मुंबईहून अलिबागला गेलेल्या पाच मित्रांनी मध्यरात्री निर्जन समुद्रकिनाऱ्यावर रात्र काढण्याचा निर्णय घेतला... आणि तिथेच त्यांना काळी विद्या केलेली एक गूढ बाहुली सापडली. काही वेळातच ढोल-ताशांच्या आवाजात मशाली घेऊन एक रहस्यमय…
मसुरे गावातील बारा वाड्यांची ग्रामदेवता असलेल्या सातेरी देवीचे हे मंदिर सुमारे ७०० वर्षे जुने आहे. संपूर्ण कोकणात आषाढ महिन्यात यात्रा भरते ती सातेरी देवीची. ही सातेरी देवी कशी प्रगट झाली.…
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात अंजर्ले समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या कोंगळे गावातील सताई देवीचे मंदिर हे कोकणातील अत्यंत जागृत आणि श्रद्धास्थान मानले जाणारे देवस्थान आहे. कोण आहे सताई देवी आणि या मंदिराच्या इतिहासाविषयी…
अलिबागला निघालेल्या मित्रांच्या ग्रुपला प्रवासादरम्यान अनेक रहस्यमय अनुभवांना सामोरे जावे लागते. गाडी अचानक बंद पडणे, Google Maps वर दोन वेगवेगळे मार्ग दिसणे आणि एकाच फाट्यावर वारंवार परत येणे यामुळे सर्वजण…
मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली ३१ मे ची डेडलाईन अपयशी ठरली आहे. पावसाळ्यापूर्वी महामार्गाचे ३० टक्के काम अद्याप अपूर्ण असल्याने कोकणवासियांचा प्रवास पुन्हा खडतर…
आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी कोकण गोव्यातील पारंपरिक सुरनोळी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
मराठी टीव्ही अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर सध्या कोकणातील माहेरी वेळ घालवत आहे. तिने गावच्या लाल मातीतील पारंपरिक अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती काजू भाजण्याची पारंपरिक पद्धत स्वतः करताना दिसते.
Maharashtra Tourisum महाराष्ट्र फिरण्यासाठी एक टुरिस्ट स्पॉट म्हणजे कोकण मालवण.स्वर्गाहून सुंदर कोकण म्हणतात ते हेच! सुदंर बागा ,समुद्र, मंदिरे हि त्याची ख्याती,
दहावी बोर्ड परीक्षेत कोकण विभागाने पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थान पटकावत ९७.६२ टक्के निकालाची शानदार नोंद केली आहे. यंदाही मुलींनी टक्केवारीत बाजी मारत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसल्याने कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन सुमारे 80 टक्क्यांनी घटले आहे. परिणामी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बाजारात हापूसची आवक अत्यल्प होती.
भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाषण केले. पण भाषण संपल्यानंतर गडकरी पुन्हा माईककडे आले. नितीन गडकरींनी कोकणासाठी कोणती घोषणा केली पाहा...
कोकणात बनवलेले जाणारे पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर असतात. चला तर जाणून घेऊया कोकणी पद्धतीमध्ये केळीच्या पानात भाजलेला बांगडा बनवण्याची सोपी रेसिपी.
भारताच्या मत्स्यशेतीच्या क्रांतीमध्ये महाराष्ट्राने आपले महत्त्वाचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात राज्याने तब्बल 7 हजार 343 कोटी 40 लाख रुपयांच्या समुद्री उत्पादनांची निर्यात केली आहे.
Biharच्या ग्रामीण भागात ‘पंडुबा’ नावाची भयानक लोककथा प्रसिद्ध आहे. पंडुबा पाण्यात राहणारी अमानवी शक्ती असून ती ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजात लोकांना फसवते.
शिमग्याच्या आधी अनिकेतने shortcut घेत शापित झाडाजवळ गाडी वळवली आणि नकळत एका शक्तीला मुक्त केलं. झाडावरच्या भयानक बाईचा अनुभव आणि आईचं विचित्र वागणं पाहून त्याला सत्य समजलं.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा पन्हाळा तालुक्यातील आणखी एक लगतचा घाटमार्ग ठरणाऱ्या काजिर्डा घाट मार्गाचे सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात असून त्यानंतर त्याचा डीपीआर शासनाला सादर केला जाणार आहे.
Chinder या कोकणातील गावात दर तीन वर्षांनी तीन दिवसांसाठी गाव पूर्णपणे रिकामे केले जाते. या काळात गाव भूत-प्रेत आणि आत्म्यांसाठी खुले असते, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.