Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg News : आंबा काजू पिकाची दरवर्षी E KYC चीअडसरच; बागायती शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

राज्य सरकारच्या ई-पिक पाहणी सरसकट कार्यक्रमात कोकणात काही वर्षापासून लागवड होत आहे. लागवड केलेल्या आंबा काजू क्षेत्राची दरवर्षी होणारी पिक पाहणी दरवर्षी न करता पंचवार्षिक कालावधी ठेवावा अशी मागणी केली जातेय.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 25, 2025 | 07:30 PM
Sindhudurg News : आंबा काजू पिकाची दरवर्षी E KYC चीअडसरच; बागायती शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
Follow Us
Close
Follow Us:
  • आंबा काजू पिकाची दरवर्षी E KYC चीअडसरच
  • बागायती शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
सिंधुदुर्गनगरी : राज्य सरकारच्या ई-पिक पाहणी सरसकट कार्यक्रमात कोकणात काही वर्षापासून लागवड होत आहे. लागवड केलेल्या आंबा काजू क्षेत्राची दरवर्षी होणारी पिक पाहणी दरवर्षी न करता पंचवार्षिक कालावधी ठेवावा अशी मागणी केली जातेय. या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे महसूल स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना भुरुदंड पडत आहे शासनाने या मागणीचा जरूर विचार करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागले आहे.

कोकणात विशिष्ट सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात तत्कालीन राज्य सरकारने शंभर टक्के फळ लागवड योजना अमलात आणली या योजनेचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी फळपीक लागवड मध्ये काजू आंबा रतांबा व अन्य पिकांची लागवड केली दरम्यानच्या कालावधीत एकदा लागवड केलेला काजू किंवा आंबा याची राज्य सरकारकडून सातत्याने दरवर्षी एक पाहणी नोंद ऑनलाईन करणे बंधनकारक केले आहे यात बदल करावाव सक्तीची न ठेवता दर पाच वर्षांनी ही एक नोंदणीकरावी किंवा शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या क्षेत्रामध्ये अधिकची काजू आंबा पिक लागवड केल्यास ई पिकनोंदणी करून घ्यावीअशी मागणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती.R

atnagiri News : ‘वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शन’ महोत्सव; डेअरीच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाचे आयोजन

या दरवर्षीच्या कार्यक्रमामुळे तलाठी आणि महसूल स्तरावरील अधिकाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड पडत आहे याची जाणीव करून दिली होती. त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोकणात खासदार म्हणून काजू आंबा लागवड केलेल्या क्षेत्रावर संख्ये व्यतिरिक्त केलेल्यालागवडीची ऑनलाइन एपिक नोंदणी शेतकऱ्यांनी करून घ्यावी न पेक्षा तीन किंवा पाच वर्षांनी पीक सक्तीची करण्याचे शासन आदेश काढेलअसे सूचित केले होते.

याबाबत अद्यापही शासनाकडून कोणताच निर्णय न आल्यामुळे शेतकऱ्यांना यापुढे पीक विमाबाबत अडचणी येऊ शकतात की काय याची भीती आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच 31डिसेंबर पर्यंत नोंदणी करा.मात्र सर्वच शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळणार नाही असे भाकीत केले आहे. कोकणासाठी आंबा काजूलागवड ही दरवर्षी केली जात नाही एकदाच केली जाते. वाढीव लागवड केल्यास त्याची नोंदपिक विमा साठी शेतकरीच करून घेणार ,असे असूनही राज्य सरकारकडून महसूल विभागाकडून स्पष्ट संकेत आदेश शासन निर्णय प्राप्त न झाल्यामुळे शासनयाकडे लक्ष देणार की नाही असा असावा शेतकरी संघटनांकडून उपस्थित होऊ लागला आहे. 31डिसेंबर चे अवघे काही दिवस आहेत दरम्यानच्या कालावधीत जिल्हा परिषद पंचायत समितीची आचारसहिता ही लागू शकते. यामुळे राज्य सरकारने कोकणासाठी हा स्वतंत्र शासन निर्णय जाहीर करावा आणि यासाठी सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी येत्या कॅबिनेटच्या बैठकीत यावर लक्षवेध हवे अशी मागणी होत आहे.

‘तुम्ही आमची घरे तोडली आता आम्ही…’; रत्नागिरीतील ‘या’ तालुक्यात वाढला बिबट्यांचा वावर

💡

Frequently Asked Questions

  • Que: आंबा आणि काजू पिकासाठी दरवर्षी ई-पीक पाहणी का केली जाते?

    Ans: राज्य सरकारच्या ई-पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत आंबा, काजू यासारख्या बागायती पिकांची नोंद दरवर्षी ऑनलाईन करण्याची सक्ती करण्यात आली आहे. याचा उद्देश शासकीय योजना, अनुदान व पीक विमा यासाठी अद्ययावत माहिती ठेवणे हा आहे.

  • Que: शेतकऱ्यांचा या दरवर्षीच्या ई-पीक पाहणीला विरोध का आहे?

    Ans: आंबा व काजू ही एकदाच लागवड केली जाणारी बहुवर्षीय पिके आहेत. दरवर्षी नव्याने लागवड होत नसताना वारंवार नोंदणी करण्याची सक्ती शेतकऱ्यांना आणि महसूल कर्मचाऱ्यांना नाहक त्रासदायक ठरत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

  • Que: शेतकऱ्यांची नेमकी मागणी काय आहे?

    Ans: शेतकऱ्यांची मागणी आहे की – आंबा–काजू पिकांची ई-पीक पाहणी दरवर्षी न करता पंचवार्षिक (३ किंवा ५ वर्षांनी) करावी केवळ नवीन किंवा वाढीव लागवड असल्यासच ई-पीक नोंदणी बंधनकारक करावी

Web Title: Sindhudurg news every year e kyc is mandatory for mango and cashew crops horticultural farmers express displeasure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 07:30 PM

Topics:  

  • Marathi News
  • Sindhudurg News

संबंधित बातम्या

सरकारचा मोठा निर्णय! रेशन दुकानांवर पुन्हा मिळणार रॉकेल; ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ राज्यांना मिळाली मंजुरी?
1

सरकारचा मोठा निर्णय! रेशन दुकानांवर पुन्हा मिळणार रॉकेल; ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ राज्यांना मिळाली मंजुरी?

Free Finance Apps: 1 एप्रिलपासून तुमचं Finance Planning करा आणखी मजबूत, ‘हे’ मोफत ॲप्स तुम्हाला करतील बचतीसाठी मदत
2

Free Finance Apps: 1 एप्रिलपासून तुमचं Finance Planning करा आणखी मजबूत, ‘हे’ मोफत ॲप्स तुम्हाला करतील बचतीसाठी मदत

Ratnagiri News :  आकलेत खासगी कंपनीचे अतिक्रमण? शेतकरी संतप्त
3

Ratnagiri News : आकलेत खासगी कंपनीचे अतिक्रमण? शेतकरी संतप्त

Thane News : “ठाणे महानगर पालिका अर्थसंकल्प अपयशी” – मनोज प्रधान
4

Thane News : “ठाणे महानगर पालिका अर्थसंकल्प अपयशी” – मनोज प्रधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.