आता बागायतदारांना तिसऱ्या टप्प्यातील मोहोरातून मिळणाऱ्या उत्पादनावर अवलंबून राहावे लागणार आहे. कोकणातील फळपिकांना गेल्या काही वर्षापासून मोठा फटका बसत आहे.
मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ३.४ अंशांनी अधिक होते. यंदाच्या हंगामातील तसेच फेब्रुवारी महिन्यातील आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान ठरले.
कोल्हापूर-वैभववाडी या ६ हजार ५०० कोटीच्या रेल्वे प्रकल्यासाठी केंद आणि राज्य सरकार ५०-५० टक्के खर्च उचलणार असून ३ हजार २४४ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
Zee 5 वरील देवखेळ वेब सिरीज श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील संघर्ष प्रभावीपणे मांडत असल्याने चर्चेत आहे. या सिरीजमधील शंकासुर हे सर्वात गूढ पात्र असून पौराणिक असुर असला तरी कोकणात तो…
आजपर्यंतच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी गुंतवणूक झाली असल्याचेही त्यानी स्पष्ट वोले, त्यामुळे ४३ लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. एका दिवसात ५१ करार झाले आहेत.
चिंचवाडी गावाची वैशिष्ट्ये म्हणजे गावाचं आराध्य दैवत डाव्या सोंडेचा गणपती . लहान गाव असूनसुद्धा सामाजिक कार्यात मोठा हातभार तसेच निसर्गाने नटलेला वाली गाव.
जगभरात कोकणी पदार्थ खूप फेमस आहेत. कोकणात बनवला जाणारा प्रत्येक पदार्थ आपुलकेने आणि प्रेमाने बनवला जातो. कमीत कमी साहित्यात बनवले जाणारे पदार्थ चवीला अतिशय सुंदर असतात. त्यामुळे कोकणात गेल्यानंतर हे…
कोकणात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाची थंडी अधिक तीव्र आहे. काही भागांत धुके आणि तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
मुंबईहून कोकणात जात असताना दिलीप आणि त्याचे ऑफिसमधील मित्र एका अनोळखी आडमार्गावर शिरले. रस्ता ओळखीचा नसतानाही प्रवास सुरू ठेवताच वेळ थांबल्यासारखी वाटू लागली आणि न अस्तित्वात असलेला घाट त्यांच्या समोर…
वीज गावात पोहोचण्याआधीच्या काळात सोलापूरच्या ग्रामीण भागात घडलेली ही धडकी भरवणारी घटना आहे. रात्री उशिरा घरी परतताना राजवीर, रमेश आणि रुद्राक्ष या तिघांनी भररानातून जाणारी वाट निवडली.
Home Loan Consultant MHADA: म्हाडाच्या कोकण मंडळातील १२,००० रिक्त घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने गृहकर्ज सल्लागार नियुक्त केला आहे. आता ग्राहकांना सुलभ कर्ज मिळणार असून ६ महिन्यात सर्व घरे विकण्याचे म्हाडाचे लक्ष्य…
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेचा योग्य वापर कसा करावा, याबाबत आज रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होते. यावर्षी सुद्धा ऑक्टोबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भातपिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले.
पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या घाटातून प्रवास करणे म्हणजे दिवास्वप्नच आहे, असे आमदार शेखर निकम म्हणाले
आज आम्ही तुम्हाला कोकणातील अस्सल पारंपरिक पद्धतीने खापरोळी बनवण्याची कृती सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
रावडे घाटातील काळोखात अँब्युलन्ससोबत प्रवास करणारा ‘तो’ शेवटी निघाला… मृतदेह! दोन तासांच्या प्रवासात रोहनसोबत बसलेला माणूस नंतर वॉलेटमध्येच… फोटो बनून दिसला!