सुवर्णपदक प्राप्त महाविद्यालयाच्या पुरुष टेबल टेनिस संघात अथर्व म्हस्के, आदित्य शिर्के, रोहन जाधव, आदित्य लांजेकर (तृतीय वर्ष विज्ञान), विशाल परिहार (तृतीय वर्ष बीबीए) हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
रत्नागिरी एसडीओ स्तरावर २५८ पैकी २२५ प्रकरणे प्रलंबित असून, राजापूर एसडीओकडे १२६ पैकी १०४ प्रकरणे प्रलंबित आहेत. चिंतेची बाब म्हणजे राजापूर उपविभागात १ वर्षपिक्षा जास्त काळ प्रलंबित असलेली तब्बल ८९…
अनधिकृत प्रवाशांच्या या वाढत्या घुसखोरीमुळे आरक्षित प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न तर निर्माण झाला आहेच, शिवाय त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांवरही अत्यंत वाईट परिणाम होत आहे.
तब्बल ९५ पिलर असलेला १८०० मीटर लांबी आणि ४५ मीटर रुंदी असलेला मुंबई-गोवा महामार्गावरील हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त लांबीचा हा पूल ठरणार आहे.
खेड तालुक्यात सर्वाधिक ७२.३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ चिपळूण तालुक्यात ५३.८० मिमी आणि दापोली तालुक्यात ५३.१० मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या इतर भागांतही पावसाची नोंद सुरू आहे.
रत्नागिरीच्या खेड तालुक्यात मांडवी एक्सप्रेसमधून एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनर आणि दीड वर्षांच्या मुलासह उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून वडील आणि मुलगा गंभीर जखमी…
Chiplun BJP politics: जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रत्नागिरीत मुख्य कार्यालय असले तरी चिपळूण आणि आजूबाजूच्या तालुक्यातील जनतेशी व कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्यासाठी महामार्गावरील हे कार्यालय मध्यवर्ती केंद्र…
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील कांदोशी, हुंबरी, सवेणी, अस्तान व मुसाड या पाच ठिकाणी नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र अस्तान गावातील नदीपात्रातील…
आपल्या हद्दीच्या शेवटी पोहोचल्यावर तो शेजारच्या भागातील पेट्रोलमनसोबत ‘पेट्रोल डायरी’ची अदलाबदल करतो. ही डायरी एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनपर्यंत सुरक्षितपणे पोहोचणे, म्हणजेच तो रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा एक महत्त्वाचा…
रत्नागिरीतील नारायणमळी येथे सुरू असलेल्या नवलाई कांदळवन निसर्ग पर्यटन प्रकल्पाला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. बोट सफारीतून पर्यटक कांदळवन, विविध पक्षी आणि निसर्गाचा अनोखा अनुभव घेत आहेत.
Jaigad Bomb Blast: घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.
Maharashtra Jeevan Pradhikaran मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पेन्शन मिळाली नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १८० निवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
खेर्डी परिसरात आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर मेलेल्या माशांचा खच जमा झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले असून परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्याचा मध्यमगती स्विंग गोलंदाज मुहम्मद सईद शिंग्रे याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या U-16 मल्टीडे इन्व्हिटेशन टूर्नामेंटमध्ये दुर्मिळ विक्रम नोंदवला आहे.
तालुक्यातील खाडीपट्टय़ातील कोंढे-करंबवणे या महत्त्वाच्या मार्गावरील खोपड-कालुस्ते लहान पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन वर्ष उलटले, तरीही पोच मार्गाचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम रखडलेले आहे.
गुरुवारी दुपारनंतर वादळी वारा झालेल्या व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसामुळे चिपळूणमध्ये पडझडीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये चिपळूण शहरासह ग्रामीण भागातील घरांचे नुकसान झाले आहे.