Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन; लवकरच सुरक्षा दलाचा देशातला मोठा प्रकल्प रत्नागिरीत  येणार 

रत्नागिरीत प्रदुषण विरहीत नवा प्रकल्प स्थानिकांना रोजगार मिळवूण देणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. यासाठी स्थानिक तरुणांन्या परदेशी  प्रशिक्षणातसाठीची जबाबदारी शासनाकडून घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 11, 2024 | 04:34 PM
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन, लवकरच सुरक्षा दलाचा देशातला मोठा प्रकल्प रत्नागिरीत येणार

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन, लवकरच सुरक्षा दलाचा देशातला मोठा प्रकल्प रत्नागिरीत येणार

Follow Us
Close
Follow Us:
रत्नागिरी, जमीर खलफे  –  रत्नागिरीत नवीन प्रकल्प होत असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नुकतं या प्रकल्पासाठीचे भूमीपुजन उदय सामंत यांच्या हस्ते झालं आहे.  सुरक्षेसाठीचा देशातला सर्वात मोठा  प्रकल्प रत्नागिरी येथे होणार असल्याचं सांगितलं आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक तरुणांना मोठा रोजगार देखील मिळणार आहे. यासाठी येथील तरुणांना प्रक्षिणासाठी परदेशात पाठविण्याची जबाबदारी शासनाकडून घेतली जाईल. 19 हजार 550 कोटींच्या वेल्लोर सेमिकंडक्टर प्रकल्पासाठी रत्नागिरीतील 1 हजार500  युवकांना परदेशात प्रशिक्षण देवून, इथल्या प्रकल्पात रोजगाराची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर धीरुभाई अंबानी यांच्या डिफेन्स क्लस्टरमधून देशाच्या संरक्षणाचा प्रदूषणविरहीत प्रकल्प होणार आहे.  या दोन्ही प्रकल्पातून 38 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे.  त्यासाठी अशा प्रकल्पांचे समर्थन केले पाहिजे, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
एमआयडीसीच्या झाडगाव ब्लॉकमधील जागेवर कुदळ मारुन सेमिकंडक्टर प्रकल्पाचे आज उद्योगमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.  यानंतर श्रध्दा साफल्य हॉलमध्ये झालेल्या मुख्य कार्यक्रमास व्हीआयटी सेमिकॉन्स पार्क प्रा. लि. चे संचालक ताजपूर संपथ कण्णन, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उद्योजक दीपक गद्रे, प्रशांत पटवर्धन, प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, सचिन राक्षे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणबर, सरपंच फरिदा काझी, तहसिलदार राजाराम म्हात्रे  या ठिकाणी  उपस्थित होते.
हेही वाचा- भाडे देण्यावरुन झाला वाद; मुजोर रिक्षा चालकाच्या भांडणामुळे प्रवाशाचा मृत्यू
भूमीपुजनादरम्यान  उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले की, मुलांनी शिकून परदेशात नोकरीसाठी जावं, असं आई-वडिलांचं स्वप्न असतं. आता हे स्वप्न या प्रकल्पामध्येच पूर्ण करता येवू शकणार आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या थेट 2 हजार कर्मचाऱ्यांपैकी 1 हजार 500  रत्नागिरीतील असणार आहेत. त्यांना परदेशात आवश्यक असणारे प्रशिक्षण दिले जाणार आहे.  विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि पहिल्या पाचमध्ये रत्नागिरीचा जीडीपी आणण्यासाठी अशा प्रकल्पांच्या पाठिशी ताकदीने उभे राहिले पाहिजे.
हेही वाचा-      रतन टाटांचा नवा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष?
उदय सामंत म्हणाले की, याबाबत  अंबानींशी स्वत: चर्चा केल्याचे सांगितले आहे.  डिफेन्स क्लस्टर्सचा दुसरा उद्योग रत्नागिरीत आणला आहे. हा प्रदूषण विरहीत प्रकल्प असून, देशाच्या संरक्षणाचा प्रकल्प आहे.  तीन वर्षानंतर इथे तयार झालेली बंदूक सैनिकांच्या हातामध्ये असेल. अशा प्रकल्पांचे समर्थन आपण सर्वांनी मिळून केले पाहिजे.अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Web Title: Bhumi pujan by industries minister uday samant soon the countrys biggest project of security forces will come to ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 04:34 PM

Topics:  

  • kokan
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
1

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..
2

Thane Politics: गणेश नाईकांच्या टिकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर: नालायक कोण आहे, याचा..

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून
3

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून

Horror Story: एक सावट असा ही! श्वानांचा घोळका आणि एक “सावली” पायथ्यापर्यंत आली आणि अचानक…
4

Horror Story: एक सावट असा ही! श्वानांचा घोळका आणि एक “सावली” पायथ्यापर्यंत आली आणि अचानक…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.