Ashish Shelar in Bandra Fort Alcohol Party : वांद्रे किल्ल्यावर दारु पार्टी करण्यात आली. यामध्ये सांस्कृतिक मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार सामील झाले असल्याचे समोर आले.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार हे नागपूरकरचे रघूजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी इंडिया हाऊसला भेट दिली होती.
मंत्री आशिष शेलार यांनी रायगडमधील अधिवक्ता कार्यशाळेत सहभागी होत विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी काँग्रेसवर तुष्टीकरणाची भूमिका घेतल्याचा आरोप केला आणि उद्धव ठाकरे मतांसाठी शेतकऱ्यांकडे गेल्याची टीका केली. पा
चित्रपट निर्मिती आणि विदर्भात रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने रामटेक येथे उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या १५ दिवसात ६० एकर जमीन हस्तांतरित करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळत आहे.
बोगस मतदानासंदर्भात सर्व विरोधकांनी मिळून मोर्चा देखील काढला. यानंतर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाची एकप्रकारे पाठराखण केली आहे.
‘वाद्यमंथन’ या ई-पुस्तकातून महाराष्ट्रातील पारंपरिक वाद्यांचा समृद्ध वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पुस्तकामुळे लोकसंगीत आणि संस्कृतीची नवी ओळख पुढील पिढीपर्यंत पोहोचेल.
महाराष्ट्र शासनाचे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ‘बांद्रा बे’ हा विशेष अहवाल लॉंच केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
मालवण तालुक्यातील पाच एकर क्षेत्रफळ असलेला रामगड किल्ला त्याच्या वास्तुशास्त्रीय, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्यात येणार आहे.
सायबर सुरक्षा ही केवळ शहरी भागापुरती मर्यादित नसून ग्रामीण व निम्न-शहरी भागातील नागरिकांनाही याची जाणीव करून देणे आवश्यक आहे, असे मंत्री आशीष शेलार म्हणाले.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, सरकार चित्रपटगृह परवाने, सुरक्षितता नियम आणि जुनाट कायदे बदलून सिनेउद्योगाच्या सध्याच्या गरजेनुसार धोरण आखण्याच्या तयारीत आहे.
विशेष म्हणजे आशिष शेलार यांनी स्वत:हून अमित साटम यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे ट्विट केले आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपने हे मोठे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमंत सेना साहिब सुभा श्री राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचे प्रदर्शन आणि लोकार्पण सोहळा पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी येथे पार पडला.
शासन निर्णयानुसार तालुका स्तरापासून राज्य स्तरावर विविध गणेशोत्सव मंडळ जे धार्मिक प्रथा परंपरानुसार सहभागाने पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमात काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पारितोषिकाची घोषणा करण्यात आली आहे.
पोलीस सुरक्षा असेल, आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च असेल, कसबामध्ये आणि विशेषता पुण्यातला महोत्सव असेल मुंबईतला असेल, पूर्ण राज्यातला असेल त्यासाठी लागतील तेवढा निधी राज्य सरकार खर्च करणार आहे.
आशिष शेलारांसारखे लोक आपल्या मराठीचे मारेकरी आहेत. जो मराठी माणूस आपल्या भाषेसाठी आंदोलन करत आहे, आपल्याच भाषेसाठी आपल्याच लोकांवर आंदोलन करण्याची ज्यांनी वेळ आणली ते भाजपवाले त्यांची तुलना अतिरेक्यांशी करत…