नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये आणि त्यामुळेच त्यांच्या हाती सत्ता जाणार नाही. समन्वय समिती ही संवाद साधण्यासाठीच स्थापन करण्यात आली आहे. उठसूट एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सहन केली जाणार नाही.
शासनाने आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी असलेली घरे विकासकांनी शासनाला न देता स्वतःच राखून त्यांची विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुख्यम्हणजे हे करताना विकासकाना शासनाचे नगरविकास खाते, सिडको,…
मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा मोठा समारंभ आहे. गणेशोत्सव हे हिंदू धर्माच प्रतिक आहे.. कुणालाचं त्रास होणार नाहीं अशी भूमिका त्यांनी घ्यावी, असे मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पराभूत झाले, असे संजय राऊत यांनी मानले आहे. बेस्टच्या निवडणुकीत 12000 मते पडली. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदारांनी नाकारलं. त्यांना 2000 मतेही पडली नाही.
कनाथ शिंदे यांनी महायुतीसोबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात आपण भाजप पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चाही केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीवर अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० कोटींचा निधी दिला होता. १७ वर्षांपूर्वी तत्कालीन महाराष्ट्र शासनाने अध्यासन केंद्रासाठी २ कोटी दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, पक्षाला किंवा सरकारला त्रास होईल अशी कोणतीही वक्तव्ये करू नयेत. त्यांनी नेत्यांना संयम बाळगण्याचे आणि शिस्तीत राहण्याचे आदेश दिले.
वाहतूक कोंडी ही मुंबईसह सर्व मेट्रो शहरांमध्ये मोठी समस्या झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मागील महिन्यांत तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले. यात एक बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Uday Samant News: मिठी नदी विकास प्रकल्पांतर्गत नद्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मलनि:सारण वाहिन्या, मलजल प्रक्रिया केंद्र आदी कामे सुरू आहेत.
मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात घरातील पाळीव श्वानांसाठी परवानगी घेण्याचा नियम केलेला आहे, असाच नियम राज्यात सर्वत्र लागू करण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाईल, असेही मंत्री डॉ. सामंत म्हणाले.
गुरुवारी मुंबईतील विधानभवनात झालेल्या बैठकीत गिरणी कामगारांसाठी एसआरए प्रकल्पांतर्गत काही घरे राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत गिरणी कामगारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षक भरती ही ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून अभियोग्यता चाचणीतील गुणांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने राबवली जाते.
Uday Samant : इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीने शिकवल्या पाहिजेत, असा प्रस्ताव ठाकरे यांनीच कॅबिनेटमध्ये स्वीकारला होता, मात्र आता हिंदी सक्ती नसताना देखील…
महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली आहे. केंद्रातला आणि राज्यातला या सरकार पनवती सरकार म्हणायला हरकत नाही, अशी टीका राऊत यांनी केली होती.
कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांत उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिल्यानंतर प्रहार संघटनेचे नेते ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आपले उपोषण सोडले.
काही दिवसांपूर्वी खेड येथे एका मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मनसेचे वैभव खेडेकर, शिंदे गटाचे रामदास कदम आणि राज्याचे मंत्री उदय सामंत हे तिघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.