Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची पुन्हा दर्पोक्ती; महाराष्ट्र सरकारला पत्र

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ४३ गावांवर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनी हक्क सांगितला आहे. या गावांसाठी पाणी सोडून मुख्यमंत्री बोम्मई यांनी या सर्व गावांवर हक्क सांगितल्याने हा सीमावाद अधिकच तापला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील व देसाई बेळगावला जात आहेत.

  • By Ganesh Mate
Updated On: Dec 03, 2022 | 08:54 AM
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची पुन्हा दर्पोक्ती; महाराष्ट्र सरकारला पत्र
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा (Maharashtra- Karnataka Border) प्रश्न पेटलेला असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना (Maharashtra Chief Secretary) पत्र पाठवून या वादाला रंग दिला आहे. सीमाप्रश्नी समन्वयक असलेले मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) ६ डिसेंबरला बेळगावला भेट देणार आहेत. या मंत्र्यांना कर्नाटकात पाठवू नये, असे पत्र बोम्मई यांनी पाठवले आहे.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ४३ गावांवर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनी हक्क सांगितला आहे. या गावांसाठी पाणी सोडून मुख्यमंत्री बोम्मई यांनी या सर्व गावांवर हक्क सांगितल्याने हा सीमावाद अधिकच तापला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील व देसाई बेळगावला जात आहेत.

४३ गावांच्या पाणी योजना मार्गी लावण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश जत (जि. सांगली) तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांसाठी विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना युद्धपातळीवर पूर्ण करा. तसेच, येथील गावागावातील पाणीपुरवठा योजनांसाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करावे, यासाठी पुरेसा निधी मिळेल, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिले. जतच्या या ४३ गावांनी पाणी तसेच इतर सोयीसुविधा मिळत नसल्याने कर्नाटक राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Web Title: Karnataka chief minister revisited letter to maharashtra govt nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2022 | 08:54 AM

Topics:  

  • Basavaraj Bommai
  • chandrakant patil
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

Pune Municipal Election 2026: पुण्यात ठाकरेंच्या गडाला सुरूंग; अधिकृत उमेदवारांचाच भाजपमध्ये प्रवेश
1

Pune Municipal Election 2026: पुण्यात ठाकरेंच्या गडाला सुरूंग; अधिकृत उमेदवारांचाच भाजपमध्ये प्रवेश

Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई
2

Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.