Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Olive Ridley Turtle : ओडिशातून निघालेलं कासव आढळलं गुहागरच्या किनाऱ्यावर, समुद्रातून तब्बल ३५०० किमी प्रवास

एका मादी ऑलिव्ह रिडले कासवाने ओडिशामधून महाराष्ट्रातील गुहागर बीचपर्यंत ३५०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. आतापर्यंत वैज्ञानिकांची जी समज होती, ती या ऑलिव्ह रिडले चुकीची ठरवली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 17, 2025 | 05:27 PM
ओडिशातून निघालेलं कासव गुहागरच्या किनाऱ्यावर आढळलं, समुद्रातून तब्बल ३५०० किमी प्रवास

ओडिशातून निघालेलं कासव गुहागरच्या किनाऱ्यावर आढळलं, समुद्रातून तब्बल ३५०० किमी प्रवास

Follow Us
Close
Follow Us:

कासवाची चाल सगळ्यात संथ मानली जाते. कासव एकाच ठिकाणी खूप काळ राहतात. एका कासवाने मात्र वैज्ञानिकांनाही आश्चर्यचकीत केलं आहे. या कासवाने तब्बल ३५०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. एका मादी ऑलिव्ह रिडले कासवाने ओडिशामधून महाराष्ट्रातील गुहागर बीचपर्यंत प्रवास केला आहे. कासवांचे स्थलांतर कसे होते याविषयी आतापर्यंत वैज्ञानिकांची जी समज होती, ती या ऑलिव्ह रिडले चुकीची ठरवली आहे. तसंच वैज्ञानिकांना आपल्या समजुती पुन्हा विचार करण्यास भाग पाडलं आहे.

पूर्वी असं मानलं जात होतं की पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवर कासव वेगवेगळ्या ठिकाणी अंडी घालतात, पण या मादी ऑलिव्ह रिडले कासवाच्या प्रवासाने ती समजूत चुकीची ठरवली आहे. २०१८ साली ओडिशाच्या गहिरमाथा बीचवर सामूहिक अंडी घालण्याच्या वेळी या कासवाला टॅग करण्यात आलं होतं. झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. बसुदेव त्रिपाठी यांनी या कासवाला 03233 असा टॅग दिला होता.

महाराष्ट्रात सापडला टॅग

टॅग लावण्याचा अर्थ म्हणजे कासवाच्या पंखांवर एक ओळख चिन्ह लावणे, ज्यामुळे त्याला ओळखता येते. यंदा २७ जानेवारी रोजी वैज्ञानिकांनी हेच कासव गुहागर बीचवर अंडी घालताना पाहिले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. महाराष्ट्राच्या मॅन्ग्रोव्ह फाउंडेशनच्या टीमने रात्रीच्या वेळी कासवांना टॅग करताना हे मादी कासव अंडी घालताना आढळलं. त्या कासवावर आधीपासून टॅग होता.

श्रीलंकेतून महाराष्ट्रात प्रवास

या टॅगवर दिलेल्या माहितीनुसार हे मादी कासव ओडिशामधून आलेले असल्याचे समजले. त्यामुळे आता असे मानले जात आहे की या मादी कासवाने पूर्व किनाऱ्यावरून पश्चिम किनाऱ्यावर म्हणजेच ३५०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. वैज्ञानिकांचा अंदाज आहे की हे कासव ओडिशाहून श्रीलंकेपर्यंत गेले असावे आणि तिथून महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आलं असावं, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Scientists surprised female olive ridley turtle traveled 3500 km from odisha to guhagar in maharashtra latest maharashtra news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • Odisha news
  • ratnagiri news
  • Turtle

संबंधित बातम्या

Ratnagiri News : जीवघेणा प्रवास कधी संपणार? चिपळूण तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिक हैराण
1

Ratnagiri News : जीवघेणा प्रवास कधी संपणार? चिपळूण तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिक हैराण

Ratnagiri News : प्रीपेड स्मार्ट मीटरवर नागरिकांचा संताप; ठाकरे गटाची महावितरणावर धडक
2

Ratnagiri News : प्रीपेड स्मार्ट मीटरवर नागरिकांचा संताप; ठाकरे गटाची महावितरणावर धडक

Ratnagiri News : लोकशाहीची गळचेपी केली तर…. ; जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन
3

Ratnagiri News : लोकशाहीची गळचेपी केली तर…. ; जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन

Ratnagiri News : “अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं, गुहागर बायपासवर स्पीड ब्रेकर पाहीजेच”: स्थानिकांची मागणी
4

Ratnagiri News : “अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं, गुहागर बायपासवर स्पीड ब्रेकर पाहीजेच”: स्थानिकांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.