महाराष्ट्रातील कृषी अभ्यासक्रमाच्या २०२६-२७ प्रवेश प्रक्रियेची पहिली CAP यादी जाहीर झाली आहे. १८,९९३ विद्यार्थ्यांपैकी १०,८७१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून ३,१४७ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे पहिले महाविद्यालय मिळाले आहे.
पावसाच्या विलंबाचा फटका अल्पमुदतीच्या मूग आणि उडदाला बसला. ३५ हजार ६३ हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ५ हजार ७८९ हेक्टरवर (१७ टक्के) मुगाची पेरणी झाली, तर ३१ हजार ३२७हेक्टर क्षेत्रापैकी…
राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोन लाख रुपयांच्या पीक कर्जाची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली नाही.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी कृषी शिक्षणाच्या अंतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात झाली आहे.
स्कायमेट ने जिल्ह्यामध्ये पर्जन्य यंत्रे बसवली असून यामध्ये मोठा घोटाळा झाला असून विमा कंपनी स्कायमेट ला मॅनेज करत असल्याचा आरोप माजी खासदार संजय काका पाटील यांनी केलाय.
Pune Fertilizer Scam : पुणे जिल्ह्यात पॉस मशीनवरील नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्यात मोठा घोटाळा समोर आला आहे. याअंतर्गत १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. यामुळे खत विक्रेत्यांमध्ये खळबळ…
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जिल्ह्याचा संयुक्त दौरा केला. या दौऱ्यातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मदत आणि त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समोर आले. कांदा प्रश्न बाबत विधान भवनात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
शासनाच्या आर्थिक सहाव्याची कसलीही अपेक्षा न बाळगता आपल्या उच्च शिक्षणाचा, ज्ञानाचा वापर करत महागावमधील प्रगतशील शेतकरी गंगाधर पाटील यांनी माळरानावर यशस्वीरित्या शेती करुन दाखवली.
सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून 38 ते 40 अंश सेल्सिअस पारा तापमानाने गाठला आहे. त्यामुळे एकंदरीतच या ऊन्हाचा फटका मोठ्या प्रमाणात शेती पिकांना बसला असून पिकांची होरपळ चालू…
शेतकऱ्यांकडून फळभाज्या व पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने शहरातील भाजी बाजारपेठेत सध्या दर घसरल्याचे चित्र आहे. विशेषतः पालेभाज्यांची आवक लक्षणीयरीत्या वाढल्यामुळे दर कमी झाले असून ग्राहकांची गर्दी होत आहे.
अधिक उत्पादनाच्या मोहापायी रासायनिक खतांचा वापर वाढला. ज्यामुळे जमिनीचा पोत बिघडला. खराब जमिनीत पीक घेण्यासाठी पुन्हा रसायनांचा वापर करावा लागत असल्याने हे घातक चक्र सुरूच आहे.
एआय अॅग्री २०२६ परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, 'समतेसाठी कोडिंग: लिंग-संवेदनशील कृषी-एआय परिसंस्थेसाठी धोरणात्मक उपाय' या विषयावर समांतर सत्र पार पडले. डेटा अंतर्दृष्टीच्या प्रमुख सुरभी भाटिया यांनी या सत्राचे समन्वय केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे कृषी क्षेत्रासाठी परिवर्तनकारी साधन असून, निर्णयप्रक्रिया सुधारणा, उत्पादनक्षमता वाढ आणि शेतकरी सेवा अधिक प्रभावी करण्यास सक्षम आहे.
पंतप्रधान मोदी यांनी एआय माडेल विश्वासार्ह डेटा, सुशासन आणि लोकांशी असलेले उत्तरदायित्व यावर आधारित असायला हवे. विश्वासाशिवाय शेतीशी निगडीत विविध सेवा आपण देऊ शकणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
कांदा उत्पादनाचे क्षेत्र पुरेसे असले तरी प्रतवारी व साठवणुकीची क्षमता नसलेल्या कांदा सडण्याचे प्रमाण अधिक असल्याने कृषितज्ञांनी त्यावर उपाययोजना सुचविल्या आहेत. दहा किलो कच्च्या कांदामागे एक किलोची घट होते.