अशोक चव्हाण म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे सरकार पाठीशी का घालते? ते हॅंडल फेक असल्याचे सांगून आपण त्यांची पाठराखण का करतो? कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर आरोप करीत असताना राज्य सरकार शांत का…
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात गेल्या काही दिवसांपासून सीमावाद सुरू आहे. यावरुन मोठे राजकारणही होत आहे. केंद्राने दोन्ही राज्याच्या सीमावादात हस्तक्षेप करावा अशी मागणी जोर धरु लागल्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ…
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्राला एक इंच जमीन देणार नाही या बसवराज बोम्मईंच्या वक्तव्याचा आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी समाचार घेतला. तसेच, यावरून शिंदे गटावरही टीका केली. संजय राऊत म्हणाले, कर्नाटकच्या अत्याचाराविरोधात ठाकरे…
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा खपली काढण्याचा प्रयत्न केला आहे. अमित शहा यांच्या भेटीनंतर बोम्मई यांनी ट्विट केले आहे. यामुळे पुन्हा हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
शिंदे-फडणवीस सरकारवर (shinde-fadnavis government) सीमाप्रश्नी कोणतीच भूमिका घेत नाही, म्हणून त्यांच्यावर विरोधकांकडून टिका होत असताना, आता यावर सीमाप्रश्नी तिथल्या बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रिमंडळातून नियुक्त केलेल्या मंत्र्यांनी यावर रोखठोक उत्तर दिले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचं दहन केल्यामुळं आता कर्नाटकातील मराठी भाषिकांविरोधात तीव्र संपात व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात लोकांच्या भावना भडकवल्या जात असल्याचं मत सीमाभागातील मराठी भाषिकांमधून…
सीमाप्रश्न प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे.…
कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न आणखी चिघळल्याचं पाहायला मिळालं. यानतंर याबाबत खासदार संजय राऊतांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्र्यांवर भाजपचा दबाव असल्याने ते सीमाप्रश्नी ठोस भूमिका घेण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगितला आहे. तसेच, सोलापुरातही हक्क दाखवला आहे. दरम्यान,…
मंत्री पाटील आणि देसाई हे ६ डिसेंबरला बेळगावला जाणार होते. पण, आज (५ डिसेंबर) बसवराज बोम्मई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाराजी व्यक्त केली. तसेच, बेळगावात आल्यास कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर…
हा सीमावाद सध्या कोर्टाच्या कचाट्यात आहे, दोन्ही राज्यातील प्रश्न सर्वोच्य न्यायालयात प्रलंबित आहे. हा वाद सुटावा असं दोन्ही राज्याना वाटत आहे. पण तिढा सुटत नाहीय, यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) तसेच केंद्रातील भाजपावर टिका केली…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी म्हैसाळ पाणी प्रकल्पावरुन तातडीची बैठक घेत, जत तालुक्यातील गावांना पाणी कमी पडू देणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, म्हैसाळ पाणी प्रकल्प नाही झाला तर...आम्ही…
आमचा कानडी बांधवांशी कोणताही वाद नाही. मुंबईमध्ये कन्नड बांधवांसाठी अनेक हॉल्स आहेत, भवने उभारण्यात आली आहे. आम्ही त्याला कधीही विरोध केला नाही. आमचा वाद नाही, पण तो तुम्ही निर्माण करत…
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ४३ गावांवर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनी हक्क सांगितला आहे. या गावांसाठी पाणी सोडून मुख्यमंत्री बोम्मई यांनी या सर्व गावांवर हक्क सांगितल्याने हा सीमावाद अधिकच…
जत तालुक्यातील काही गावांना कर्नाटक सरकारने पाणी दिले आहे. तसेच या तालुक्यातील काही गावं कर्नाटकात जाण्यास इच्छुक आहेत. त्यामुळं या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर व भाजपावर निशाना साधला आहे.…
बोम्मई यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला म्हटले होते की, आमचे सरकार कर्नाटकच्या सीमांचे रक्षण करण्यास सक्षम आहे. जलसंकटाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकात विलीनीकरणाची मागणी करणारा ठराव मंजूर…
जत तालुक्यातील पूर्व भागातील गावांवरून महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद चिघळला आहे. त्यातच तिकोंडी ग्रामस्थांनी तुबची-बबलेश्वर पाणी समितीच्या नेतृत्वाखाली कर्नाटकचा ध्वज घेऊन ग्रामपंचायतीसमोर बसस्थानकापर्यंत घोषणा देत पदयात्रा काढली.