भारताच्या मत्स्यशेतीच्या क्रांतीमध्ये महाराष्ट्राने आपले महत्त्वाचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात राज्याने तब्बल 7 हजार 343 कोटी 40 लाख रुपयांच्या समुद्री उत्पादनांची निर्यात केली आहे.
Biharच्या ग्रामीण भागात ‘पंडुबा’ नावाची भयानक लोककथा प्रसिद्ध आहे. पंडुबा पाण्यात राहणारी अमानवी शक्ती असून ती ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजात लोकांना फसवते.
शिमग्याच्या आधी अनिकेतने shortcut घेत शापित झाडाजवळ गाडी वळवली आणि नकळत एका शक्तीला मुक्त केलं. झाडावरच्या भयानक बाईचा अनुभव आणि आईचं विचित्र वागणं पाहून त्याला सत्य समजलं.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा पन्हाळा तालुक्यातील आणखी एक लगतचा घाटमार्ग ठरणाऱ्या काजिर्डा घाट मार्गाचे सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात असून त्यानंतर त्याचा डीपीआर शासनाला सादर केला जाणार आहे.
Chinder या कोकणातील गावात दर तीन वर्षांनी तीन दिवसांसाठी गाव पूर्णपणे रिकामे केले जाते. या काळात गाव भूत-प्रेत आणि आत्म्यांसाठी खुले असते, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.
रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकांची फवारणी युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत पाच-पाच वेळा फवारण्या पूर्ण केल्या आहेत.
सोशल मिडियात वावरत असलेल्या युगात गुहागरसारख्या तालुक्यात प्रसिद्ध शिमगोत्सवाच्या निमित्ताने काही गावकरी मंडळी आपल्या पिढीजात संकासूर नमनाची धार्मिक परंपरा जतन करतात.
मुंबई, ठाणे, पालघर या भागातून गावी दाखल होणाऱ्या कोकणवासियांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे एसटी प्रशासनाने आणखी जादा बसफेऱ्या सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.
३० जानेवारीपासून सुरू झालेल्या ‘देवखेळ’ वेबसिरीजमध्ये संकासुराला खुनी व क्रूर प्रवृत्तीचे पात्र दाखवण्यात आले आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
आंबा कलमांना पहिल्या टप्प्यात ७० टक्के, तर दुसऱ्या टण्यात २० टक्के मोहोर आला. परंतु, हा सर्व मोहोर अति थंडी, ढगाळ वातावरण, प्रचंड धुके यामुळे अक्षरशः करपला आहे.
आता बागायतदारांना तिसऱ्या टप्प्यातील मोहोरातून मिळणाऱ्या उत्पादनावर अवलंबून राहावे लागणार आहे. कोकणातील फळपिकांना गेल्या काही वर्षापासून मोठा फटका बसत आहे.
मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ३.४ अंशांनी अधिक होते. यंदाच्या हंगामातील तसेच फेब्रुवारी महिन्यातील आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान ठरले.
कोल्हापूर-वैभववाडी या ६ हजार ५०० कोटीच्या रेल्वे प्रकल्यासाठी केंद आणि राज्य सरकार ५०-५० टक्के खर्च उचलणार असून ३ हजार २४४ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
Zee 5 वरील देवखेळ वेब सिरीज श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील संघर्ष प्रभावीपणे मांडत असल्याने चर्चेत आहे. या सिरीजमधील शंकासुर हे सर्वात गूढ पात्र असून पौराणिक असुर असला तरी कोकणात तो…
आजपर्यंतच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी गुंतवणूक झाली असल्याचेही त्यानी स्पष्ट वोले, त्यामुळे ४३ लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. एका दिवसात ५१ करार झाले आहेत.
चिंचवाडी गावाची वैशिष्ट्ये म्हणजे गावाचं आराध्य दैवत डाव्या सोंडेचा गणपती . लहान गाव असूनसुद्धा सामाजिक कार्यात मोठा हातभार तसेच निसर्गाने नटलेला वाली गाव.