Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एकदा सत्ता द्या, कायद्याची भीती काय असते ते दाखवतो’; राज ठाकरे यांचं विधान

एकदा सत्ता द्या, कायद्याची काय भीती असते ते दाखवतो. बदलापूर येथील घटना आमच्या महिला मनसैनिकाने उघडकीस आणली आहे. पोलिसांना 48 तास दिले तर मुंबई साफ ठेवतील'. असे म्हणत यवतमाळच्या दौऱ्याबाबत ते म्हणाले, उमेदवारांच्या चाचपणीसाठी हा दौरा आहे. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्र, कोकणातही जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे 200-225 उमेदवार उभे करणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 23, 2024 | 01:41 PM
'एकदा सत्ता द्या, कायद्याची भीती काय असते ते दाखवतो'; राज ठाकरे यांचं विधान

'एकदा सत्ता द्या, कायद्याची भीती काय असते ते दाखवतो'; राज ठाकरे यांचं विधान

Follow Us
Close
Follow Us:

यवतमाळ : कोलकातानंतर बदलापूर, लातूर, पुणे यांसारख्या महाराष्ट्रातील शहरांमध्ये अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनेनंतर जनतेमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ‘एकदा सत्ता द्या, कायद्याची भीती काय असते ते दाखवतो’, असे ते म्हणाले. ‘बदलापूरची घटना आमच्या महिला मनसैनिकाने उघडकीस आणली’, असेही त्यांनी सांगितले.

हेदेखील वाचा: सायकलमुळे प्रायव्हेट पार्टला जखमा, बदलापुरातील मुख्यध्यापकाचा संतापजनक दावा

राज ठाकरे हे सध्या यवतमाळच्या दौऱ्यावर असून, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहे. त्यावर वणी येथून बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘एकदा सत्ता द्या, कायद्याची काय भीती असते ते दाखवतो. बदलापूर येथील घटना आमच्या महिला मनसैनिकाने उघडकीस आणली आहे. पोलिसांना 48 तास दिले तर मुंबई ‘साफ’ ठेवतील’. असे म्हणत यवतमाळच्या दौऱ्याबाबत ते म्हणाले, उमेदवारांच्या चाचपणीसाठी हा दौरा आहे. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्र, कोकणातही जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे 200-225 उमेदवार उभे करणार आहे.

गडचिरोलीचाही केला दौरा

22 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गडचिरोलीत आले. ठाकरे यांचा नियोजित कार्यक्रम सकाळी 11 वाजता होता. मात्र ते 12.30 वाजता पोहोचले. जेथे नगरच्या सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी केवळ अर्धा तास चर्चा कार्यकर्त्यांशी केली. तसेच निष्क्रिय कार्यकर्त्यांना खडसावत त्यांना पदावरून दूर करण्याचा इशारा दिल्याची माहितीही मिळत आहे.

हेदेखील वाचा: महाराष्ट्रातील पोलिसांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचा विश्वास नाही; असं का म्हणाले संजय राऊत? 

Web Title: Mns chief raj thackeray made an appeal to give him power so he can show fear of law

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 01:39 PM

Topics:  

  • political news
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया
2

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
3

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
4

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.