Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी १५ दिवसात आढावा घेणार; मनोहर थोरवे यांचं वक्तव्य

अवकाळी पावसाने आर्म खचला असून त्यांना मदत मिळाली पाहिजे यासाठी आमदार महेंद्र थोरवे अध्यकतेखाली १५ दिवसात बैठक लावली जाईल असे आश्वासन कर्जत पंचायत समितीचे माजी उप सभापती मनोहर थोरवे यांनी मांडले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 01, 2025 | 06:00 PM
Karjat News : अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी १५ दिवसात आढावा घेणार; मनोहर थोरवे यांचं वक्तव्य
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत /संतोष पेरणे : तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात मोठी प्रगती घेतली असून नाचणी सारखे पीक घेणारे शेतकरी तर राज्यात क्रमांक एक वर राहिले आहेत.या सर्व शेतकऱ्यांना प्रगत करण्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घडवलेली हरितक्रांती महत्वाची आहे मात्र तालुक्यातील शेतकरी अवकाळी पावसाने आर्म खचला असून त्यांना मदत मिळाली पाहिजे यासाठी आमदार महेंद्र थोरवे अध्यकतेखाली १५ दिवसात बैठक लावली जाईल असे आश्वासन कर्जत पंचायत समितीचे माजी उप सभापती मनोहर थोरवे यांनी मांडले.कृषी दिनाचे निमित्ताने कर्जत कृषी विभाग यांच्या वतीने शेतकऱ्यांना तूर बियाणे यांचे वाटप तसेच भाजीपाला कीट यांचे वाटप करण्यात आले.

कृषी दिनाच्या निमित्ताने शासनाचा कृषी विभाग आणि कर्जत पंचायत समिती कृषी विभाग यांच्या माध्यमातून कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कृषी दिनाचे निमित्ताने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत पंचायत समितीचे माजी उप सभापती मनोहर थोरवे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील,तालुका कृषी अधिकारी राजाराम शिंदे,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सावळाराम जाधव, नागो गवळी,कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन पेमारे,संचालक रवींद्र झांजे,चंद्रकांत मांडे,अजित पाटील,हभप शिवराम महाराज तुपे,नेरळ विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक शशिकांत मोहिते तसेच शेतकरी संघटना अध्यक्ष राणे,प्रगत शेतकरी अंकुश शेळके,बजरंग श्रीखंडे,मिलिंद विरले,संतोष वैखरे यशवंत भवारे,रेश्मा म्हात्रे,वैशाली ठाकरे,रेखा हिरेमठ,ज्योत्स्ना विरले, शिवाजी कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी शिंदे यांनी केले. कर्जत येथील भात संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ नामदेव म्हसकर यांनी शेती मधील एकात्मिक शेती करण्याचे आवाहन केले.तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी अजय चव्हाण,विस्तार अधिकारी देविदास राठोड,मंडळ कृषी अधिकारी दिनेश कुमार कोळी,मंगेश गलांडे आदी उपस्थित होते.

माजी उप सभापती मनोहर थोरवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अधिकारी वर्ग तीन वर्षाच्या कालावधीनंतर निघून जात असतो.शेतकरी हा अवकाळी पावसाने पूर्णपणे खचला असून शेतकऱ्यांना शासन कोणते मदत या ठिकाणी भाताच्या पिकाची नासधूस झाली आहे.यांचे काय झाले याबाबत आढावा घेण्यासाठी पुढील १५ दिवसात आमदारांचे नेतृत्वाखाली बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले.कृषी शास्त्रज्ञ मंच चे चंद्रकांत मांडे यांनी कर्जत भात शेती केंद्रातील कार्यक्रम यावर्षी रद्द केला आहे हे का झाले याचा अभ्यास केला पाहिजे.

कोकण कृषी विद्यापीठ मधील संशोधन केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांना पगार सरकार देतो.त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे कोणते नुकसान होते याचे काही देणेघेणे दिसत नाही असा आरोप केला.भात संशोधन केंद्राचे सहयोगी शास्त्रज्ञ डॉ वाघमोडे यांनी जाहीर केले पण भाताचे बियाणे का दिले नाही? असा प्रश्न मांडे यांनी उपस्थित केला.शासनाने विविध रंगाचा भाताचे पिक घेण्यासाठी २३ हेक्टर चे क्षेत्र दिले होते पण फक्त दोनच तालुक्यात ते क्षेत्र निवडले आहे हे जिल्हा कृषी अधिकारी यांचे मनमानी आहे असे आरोप केला.

राज्यस्तरीय नाचणी पीक स्पर्धा.. प्रथम क्रमांक मिळविणारे प्रकाश काळुराम निरगुडे,दुसरा क्रमांक मिळविणारे गणपत निरगुडा, तिसरा क्रमांक राजू सराई यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तर शेतकऱ्यांना विशेष सहकार्य कर्मचारी कृषी विभाग मधील अनिल रूपनवर,तसेच रायगड जिल्हा प्रथम क्रमांक मिळविणारे सचिन केंद्रे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तर भाताचे पेटंट मिळविणारे शेतकरी भाई नरेंद्र गंधे तर उसाची शेती करणारे मंगेश मिसाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात आदिवासी शेतकरी यांना तूर लागवड करण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.त्यात यशवंत कांबडी,सुनील पारधी,काळाराम निरगुडा,मधुकर शिंगवा,सदानंद शिंगवा,बुद्धीबाई दरवडा यांना देण्यात आले.

कर्जतमध्ये पावसाच्या निमित्ताने खास पावसाळी रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला. आदिवासी आणि बिगर आदिवासी शेतकरी यांनी मांडलेले रानभाज्या मांडल्या असून लोत,कुरडु,कावळा,शेवळे, करटोली,माठ,कुरडु,अळु,कवळा, टाकळा,शेवगा,तेलपट,भारंगी, कोळू,बाफळीची भाजी,अळु पपई,केळी,पेरू,हळद या पिकांचे उत्पादन घेतले आहे.

Web Title: Karjat news will review the situation of farmers affected by unseasonal rains in 15 days manohar thorves statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • farmer
  • karjat news

संबंधित बातम्या

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार
1

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Farmer Suicide:  १०७८६ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर
2

Farmer Suicide: १०७८६ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर

Karjat News : पाली भूतिवली धरण प्रकल्पग्रस्त आक्रमक; बोटिंग सुविधेला गावकऱ्यांनी दर्शवले काळे झेंडे
3

Karjat News : पाली भूतिवली धरण प्रकल्पग्रस्त आक्रमक; बोटिंग सुविधेला गावकऱ्यांनी दर्शवले काळे झेंडे

Indapur News: दसऱ्याच्या पूर्वसंध्येला रस्त्यांवर झेंडू बहरला; मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच
4

Indapur News: दसऱ्याच्या पूर्वसंध्येला रस्त्यांवर झेंडू बहरला; मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.