दरवर्षी लाखो पर्यटक कोकण फिरण्यासाठी येतात. कोकणच्या सौंदर्याने साऱ्यांचा भूल घालती आहे, कोकण समुद्र किनारे, देवस्थान, खाद्यपदार्थसाठी फेमस आहे. कोकणात आल्यानंतर पर्यटक मासे खाण्यास जास्त प्राधान्य देतात. ताज्या माशांची चव…
रायगडच्या माणगावात रुबी शिरेकरला रात्री दगडफेक आणि धड नसलेल्या आकृतीचा अनुभव आला. पण शिव्या घातल्यानंतर ती आकृती अचानक नाहीशी झाली आणि पुन्हा कधीच दिसली नाही.
दादरच्या गडकरी चौकात रशीदला रात्री उशिरा भेटलेली दूधवाली बाई प्रत्यक्षात मृत व्यक्ती निघाली. आजही ती बाई तिथे फिरून घाटकोपरचा पत्ता विचारते, असा लोकांचा दावा आहे.
कोकणातल्या पहाटेच्या अंधारात तीन भावंडं आंब्यासाठी रानात जातात, पण कुऱ्हाडी घेऊन झाडं कापणारी एक विचित्र छाया त्यांच्या डोळ्यासमोर येते. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तिघेही तापाने फणफणलेले असतात.
नोकरीवरून घरी परतताना नकळत लिंबावर पाय ठेवला आणि स्वानंदीच्या आयुष्यात सुरू झाला भयानक थरार. चार दिवसांच्या यातनांनंतर कुर्ला दर्ग्यातील मंत्रोपचारांमुळे अखेर तिच्यावरचा भूत उतरवला गेला.
मुंबईच्या परिसरात मुकेश मिल्स नावाची जुनी गिरणी क्षेत्र आहे. असे म्हणतात की त्या ठिकाणी अजूनही कुणाचे तरी वास्त्यव्य जाणवते. लोकांना भास होतात. येथे साधं भटकायचा विचार जरी केला तरी लोकांच्या…
Kulthachi Pithi Recipe : तळकोकणातील भागांमध्ये सुप्रसिद्ध असणारी कुळथाची पिठी थंडीच्या वातावरणात आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. गरमा गरम भातासोबत तर ती फारच उत्तम लागते आणि झटपट तयारही होते.
विक्रोळीतल्या अंधाऱ्या गल्लीत जगनच्या मागे उलट्या पायांची सावली लागली होती. साईनाथ मंदिराजवळ पोहोचताच तो वाचला, पण त्या स्त्रीचे कर्कश हसू अजूनही कानात घुमत राहिले.
रत्नागिरीतल्या एका गावात बहिणींच्या घराकडे जाताना भूतकाळातील आईची आत्मा एका मुलीमध्ये अडकलेली सापडली. भगताच्या उपायाने तिच्या अंगातून वार सुटला आणि ती सुरक्षित झाली.
कोकणात सणावाराच्या दिवसांमध्ये अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नैवेद्यासाठी वाटपाची डाळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.
कोकणात पालखीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. अशामध्ये एक घटना अशी घडली की गुरव या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य नरक बनले. ही श्रद्धा की अंधश्रद्धा? याची कोणतीही ग्वाही नवराष्ट्र देत…
मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच या दोन एक्सप्रेस गाड्यांची घोषणा केली आहे. या उपक्रमाचे हे १३ वे वर्ष आहे. विशेष म्हणजे या दोन्ही गाड्या दादर स्थानकावरून सुटणार आहेत.
श्वानांच्या पाहण्याची व ऐकण्याची क्षमता मानवापेक्षा अधिक असल्याने लोकांना वाटते की ते भुतं पाहतात. प्रत्यक्षात, रात्रीची शांतता व मनातील भीतीमुळे त्यांच्या भुंकण्याकडे आपलं अधिक लक्ष जातं.
गेले दोन ते तीन दिवस कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढील २४ तासांसाठी कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा अलर्ट देण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोकणात रानभाज्या मोठ्या प्रमाणावर बनवल्या जातात. त्यात अतिशय आवडीने बनवली भाजी म्हणजे अळूचं फदफदं. हा पदार्थ भाकरीसोबत अतिशय सुंदर लागतो.
उत्तराखंड म्हणजे भारतातील जणू स्वर्गच! दरवर्षी येथे मोठमोठ्या गर्दीने लोकं येत असतात. मनाली असो वा हरिद्वार, येथे पर्यटकांनी भरलेले मैदान नेहमी दिसून येतात. पण जर तुही मसुरी येथे येत आहात.…