महाराष्ट्र शासनाने मांडलेल्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात चिपळूण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे महाविकास आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांकडून शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आला आहे.
वारंवार होणाऱ्या अपघाताचं सत्र कमी व्हायला हवं यासाठी चिपळूणमध्ये गुहागर बायपासवरील बावशेवाडी वळण धोकादायक बनले असून अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी…
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटात सातत्याने दरड कोसळत आहे्. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी पाहणी दौरा केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा खडप इथं मोबाइल शॉपीच काम सुरु होत. याचा ठेका रवी कुमार नावाच्या व्यक्तीला देण्यात आला होता. त्याच्याकडे तीन जण काम करत होते .
चिपळूणमध्ये स्मार्टवीज मिटर बसवल्यानंतर वाढीव वीज बिल येत असल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. याशिवाय ग्राहकांची संमत्ती नसतानाही जबदस्तीने महावितरणकडून स्मार्ट वीज मिटर बसवण्याचे प्रकार सुरू आहेत.
चिपळूणमध्ये आनुधिक तंत्रज्ञानाने विकसित अशा शेतीच्या कामाबाबत कार्यशाळा घेण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्य़ात आली आहे.
सती ते कुंभार्ली राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, कुंभार्ली घाटासह सती खेर्डी पर्यंत रस्ता खड्ड्यांनी भरला गेला आहे.
शहरातील मुख्य मध्यवर्ती बस स्थानक आणि दुसरे शिवाजीनगर येथे असणारे बसस्थानक या दोन्ही ठिकाणी सुविधांचा अभाव दिसून येत आहे. मात्र शिवाजी नगर बसस्थानक हे काही महिन्यांपूर्वी समोरचा परिसर एकदम सिमेंट…
रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोठ्या भावाने सख्या लहान भावाची धारधार कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली. ही हत्या कौटुंबिक वादातून करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मत्स्य व्यवसायाला पायाभूत सुविधा आणि सवलती देण्यासाठी कृषीचा समकक्षी दर्जा देण्याचा निर्णय एक महिन्यापूर्वी घेण्यात आला मात्र, या धोरणात महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या एकाही मागणीची समावेश करण्यात आलेला नाही.
गुहागर, कोकण किनारपट्टीवरील रायगड रत्नागिरी जिल्ह्यात व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उलटीची मागणी वाढली असल्याने उलटीच्या तस्करीचे प्रकार पुढे येऊ लागले आहेत.
प्रसंगावधान आणि धाडस दाखवत या चौघांनी एकामागोमाग एक 16 तरुणांना बुडताना वाचवले. एकेक करत सर्वांना बाहेर काढत त्यांनी खऱ्या अर्थाने देवदूतांची भूमिका बजावली.
रत्नागिरीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केला असून अनेक पोलिस आणि अधिकारी जखमी झाल्याची माहिती आहे.
एका मादी ऑलिव्ह रिडले कासवाने ओडिशामधून महाराष्ट्रातील गुहागर बीचपर्यंत ३५०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. आतापर्यंत वैज्ञानिकांची जी समज होती, ती या ऑलिव्ह रिडले चुकीची ठरवली आहे.
रत्नागिरीमधील कारवांची वाडी येथे एका कारचा एसटी बस सोबत अपघात झाला. या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.