बेभरवशाची शेती आणि त्यातून डोईवर वाढणारे कर्ज या विळख्यातून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असल्याचे भयावह वास्तव केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालातून पुन्हा एकदा समोर आले आहे.
१ ऑक्टोबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०२६-२७ च्या पणन हंगामासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मांजरा, गोदावरी, सिंदफणा, बिंदुसरा यासह इतर स्थानिक च्या नद्यांना पूर आल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
पशुसंवर्धन मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनानुसार, माशांचे तेल, माशांचे अर्क आणि संरक्षित मासे आणि कोळंबी उत्पादनांवरील जीएसटी १२% वरून ५% पर्यंत कमी केल्याने घरगुती ग्राहकांना मूल्यवर्धित सीफूड परवडेल आणि सीफूड निर्यात वाढेल
राज्यात जून २०२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग आणि सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी निधीस मान्यता दिली.
कृषी उत्पादनांच्या व्यापारासाठी ऑनलाइन पद्धती लागू केल्या जात आहेत. परंतु राज्यात ई-नाम अंतर्गत एकाच एकात्मिक परवान्याच्या तरतूदीअभावी आंतर-बाजार आणि आंतर-राज्य व्यापार अद्याप सुरू झालेला नाही.
शेतकऱ्यांचा असलेला विरोध डावलून पेण तालुक्यातील वाशी गावहद्दीतील शेतजमीनीत लाईन आउट करण्यासाठी आलेल्या गेल इंडिया वायू वाहिनीच्या अधिकारी कर्मचारी वर्ग माघारी परतले आहेत.
केंद्र सरकारकडून अनेकदा शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ केल्याच्या घोषणा केली जाते. पण सत्य हे आहे की गेल्या १० वर्षांत देशातील बहुतेक शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर झाले आहे पण त्यांचा नफा कमी होत…
Jackfruit Farming: नोकरी न करता शेती करायचा विचार केला आणि दुर्लक्षित फळाला म्हणजेच फणसाला कोकणात आणि महाराष्ट्रात कशी उत्तम व्हॅल्यू मिळेल हा निस्वार्थी प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत.
अंतर मशागतीचा खर्च परवडत नसल्याने स्वतःला औताला जुंपून घेत शेतात कोळपणी करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील वयोवृद्ध शेतकरी अंबादास पवार यांना आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बैलजोडी दिली.
मागील वर्षात राज्यामध्ये देशातील सर्वाधिक ११ लाख २१ हजार क्विंटल सोयाबीन खरेदीचा उच्चांक करण्यात आला. या वर्षी सुद्धा हाच प्रयत्न राहणार आहे असेही पणन मंत्री रावल यांनी सांगितले.
अवकाळी पावसाने आर्म खचला असून त्यांना मदत मिळाली पाहिजे यासाठी आमदार महेंद्र थोरवे अध्यकतेखाली १५ दिवसात बैठक लावली जाईल असे आश्वासन कर्जत पंचायत समितीचे माजी उप सभापती मनोहर थोरवे यांनी…
कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांत उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिल्यानंतर प्रहार संघटनेचे नेते ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आपले उपोषण सोडले.
बुलढाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भाजप आमदारांच्या निवास्थानी एक शेतकरी पेट्रोल घेऊन घुसला आणि निवास्थान पेटवून टाकण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे.