Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शरद पवारांनी आत्मनिरीक्षण करावं’; आशिष शेलारांनी नेमकं काय म्हटलं?

पहलगाम हल्ल्याबाबत राजकारण करणं इतक्या वरिष्ठ नेत्याने, हे अपेक्षित नाही. किंबहुना, कोणीच करू नये. झालेला हल्ला दुर्दैवी, नाहक आणि बळी पडलेले आणि बलिदान पडलेले नागरिक या सगळ्यावर देश एकत्र आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 26, 2025 | 02:55 PM
'शरद पवारांनी आत्मनिरीक्षण करावं'; आशिष शेलारांनी नेमकं काय म्हटलं?

'शरद पवारांनी आत्मनिरीक्षण करावं'; आशिष शेलारांनी नेमकं काय म्हटलं?

Follow Us
Follow Us:

मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच हल्ल्यावरून राजकीय नेतेमंडळींकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केले होते. त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी विधान केले. ‘पहलगाम हल्ल्याबाबत राजकारण करणं इतक्या वरिष्ठ नेत्याने, हे अपेक्षित नाही. किंबहुना, कोणीच करू नये. झालेला हल्ला दुर्दैवी, नाहक आणि बळी पडलेले आणि बलिदान पडलेले नागरिक या सगळ्यावर देश एकत्र आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.

आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘पहलगाम हल्ल्याबाबत राजकारण करणं इतक्या वरिष्ठ नेत्याने, हे अपेक्षित नाही. किंबहुना, कोणीच करू नये. झालेला हल्ला दुर्दैवी, नाहक आणि बळी पडलेले आणि बलिदान पडलेले नागरिक या सगळ्यावर देश एकत्र आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या विरोधामध्ये अनेक लोक आहेत. भारताला अनेक लोकं समर्थन देत आहेत. यामुळे राजकीय किंवा धार्मिक विधान करणं, शरद पवार यांनी आत्मनिरीक्षण करावं’, असेही त्यांनी सांगितले.

तसेच मुंबईकरांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा सेवा उपलब्ध करण्यासाठी, पायाभूत सुविधांची प्रगती वाढवण्यासाठी केले आहे. सरकारचे प्रथम कर्तव्य आहे म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सरकारने या प्रस्तावाला गती दिली. आमदार पराग शाह यांनी प्रचंड पाठपुरवठा केला आहे.

दरम्यान, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावर त्यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, ‘तो दोन्ही पक्षांचा अंतर्गत विषय आहे. दोन्ही भावांचा प्रश्न आहे. एकाने साद दिली, दुसऱ्यांनी प्रतिसाद द्यायचा की नाही हे त्या दोघांनी ठरवावं. आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत, त्या ठिकाणी आम्ही योग्यवेळी प्रतिक्रिया देऊ आणि राजकीय भूमिका घेऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.

पुलाच्या नामंतराच्या विषयावर शेलार म्हणाले…

या सगळ्या परिसराला आंबेडकरी चळवळीचे चित्र आहे, त्याचं स्वरूप आहे. या ठिकाणी आंबेडकरांचा पुतळा हा श्रद्धास्थान आहे आणि कामगारांनी मागणी केलेली आहे आणि नागरिकांनी देखील या ठिकाणी मागणी केलेली आहे. यामुळे मी स्वतः आयुक्तांना, मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत या पुलाचे नाव माता रमाई उड्डाणपूल असं नामकरण व्हावं यासाठी सांगणार आहे.

Web Title: Sharad pawar should introspect says bjp leader ashish shelar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Maharashtra Politics
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

NCP 27th foundation Day: अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा पहिलाच वर्धापन दिन; सुनेत्रा पवार यांची ‘एक्स’वर अत्यंत भावूक पोस्ट
1

NCP 27th foundation Day: अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा पहिलाच वर्धापन दिन; सुनेत्रा पवार यांची ‘एक्स’वर अत्यंत भावूक पोस्ट

Maharashtra Breaking News Updates Today:  सोलापुरातील गोकुळ शुगर कारखान्याकडील थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
2

Maharashtra Breaking News Updates Today: सोलापुरातील गोकुळ शुगर कारखान्याकडील थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं विधान; म्हणाले…
3

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं विधान; म्हणाले…

Maharashtra politics : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढली; बंडखोरांमुळे गिरीश महाजन पुन्हा नाशिकमध्ये
4

Maharashtra politics : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढली; बंडखोरांमुळे गिरीश महाजन पुन्हा नाशिकमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.