बैठकीत द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकांनी व्यापाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली. पत्नी-मुलींचे दागिने विकून शेतकरी द्राक्षबागा वाचवत असताना काही व्यापारी शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट करत आहेत,
बरेचदा शेतकरी थेट दुकानदारांकडे जाऊन दुकानदार सांगतील त्या प्रमाणात युरिया, डीएपी, कीटकनाशके खरेदी करतात व शेतात वापरतात. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे.
राज्यसेवा वन सेवा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सेवांचे निकाल व तात्पुरत्या निवड याद्या जाहीर होऊनही कृषी सेवेचा निकाल न लागल्याने उमेदवारांमध्ये नाराजी व अस्वस्थता वाढली होती.
चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना गवे, हत्ती, बिबट्या, वाघ, अस्वल, सांबर, रानडुक्करे, वनगायी आदी रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीकऱ्यांची डोकेदुखी वाढत चालली आहे.
ब्रिजस्टोन इंडियातर्फे त्यांच्या खेडा प्रकल्पात जैवविविधता शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. पर्यावरण-स्नेही नेचर इंटरप्रिटेशन सेंटरचा उद्देश स्थानिक जैवविविधतेची ओळख विद्यार्थ्यांना व्हवी असा आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ही ऑफलाईन पिक पाहणीची सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठीच लागू राहणार आहे, ज्यांनी खरीप हंगाम २०२५ मध्ये ई-पिक पाहणीची नोंद केलेली नाही.
ग्रामीण कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणारा दुग्धव्यवसाय हा एकमेव शाश्वत पर्याय असून, जिल्ह्यातील सुमारे साडेआठ लाख पशुधन जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठी गती देत आहे,
मशागतीसाठी अवजारे मोठ्या प्रमाणात घ्यावी लागतात. त्यामुळे एकूणच द्राक्ष बाग उभारणीचा एकूण विचार केला तर कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक द्राक्ष बागेसाठी करावी लागते.
Nitin gadkari: नागपूर येथील अॅग्रोव्हिजन २०२५ मध्ये बोलताना गडकरी म्हणाले की, आज शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत आहे. त्यामुळे पिकांच्या कीड, रोग, खते आणि....
करवीरनगर परिसरात एका प्रशस्त बंगल्यात साडेसोळा तोळ्याचे दागिने आणि 13 लाखांची रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मात्र पोलीसांच्या सर्तकतेमुळे आणि योग्य तपासामुळे चोरांना पटकड्यात यश आलं.
जवाहर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेवून निघालेला ट्रॅक्टर ट्रॉली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी हालोंडी येथे रोखली अन्... : ऊस दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित पशुपालन प्रकल्पांनी जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच प्रकल्पातील सर्व पशुधनाची नोंद एनडीएलएम (भारत पशुधन पोर्टल) वर करावी लागेल.