भारतीय सैन्यदलाने केलेली मागणी पूर्ण करत त्यांना शिवसेनेच्या वतीने ५० कंटेनर देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यातील ४६ कंटेनर यापूर्वीच सीमेवर रवाना करण्यात आले आहेत.
Municipal Election Result 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची धामधूम सध्या सुरु असून उबाठा शिवसेनेचा वरचष्मा असणाऱ्या भागात कोणाचा वरचश्मा राहणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदरसाठी आपला वचननामा जाहीर केला आहे. यात अनधिकृत इमारतींचा पुनर्विकास, स्वतंत्र विद्यापीठ, मोफत वायफाय आणि पॉड टॅक्सी यांसारख्या मोठ्या प्रकल्पांचे आश्वासन दिले आहे.
सत्तेसाठी जेव्हा उबाठाने काँग्रेससोबत युती केली तेव्हा त्यांनी सावरकरांच्या विचारांना तिलांजली दिली, अशी खरमरीत टीका केसरकर यांनी केली. पूर्वी मुंबईतील खड्ड्यांवरुन गाणी बनायची मात्र आता त्याची आवश्यकत नाही.
निवडणूक प्रचाराला सुरूवात झाल्याने उमेदवारांनी पक्ष चिन्हासह प्रचाराला सुरूवात केली असून, प्रत्येक प्रभागात सुमारे ४० ते ४५ हजार मतदार असल्याने त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी धडपड केली जात आहे. प्रचार रॅली, पदयात्रा,…
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेना गटात संघर्ष पाहायला मिळत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
शिवसेना भाजप महायुतीचे प्रभाग क्रमांक ४ ब चे उमेदवार मयूर पाटील यांचा उंबराळी परिसरात डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे. मीटर आणि गटारापलीकडे जाऊन नागरिकांना प्रत्यक्ष सुविधा दिल्याचा दावा मयूर…
ऐन निवडणूक प्रचाराच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रचाराच्या नावाखाली होणारी गुंडगिरी लोकशाहीसाठी घातक असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. “
मनसेने तर राजकीय आयुष्यात पहिल्यांदाच युती केली आहे. त्यामुळे भाजपा-शिंदे सेनेला या पूर्णपणे नवीन आणि फ्रेश इक्वेशनला तोंड देण्यासाठी वेगळ्या प्रकारची रणनीती आखावी लागणार आहे.
महायुती सरकारच्या कार्यकाळात प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस आणि प्रभावी योजना राबवण्यात आल्या, ज्या उबाठाच्या कार्यकाळात कधीच पाहायला मिळाल्या नाहीत, शायना एन.सी. यांनी उबाठावर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी हिरवी शाल पांघरलेली आहे. ही शाल भगव्या शालीच्या लाटेत वाहून जाईल अशी टीका आ. प्रसाद लाड यांनी केली आहे. महापालिका निवडणूका, नारायण राणेंच्या निवृत्तीच्या चर्चा यासह इतर…
Maharashtra Politics News: उबाठा आणि मनसेच्या संयुक्त वचननाम्यातून 'हिंदुत्व' आणि 'मराठी माणूस' हे शब्द गायब झाल्याचा आरोप करत राहुल शेवाळे यांनी घणाघाती टीका केली आहे.
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यात स्मशानभूमींच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन तसेच इतर सर्व धर्मांच्या स्मशानभूमींचा शाश्वत विकास आणि आधुनिक पद्धतीने आधुनिकीकरण करण्याचा समावेश आहे
आदित्य आणि अमित ठाकरेंनी वर्कशॉपमध्ये सादर केलेल्या घोषणांची माजी खासदार शेवाळे यांनी पोलखोल केली. पालकांनी युवराजांना थोडं समजावून आणि अभ्यास करुन वर्कशॉपसाठी पाठवायला हवं होतं, असा टोला शेवाळे यांनी उबाठाला…
भाजपच्या वतीने काळ नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात उल्लेख करण्यात आलेली विकासकामे प्रत्यक्षात शिवसेनेने केली आहेत असा दावा केला आहे.
Election News: राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवारासाठी १५ लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित केली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही मर्यादा फक्त कागदावरच राहील, पडद्यामागे प्रत्येक उमेदवार कोट्यवधी खर्च करेल.
मंगेश काळोखे हत्या प्रकरणात सोशल मीडियावरुन बदनामी केली जात असल्याचा आरोप केला. मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर मागील 4 दिवसांपासून आम्ही कोणतेही राजकारण न करता पीडित कुटुंबाच्या दु:खात सहभागी होण्याची भूमिका…