दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्र भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, मंत्रिमंडळ विस्तार, नर्मदा प्रकल्प तसेच शिंदे गटाच्या खासदारांच्या भवितव्यावर महत्त्वपूर्ण…
रायगडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसला मोठा धक्का. जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांचे बंधू अखिल साखरे आणि ग्रामपंचायत सदस्या अनन्या साखरे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
काश्मीरमधील नागरिकांसाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. द्रास रुग्णालयाला CT स्कॅन मशीन आणि रुग्णवाहिका सुपूर्द करत मोठी घोषणा केली.
शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सुषमा अंधारे आणि बाबाजी काळे यांच्याविषयी मोठे वक्तव्य केले आहे. सुषमा अंधारेंनी कठीण काळात पक्षासाठी शंभरहून अधिक सभा घेतल्या,…
महाविकास आघाडीतील आणखी एका आमदाराला शिंदे गटाकडून 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांचे नाव घेत राऊतांनी गंभीर आरोप केले…
'ऑपरेशन टायगर 3 कधी होईल तेही कळणार नाही,' असे विधान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. ठाकरे गटातील आणखी आमदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
चेंबूरमध्ये शालेय बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विहान श्रीवास्तवच्या मृत्यूनंतर शिवसेनेने बीएमसीवर गंभीर आरोप करत मुंबईतील सर्व धोकादायक झाडांचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
मुंबईतील मुसळधार पाऊस आणि रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी शाळा-कॉलेजेस तातडीने बंद करण्याची आणि कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' देण्याची मागणी बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.
शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली असून त्यांचा मार्ग बाळासाहेबांच्या विचारांशी सुसंगत नसल्याचा आरोप केला आहे.
सहा खासदार आणि आमदार सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर उद्धव ठाकरे यांना आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील या हजारो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश…
उद्धव ठाकरे यांनी ५ जुलैपासून 'राम रक्षा आंदोलन' सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. "राजकारणासाठी आता हिंदूंची गरज पडली आहे. आधी हनुमान चालीसा…
मुंबईतील साकीनाका मॅनहोल दुर्घटना आणि चेंबूर येथील झाड कोसळून झालेल्या बालकाच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या बहुमताचा दाखला देत या चर्चांना…
सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे आणि राऊत यांच्यातील संबंधांबाबत मोठा दावा…
राज ठाकरे यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर केलेल्या 'देहविक्री'च्या टीकेनंतर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पक्ष सोडून जाणाऱ्यांना दोष देण्यापेक्षा कार्यकर्ते टिकवण्यात अपयश का आले, असा सवालही त्यांनी…
ठाकरे गटाकडे विधान परिषदेत ६ आमदार असताना सचिन अहिर यांनी एकट्यानेच पक्षांतर केल्यामुळे, त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होणार का? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांनी ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी राज्यभर काम करणार असल्याचेही स्पष्ट…
सचिन अहिर हे केवळ शिवसेनेचे (यूबीटी) ज्येष्ठ नेतेच नव्हते, तर मुंबईतील, विशेषतः वरळी भागातील आदित्य ठाकरे यांच्या राजकारणातील एक प्रमुख रणनीतिकार म्हणूनही ओळखले जात होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. उपसभापतीपदाची संधी दिल्याबद्दल त्यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अंबादास दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया देत…