रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा सुरुंग लागला आहे. तालुकाप्रमुख दत्ताराम भिलारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश
मुंबईत महाराष्ट्राच्या गृहनिर्माण खात्याकडून राबवण्यात आलेल्या समूह पुनर्विकास योजनेची (क्लस्टर रिडेवलपमेंट) देशभरात अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी आज राज्यसभेत केली.
कल्याणमधील सुप्रिया सोसायटी ते वाणी विद्यालय या मार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला.
सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष निवड प्रकरणी झालेल्या राजकारणावरुन आणि धक्काबुक्कीमुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी शिवसेनेने मूक मोर्चा काढून निषेध केला.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील धाराशिव जिल्हा प्रमुख तसेच युवा सेनेच्या प्रमुखांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्याने धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे.
महापालिका स्विकृत नगरसेवकांची नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत आत्ता २५ मार्चपर्यंत आहे. तर निवड २७ मार्चला निवड होणार आहे. आता शिवसेना उबाठाला स्विकृत सदस्यपद मिळणार कि नाही याकडेच लक्ष आहे.
महाविकास आघाडीनंतर आता भाजपनेही आपले सदस्य सहलीच्या नावाखाली एकत्रित केल्याने सत्तासमीकरणांवर नवा सस्पेन्स निर्माण झाला आहे. सदस्य फुटू नयेत आणि संभाव्य राजकीय घडामोडींना आळा घालण्यासाठीच ही रणनीती असल्याची चर्चा रंगली.
पालकमंत्री उदय सामंत यांनी 'अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर शिवसेनेचेच सदस्य विराजमान होतील. संबंधित नावांची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, असे संकेत दिले
जिल्हा परिषदेच्या आत राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही,’ अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे अनिल मकरिये यांची निवड झाली आहे. त्यांनी एमआयएमच्या उमेदवाराचा १०-४ अशा फरकाने पराभव केला.
या निवडणुकीवर राज्यातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवले होते.
राष्ट्रवादी आणि भाजपच्या चर्चा सुरु होण्यापूर्वी आमदार विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला बिनशर्त पाठींबा जाहीर केला. त्यामुळे सत्तेची समीकरणे बदलली. त्यानुसार राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी युती अस्तित्वात आली
शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांनी सामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं आणि तोच विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय.
एकनाथ शिंदे यांनी राजकीय खेळी खेळून चर्चेत असलेल्या कोणत्याही उमेदवाराला संधी न देता थेट महिलेला संधी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून नितीन गावंड यांच्या नावाची स्वीकृत नगरसेवक म्हणून शिफारस करण्यात आल्यानंतर स्थानिक पातळीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस महायुतीला मोठा विजय मिळाला. तर महाविकास आघाडीत ठाकरे गटाला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला.