Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी’; वाचा… नेमकी कोणी केलीये घोषणा!

विधानसाभा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून आश्वासनांचा पाऊस पाडण्यात येत आहे. अशातच आता "आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी" अशी घोषणा भाजपकडून जाहीर सभेत करण्यात आली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 09, 2024 | 09:02 PM
'आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी'; वाचा... नेमकी कोणी केलीये घोषणा!

'आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी'; वाचा... नेमकी कोणी केलीये घोषणा!

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीत प्रचार आणि जाहीर सभांचा धडाका सुरू झाला आहे. या जाहीर सभेत राजकीय नेते एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. त्यासोबतच विविध प्रकारच्या घोषणा सुद्धा देताना दिसून येत आहेत. अशाच प्रकारे आता आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा जाहीर सभेत करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या या घोषणेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते. यावेळी जाहीर सभेत भाषण करतना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले, तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले. तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. त्यासोबतच मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दीदी निर्माण करत आहोत.

हे देखील वाचा – आता… इंटरनेट विना करा युपीआय पेमेंट; व्यवहाराच्या मर्यादेतही वाढ, ग्राहकांना मोठा दिलासा!

तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असलेले आपले सरकार एक रुपयात 8000 कोटींचा पीक विमा देत आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांचे वीज बिल पूर्णपणे माफ करुन शेतकऱ्यांना वीज बिलातून मुक्ती देण्याचे काम आपल्या सरकारने केले आहे. पुढच्या पाच वर्षात माझ्या शेतकऱ्यांना वीज बिलातून मुक्ती आपल्या सरकारने दिली आहे.

तुमच्या आशीर्वादाने आपले सरकार आले तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. त्यासोबतच एमएसपीपेक्षा बाजारभाव कमी झाला तर भावांतर योजना राबवून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

हे देखील वाचा – कधीकाळी भारताची शान होती ‘ही’ विमान कंपनी; आज झालीये बर्बाद… वाचा.. तिची खडतर कहाणी!

आगामी 5 वर्षात धुळे नंबर 1 चा जिल्हा होणार

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विकासाची गंगा जिथून वाहते आहे. त्या खान्देशातील धुळ्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची सुरुवात केली. याचा अतिशय आनंद होत आहे. 10 वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या जिल्ह्यामध्ये जे काम झाले आहे. त्यामुळे धुळे जिल्हा पुढच्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राचा नंबर 1 चा जिल्हा होणार आहे.

Web Title: Shetkari karj mafi complete loan waiver for farmers if our government comes fadnavis big announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 09:02 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Assembly Election
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
2

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
3

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
4

Devendra Fadnavis News: ‘मुंबई महापालिकेत पापाची हंडी आम्ही फोडली’;फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.