बाबा आढाव यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी उपचार प्रक्रियेबाबत माहिती घेतली.
राष्ट्रवादीचे कोथरूड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी क्षेत्रीय उपायुक्त सुहास जाधव यांना निवेदन दिले. मागणीची दखल घेतली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही गुरनानी यांनी दिला आहे.
Bharat Bondre Passes Away News : राज्याचे जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे भारत भाऊ बोंद्रे यांचे वयाच्या ८४ व्या निधन झाले आहे. १९६७ पासून ते शरद पवारांसोबत होते.
Maharashtra Politics : राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अनेकदा अर्थखात सांभाळत असल्याचा उल्लेख केला जातो आहे. याबाबत जेष्ठ नेते शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ व जाहीर सभेचे आयोजन करण्याबाबत आज राष्ट्रवादी भवन येथे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.
आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होताना दिसण्याची शक्यता आहे. पण राज ठाकरे यांना सोबत घेणं हे काँग्रेसच्या मुंबईतील काही नेत्यांना मान्य नाही.
राष्ट्रवादीचे रोहन सुरवसे पाटील यांनी बाळराजे पाटीलला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला होता. त्यानंतर माजी आमदार राजन पाटील आणि बाळराजे पाटील यांनी अजित पवार यांची जाहिर माफी मागितली…
काशिळ गावचे माजी सरपंच व बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक प्रकाश जाधव यांनी काशीळ, गांधीनगर, रामकृष्णनगर, शिवाजीनगर येथील शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळला जात आहे. भोर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आपले वर्चस्व राखण्यासाठी भाजपचा झेंडा आता नव्याने फडकवण्याची जोरदार तयारी केली आहे.
येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राष्ट्रवादी (शरद पवार) सोबत हातमिळवणी केली, तेव्हा महायुती आघाडीतील दुफळी दिसून आली. आता ही लढत भाजप-अजित पवार गटाविरुद्ध असेल, अशी चर्चा रंगू लागली…
बिहार निवडणुकीत राजद आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच्या पराभवामुळे राजकारण तापले आहे. राहुल गांधींच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले जात असताना, निवडणूक निकालांचा परिणाम इतर अनेक राज्यांवर होण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यात महायुतीला टक्कर देण्यासाठी भाजपा वगळून समविचारी पक्षांशी युती करून निश्चित चांगली लढत देऊ, असा आत्मविश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.