कोयना धरणाच्या बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यावेळी कोयना प्रकल्पाचा टप्पा एक आणि दोन सुमारे ३ महिन्यांसाठी बंद राहणार आहे.
ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे पिवळे किंवा केशरी रेशनकार्डधारक, १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या बालिकांना या योजनेंतर्गत आर्थिक साहाय्य दिले जाते.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. मात्र रत्नागिरीतील दीड वर्षाची चिमुरडी पाय पाळण्यात नाही तर पाण्यात पोहताना दिसत आहे. घरात दुडूदु़डू धावणारं बाळ पाण्यात पोहचण्यासाठी हातपाय मारत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…
जिल्ह्यातील ४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी स. ७.३० वा. ते दु. ३.३० पर्यंत ८३ हजार २८३ मतदान झाले. एकूण २०० मतदान केंद्रावर १ लाख ६० हजार ४५७ मतदारांपैकी ८३ हजार…
रत्नागिरीत वाटप करण्यात येत असलेल्या पत्रकांवर नरेंद्र मोदींचा फोटो नसल्याबाबत विरोधकांनी आरोप केला होता. या आरोपांबाबत बिपिन बंदरकर यांनी आज खुलासा करत ती पत्रके वाटणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली…
राज्यात ठिकठिकाणी बिबट्याची दहशत वाढत जात असल्याचं दिसून येत आहे. बिबट्यांच्या मोकाट वावर असल्याने गावकरी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. मात्र चिपळूणमध्ये याच्या विरुद्ध चित्र पाहायला मिळाली आहे.
पुण्याहून खेडच्या दिशेने प्रवास करणारी खासगी ट्रॅव्हलर बस भोगाव गावाजवळील पुलाजवळ बॅरिकेडला धडक देत थेट 45 ते 50 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 22 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी…
गुहागर तालुक्यातील उमराठ हेदवी गावची ग्रामदेवता नवलाई देवी अनेकांच्या परिचयाची आहे. मात्र, देवीचा उत्सव खूप कमी जणांना ठाऊक. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने केंद्र सरकार व फिट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने काश्मीर ते कन्याकुमारी अशी ४००० किमी हून अधिक लांब अंतराची सायकल मोहीम आखण्यात आली…
नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकीचे वारे वाहत असून स्थानिक स्वराज्य संस्था देखील सज्ज झालेत. अशातच आता खेड तालुक्यात महायुतीमधील अंतर्गत वाद समोर आलेले पहायला मिळत आहेत.
प्रभाग रचना, नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत, प्रभागांचे आरक्षण सोडत, प्रभागांचे आरक्षण यानंतर आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी दहा प्रभागातील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली…
Tarnagiri News: सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत आणि दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत ही पदयात्रा सुरू होती. नऊ दिवस ही पदयात्रा सुरू राहणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे मारहाण करणे आणि धमकी देणे वा गंभीर प्रकाराची दखल घेत, पोलिस मुख्यालय रत्नागिरी येथे नेमणुकीस असलेले पोलिस कॉन्स्टेबल भूषण शांताराम पाताडे यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद…
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे रानागिरीत सातत्याने गेले काही दिवस परतीचा पाऊस कोसळत आहे. या लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
शहरातील ७ हजार ५०० मतदारांबाबत पालिकेकडे हरकती दाखल झाल्या. यामध्ये अनेक मतदार या प्रभागातील दुसऱ्या प्रभागात, जिथे राहतो त्या प्रभागात नावच नाही अशा तक्रारी होत्या.