शिवसेना (उबाठा)चे नेते आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे आमदार शेखर निकम यांची अनपेक्षित भेट पुढे राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहे.
जखमींवर फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. याशिवाय फुणगूसचे सरपंच अशोक पांचाळ यांनी विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली.
अन्यथा याबाबतची मोहीम परिवहन विभागाकडून अधिक गतिमान केली जाणार असून कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. यासाठी पाच हजारांपर्यंत दंड आकारला जाण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आल्याने यंदा भरघोस उत्पादनाची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र मोहोरासोबत पालवीही मोठ्या प्रमाणात आल्याने तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव वाढला.
Police News: या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका देसाई अधिक तपास करीत आहेत.
काही गटांमध्ये पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धा तर काही ठिकाणी बडखोरीमुळे समीकरणे बदलल्याचे चित्र प्रचारकाळात दिसून आले पंचायत समिती स्तरावरही निवडणुकीची चुरस तितकीच तीव्र आहे.
काँग्रेसच्या श्रावणी शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच अंजनवेल पंचायत समिती गणात शिवसेनेच्या सारिका दाभोळकर यांचे विरुद्ध शिवसेना उबाठा गटाच्या प्राजक्ता जांभारकर यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे.
पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्यात आला. काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व जखमी मजुराला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून ते अॅडमिट आहेत.
मोठ्या भावासारखे त्यांनी मला सांभाळले. हक्काने मागावे आणि त्यांनी द्यावे, असे नाते तयार झाले होते. दादांनी चिपळूणसाठी भरपूर असा निधी दिला,असे यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले.
टिडब्लूजे घोटाळ्यात अनेक मोठ्या व्यक्तींची गुंतवणूक असल्याचे बोलले जात असून या प्रकरणात आणखी काही संचालक व मध्यस्थांचा सहभाग असण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहे.
कागदोपत्री कोट्यवधींचा खर्च होऊनही आजच्या घडीला शहरातील शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट आहे. काम न करताच बिले लाटल्याचा हा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
रत्नागिरी तालुक्यातील नाणिज पंचायत समिती गणामधून शिवसेनेच्यावतीने डॉ. पद्मजा संजय कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात कोणत्याच पक्षाने उमेदवार न दिल्याने त्या बिनविरोध झाल्या आहेत.
दुसरीकडे उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फेह महायुतीला जोरदार प्रति आव्हान देण्याची तयारी सुरू झाली आहे. दोन दिवसात ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांची नावे जाहीर केल जातील, असे जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी स्पष्ट केले आहे.
वणवे लागून मोहोर आलेली आंबा, काजूची कलमे खाक होत असल्याने बागायतदारांच्या हंगामावर मोठा परिणाम होणार आहे. यावर्षी झाडांना चांगला मोहोर आता असून, अनेक ठिकाणी मोहोरातून कणी डोकावू लागली आहेत.