्य -iStock

Follow Us
Close
Follow Us:

पनवेल ग्रामीण एमजेपीची पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने मंगळवार, २५ जून रोजी संध्याकाळपासून पनवेलमधील अनेक भागातील पाणीपुरवठा खंडीत झाला होता. जलवाहिनी फुटल्याने पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली आणि करंजाडे वसाहतींचा पाणी पुरवठा अचानक खंडित झाला होता. आज २६ जून रोजी फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यात एमजेपीला यश आले आहे. मात्र अद्याप पाणीपुरवठा सुरळित झाला नाही. गुरुवार २७ जून रोजी सकाळपर्यंत सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळित होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

जलवाहिनी फुटल्याने मंगळवार, २५ जून रोजी संध्याकाळपासून पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली आणि करंजाडे वसाहतींचा पाणी पुरवठा खंडित झाला आहे. अचानक पाणीपुरवाठ खंडीत झाल्याने नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोकर पाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पनवेल पालिका हद्दीतील पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली वसाहत आणि करंजाडे वसाहतीला पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या या जलवाहिनी जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे अनेकदा जलवाहिनी फुटून नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागतो. पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या आणि जीर्ण जलवाहिनी बदलण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

नागरिकांची ही मागणी मान्य करत प्रशासनाने जुन्या आणि जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र अद्याप हे काम पूर्ण झाले नसल्याने अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटून नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. सिडकोचे पाणी पुरवठा अधिकारी प्रफुल देवरे यांनी सांगितलं की, पनवेल ग्रामीण एमजेपी जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आल्या नंतर पंपीग द्वारे पाणी पुरवठा करण्याचे काम सुरु केले जाते. मात्र या सर्व प्रक्रियेला ३ ते ४ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे काही भागात इमारतींना आज सायंकाळ पर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु होईल. तर ज्या भागात उंच टाक्यांव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो त्या भागात पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी उद्या सकाळ पर्यत वाट पाहावी लागणार आहे.

Web Title: Interrupted water supply in panvel will be restored by tomorrow morning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2024 | 02:55 PM

Topics:  

  • Marathi News
  • Water supply

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
2

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
4

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.