करवीरनगर परिसरात एका प्रशस्त बंगल्यात साडेसोळा तोळ्याचे दागिने आणि 13 लाखांची रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मात्र पोलीसांच्या सर्तकतेमुळे आणि योग्य तपासामुळे चोरांना पटकड्यात यश आलं.
जवाहर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेवून निघालेला ट्रॅक्टर ट्रॉली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी हालोंडी येथे रोखली अन्... : ऊस दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित पशुपालन प्रकल्पांनी जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच प्रकल्पातील सर्व पशुधनाची नोंद एनडीएलएम (भारत पशुधन पोर्टल) वर करावी लागेल.
राज्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसाने चांगलंच थैमना घातलं आहे. आधी गेल्या वर्षभरात अवकाळी आणि आता परतीच्या पासाने बळीराजाची दाणादाण उडाली आहे. गगनबावडा तालुक्यात सध्या भात कापणी हंगाम जोरात सुरू झाला…
ऊस गळीत हंगामाची सुरुवात होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराच्या मुद्यावर शेतकऱ्यांचा रोष उसळला आहे. सरकार आणि साखर कारखानदारांनी अपेक्षित दर न जाहीर केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी कोल्हापुरात तीव्र आंदोलन…
कर्जत तालुक्यात 16ऑक्टोबर रोजी सरत्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे तालुक्यातील कडाव परिसरात चक्री वादळ आले आणि त्यात भाताच्या शेतीचे मोठे नुकसान झाले.