Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : लांबलेल्या पावसामुळे मोहर कुजण्याची भीती ; आंबा उत्पादकांना बसणार फटका

राज्यभरासह कोकण किनारपट्टीतही परतीच्या पावसानं चांगलंच थैमान घातलेलं आहे. या पावसामुळे सर्वात जास्त फटका बसला तो बळीराजाला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 02, 2025 | 05:46 PM
Ratnagiri News : लांबलेल्या पावसामुळे मोहर कुजण्याची भीती ; आंबा उत्पादकांना बसणार फटका
Follow Us
Close
Follow Us:
  • लांबलेल्या पावसामुळे मोहर कुजण्याची भीती
  • आंबा उत्पादकांना बसणार फटका
  • परतीच्या पावसाने शेतकरी हवालदील

राजापूर : राज्यभरासह कोकण किनारपट्टीतही परतीच्या पावसानं चांगलंच थैमान घातलेलं आहे. या पावसामुळे सर्वात जास्त फटका बसला तो बळीराजाला. कोकण विभागात मुसळधार पावसाने भातशेती आणि आंबा बागायतीवर मोठं संकट आलं आल्याचं दिसत आहे. परतीच्या मुसळधार पावसामुळे आंब्याला आलेली पालवी कुजून त्याचा डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये येणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर प्रतिकूल परिणाम होण्याची भिती आंवा चागायतदारांकडून वर्तविली जात आहे.

Chiplun: महानिर्मितीच्या कामामुळे शिरगाव-मुंढेमध्ये पाणीटंचाई; ज्वलंत प्रश्नावर राजकारण!

परतीच्या आणि अवेळी पावसाचे आणखीन काही दिवस सातत्य राहील्यास यावर्षीचा आंबा हंगाम नेहमीपेक्षा पंधरा दिवस लांबणीवर पडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. असे घडल्यास त्याचा यावर्षीच्या आंबा हंगामाला आणि बागायतदारांच्या उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता आहे. अवेळी लागणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील भात पिकाचे प्रचंड नुकसान केलेले असतानाच आता आंबा पीकही धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही वर्षांपासून लहरी हवामानामुळे तसेच पावसामुळे हे हापूस आंब्याचे पीक हे बेभरवशी पीक म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

अनेक समस्यांशी सामना
लहरी हवामानामुळे हापूस पिकाला विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पीक कमी येणे, पिकावर किडीचा प्रादुर्भाव होणे, फळांवर डाग पडणे, पीक उशिराने येणे, मोहर जळून जाणे तसेच फळांचा आकार लहान होणे यांसारख्या अनेक समस्यांना सातत्याने आंबा बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे.

बागायतदारांसह शेतकरी हतबल
हापुस पिकावरील या संकटाबाबत कृषी विद्यापीठांकडूनही आवश्यक त प्रभावी उपाय योजना होताना दिसून येत नाही. त्यामुळे काय करावे यावाचत आंचा बागायतदारही हतबल झालेले आहेत. त्यातच आता पावसाने नोव्हेंबर महिन्याच्या एक तारखे नंतरही आपला प्रवास सुरूच ठेवला आहे. गेल्या तीन ४ दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावत जिल्ह्यातील उभी पिके जमीनदोस्त केली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे तर आता हापूस पिकालाही अवेळी लागणाऱ्या पावसाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

अवकाळीने घातला चांगलाच धुमाकूळ
यावर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये आणि त्यापूर्वी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्याचा भातशेतीला फटका बसला तरी, आंब्याच्यादृष्टीने फायदेशीर ठरला होता. त्यातून आंब्यांच्या झाडांना चांगलीच पालवी फुटली होती. ज्याचा फायदा भविष्यामध्ये आंब्याला मोहोर येण्याला होणार होता. काही आंबा कलमांना पालवी आली आहे. काही झाडांना पालवी येण्याची स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये पाऊस आल्याने ही पालवी कुजण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आआंब्याच्या देवू घातलेल्या मोहोरावर होणार आहे. त्यातून, यावर्षी आग्याला मोहोर नेहमीपेक्षा पंधरा दिवस उशीरा देण्याची शक्यता आहे. असं आंबा बागायतदार, विजय शिंदे यांनी सांगितलं आहे.

Chiplun Municipal Council Election: चिपळूणमध्ये काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदासाठी पक्षात धुसफूस वाढली, ३३ नगरसेवकपदासाठी इच्छुक

Web Title: Ratnagiri news fear of seal rot due to prolonged rains mango growers will be hit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Heavy Rain
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Kolhapur News : ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण; कर्नाटक सीमेवर ठोकले तंबू, ऊसवाहतूक रोखण्यासाठी ‘स्वाभिमानी’ सज्ज
1

Kolhapur News : ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण; कर्नाटक सीमेवर ठोकले तंबू, ऊसवाहतूक रोखण्यासाठी ‘स्वाभिमानी’ सज्ज

Ratnagiri : व्हेल माशाच्या उलटीची 3 कोटींची तस्करी ; आरोपींना अटक
2

Ratnagiri : व्हेल माशाच्या उलटीची 3 कोटींची तस्करी ; आरोपींना अटक

Konkan News : परतीच्या पावसामुळे भातपिकाचे प्रचंड नुकसान, कोकणातील बळीराजा हवालदिल
3

Konkan News : परतीच्या पावसामुळे भातपिकाचे प्रचंड नुकसान, कोकणातील बळीराजा हवालदिल

Cyclone Montha : उत्तर प्रदेशसह बिहारमध्ये मुसळधार पाऊस; आंध्र प्रदेशात तिघांचा मृत्यू तर पिकांना मोठा फटका
4

Cyclone Montha : उत्तर प्रदेशसह बिहारमध्ये मुसळधार पाऊस; आंध्र प्रदेशात तिघांचा मृत्यू तर पिकांना मोठा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.