मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रशासनाला मानवी चेहरा देण्याबरोबरच अधिक वेगवान, पारदर्शक केले असल्याचे मंत्री शेलार म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे स्वतंत्र अध्यासन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी आशिष शेलार यांच्या पुढाकारातून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Safer Internet Day: स्मार्ट तंत्रज्ञान, सुरक्षित निवड — कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित आणि जबाबदार वापर या विषयावर मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
ॲड.शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यीय प्रतिनिधीमंडळ पॅरिसमध्ये युनेस्कोसमोर तांत्रिक आणि धोरणात्मक मांडणी करून या मानांकनासाठी सादरीकरण आणि युक्तीवाद करून आले होते.
लोकसंख्येच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आपत्कालीन आराखडा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे पालकमंत्री ॲड.शेलार यांनी म्हटले आहे.
या मालिकेत संकासूरला कूर आणि अंधश्रद्धा पसरवणारा म्हणून दाखवण्यात आल्याने कोकणातील लोकांच्या धार्मिक व सांस्कृतिक भावना दुखावल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठी माणसाने आता शुभमुहूर्त काढला आहे. पंचवीस वर्षे ज्यांनी खाल्ले त्यांना आता घरी बसविण्यात येणार आहे. आम्ही त्यांना शंभर प्रश्न विचारणार असल्याचेही मंत्री शेलार यांनी म्हटले आहे.
मराठी चित्रपटांना आता सुगीचे दिवस आले असून अर्थसहाय्याची घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी आज केली आहे. याशिवाय फिल्मसिटीचा आराखडाही मंजूर झाल्याचे संत तुकडोजी महाराज पोस्टर अनावरणावेळी सांगण्यात आले
Ashish Shelar in Bandra Fort Alcohol Party : वांद्रे किल्ल्यावर दारु पार्टी करण्यात आली. यामध्ये सांस्कृतिक मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार सामील झाले असल्याचे समोर आले.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार हे नागपूरकरचे रघूजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी इंडिया हाऊसला भेट दिली होती.
मंत्री आशिष शेलार यांनी रायगडमधील अधिवक्ता कार्यशाळेत सहभागी होत विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी काँग्रेसवर तुष्टीकरणाची भूमिका घेतल्याचा आरोप केला आणि उद्धव ठाकरे मतांसाठी शेतकऱ्यांकडे गेल्याची टीका केली. पा
चित्रपट निर्मिती आणि विदर्भात रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने रामटेक येथे उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या १५ दिवसात ६० एकर जमीन हस्तांतरित करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळत आहे.
बोगस मतदानासंदर्भात सर्व विरोधकांनी मिळून मोर्चा देखील काढला. यानंतर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाची एकप्रकारे पाठराखण केली आहे.
‘वाद्यमंथन’ या ई-पुस्तकातून महाराष्ट्रातील पारंपरिक वाद्यांचा समृद्ध वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पुस्तकामुळे लोकसंगीत आणि संस्कृतीची नवी ओळख पुढील पिढीपर्यंत पोहोचेल.