Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे-फडणवीस सरकारने आतापर्यंत मविआमधील ‘या नेत्यांची’ काढली सुरक्षा

ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या सुरक्षेयंत्रनेत कपात केली होती. त्यांतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची सुरक्षा देखील कपात केली होती. खासदार विनायक राऊत यांच्या सुरक्षेत सुद्धा कपात करण्यात आली होती, त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मविआमधील नेत्यांना धक्का देत अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. दरम्यान, शुक्रवारी आणि एक धक्का देत खालील नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 30, 2022 | 02:55 PM
शिंदे-फडणवीस सरकारने आतापर्यंत मविआमधील ‘या नेत्यांची’ काढली सुरक्षा
Follow Us
Follow Us:

मुंबई – महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी  काढली आहे. मात्र त्याचवेळी मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवण्यात आली आहे. त्याशिवाय जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाही ‘जैसे थे’ ठेवण्यात आली आहे. महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढत शिंदे सरकारनं विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया येणं क्रमप्राप्त आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांची देखील सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. यावर या दोघांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. दरम्यान, सुरक्षा काढून घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

[read_also content=”राज्यातील प्रकल्प बाहेर जाणं हे दुर्दैव, सॅफ्रन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर घणाघात https://www.navarashtra.com/maharashtra/chhagan-bhujbal-reaction-about-removing-police-security-nrsr-340055.html”]

मविआमधील बड्या नेत्यांचा सुरक्षा शिंदे-फडणवीस सरकारने काढून घेतल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. महाविकास आघाडीमधील या नेत्यांची काढली सुरक्षा यंत्रणा मागील काही दिवसांपूर्वी ठाण्याचे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या सुरक्षेयंत्रनेत कपात केली होती. त्यांतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची सुरक्षा देखील कपात केली होती. खासदार विनायक राऊत यांच्या सुरक्षेत सुद्धा कपात करण्यात आली होती, त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मविआमधील नेत्यांना धक्का देत अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. दरम्यान, शुक्रवारी आणि एक धक्का देत खालील नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली.

महाविकास आघाडीमधील ‘या नेत्यांची’ काढली सुरक्षा यंत्रणा

छगन भुजबळ, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, सतेज पाटील, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, वरुण सरदेसाई, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, नरहरी झिरवळ, सुनील केदार व डेलकर परिवार दरम्यान, यानंतर मविआ नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. जे लोक समाजकारणात आणि राजकारणात पुढे येऊन काम करत असतात अशा लोकांना पोलीस सुरक्षा (Police Security) दिली जाते. अचानक त्यांची सुरक्षा काढणे योग्य नाही, असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सुचविले आहे. सुरक्षा काढली याबाबत काहीही बोलणार नाही, आरोप करणार नाही, मात्र गृहमंत्री असताना हल्ला झाला, त्यावेळी अनेक अडचणी आल्या, त्यामुळे ज्यांची ज्यांची सुरक्षा काढली त्याबाबत पुनर्विचार करणं आवश्यक आहे, असं भुजबळ (Chhagan Bhujbal On Police Security) यांनी सांगितलं आहे. तर कुणाला सुरक्षा देणं, न देणं ही जबाबदारी सरकारची आहे. कोणताही अनुचित घटना घडू नये याची काळजी सरकारने घ्यावी. सरकारने आमची सुरक्षा कमी केली, त्याला विरोध करण्याचं आमचं कारण नाही. सरकारला वाटतेय की आम्हाला सुरक्षा द्यायची गरज नाही, तर आम्हाला काहीही अडचण नाही. असं नाना पटोले म्हणाले.

Web Title: Sinde fadnavis government has so far removed the security leaders from mva

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2022 | 02:55 PM

Topics:  

  • Congress
  • Ekanth Shinde
  • Nationalist Congress Party
  • Shinde fadnvis government
  • shivsena

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
2

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

Prithviraj Chavan : ‘युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटची सुरुवात’; AI मुळे रोजगाराच्या संकटाचा इशारा
3

Prithviraj Chavan : ‘युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटची सुरुवात’; AI मुळे रोजगाराच्या संकटाचा इशारा

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
4

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.