Asha Bhosle Jeevan Gaurav Puraskar: 'सुरसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कारा'च्या धर्तीवर, आता प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या नावाने 'जीवनगौरव पुरस्कार' सुरू केला जाणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी…
भाजप शिक्षक आघाडीचे मुंबई अध्यक्ष डॉ. राजू बंडगर यांनी बैठकीत अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नाची सविस्तर मांडणी करत शासनाच्या परिपत्रकानुसार मुंबई महापालिकेच्या शाळांमधील रिक्त जागांवर त्यांचे समायोजन करण्याची मागणी केली.
मुंबईत पावसाळ्यात पूरस्थितीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे, महापालिका, बेस्ट, जिल्हाधिकारी कार्यालये, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणांनी समन्वयाने इंटिग्रेटेड प्लॅन तयार करण्याच्या सूचना Ashish Shelar यांनी दिल्या. पश्चिम रेल्वे मुख्यालयात झालेल्या बैठकीत…
मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ही मोहीम केवळ वृक्षारोपणापुरती मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवागार वारसा निर्माण करण्याचा व्यापक उपक्रम असल्याचे ॲड. शेलार यांनी यावेळी नमूद केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आरे कॅम्प परिसरात वृक्षारोपण पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्या…
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क बुलेट घेऊन विधानभवन परिसरात एंट्री केली. आपल्या ताफ्यासोबत न येता यावेळी ते बुलेटवरून विधानभवनात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार आशिष शेलार हेदेखील उपस्तित होते.
जागतिक क्वांटम दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी क्वांटम तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगून महाराष्ट्राला 2030 पर्यंत या क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्या
नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्यासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. या बैठकीस उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी तसेच सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.
अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण आणण्यासाठी शासन आता सतर्क झालं आहे. सोशल मीडियामुळे वेळोवेळी समोर येणाऱ्या घटनांवर ताबा मिळावा यासाठी सरकार आता पावलं उचलताना दिसत आहेत.
या चित्रपटाचा मुहूर्त सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. मुहूर्तानंतर चित्रपटाच्या शूटिंगलाही अधिकृत सुरुवात झाली असून, लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूर येथे सुरू होणार आहे.
भारताकडे लोकसंख्येचे सामर्थ्य आहे. युवकांना योग्य दिशा, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीची संधी मिळत असल्याने भारत जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करू शकतो, असे शेलार म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रशासनाला मानवी चेहरा देण्याबरोबरच अधिक वेगवान, पारदर्शक केले असल्याचे मंत्री शेलार म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे स्वतंत्र अध्यासन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी आशिष शेलार यांच्या पुढाकारातून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Safer Internet Day: स्मार्ट तंत्रज्ञान, सुरक्षित निवड — कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित आणि जबाबदार वापर या विषयावर मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
ॲड.शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यीय प्रतिनिधीमंडळ पॅरिसमध्ये युनेस्कोसमोर तांत्रिक आणि धोरणात्मक मांडणी करून या मानांकनासाठी सादरीकरण आणि युक्तीवाद करून आले होते.
लोकसंख्येच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आपत्कालीन आराखडा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे पालकमंत्री ॲड.शेलार यांनी म्हटले आहे.
या मालिकेत संकासूरला कूर आणि अंधश्रद्धा पसरवणारा म्हणून दाखवण्यात आल्याने कोकणातील लोकांच्या धार्मिक व सांस्कृतिक भावना दुखावल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.