राज्य सरकारच्या ई-पिक पाहणी सरसकट कार्यक्रमात कोकणात काही वर्षापासून लागवड होत आहे. लागवड केलेल्या आंबा काजू क्षेत्राची दरवर्षी होणारी पिक पाहणी दरवर्षी न करता पंचवार्षिक कालावधी ठेवावा अशी मागणी केली…
सिंधुदुर्गातील राजकीय वाद आगीसारखे पेटले आहेत, जिथे निलेश राणे यांनी मालवण जिल्हा चिटणीस आणि भाजपचे नेत्या विजय केनवडेकर यांच्यावर मोठ्या प्रमाणावर पैशांच्या वाटपाचा आरोप केला आहे.
Ravindra Chavan: सर्वांच्या मनामध्ये प्रभू राम मंदिराचे असलेले स्वप्न भाजपाच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. त्यावेळच्या संकल्प पत्रात असलेले काम भाजपने पूर्ण केले, असे चव्हाण म्हणाले.
युती न झाल्याने जे अर्ज दाखल करता आले नाहीत. त्याचं काय करायचं म्हणून लोकांनी जी शहर विकास आघाडी केली आहे, त्याला मी आणि निलेश राणे यांनी पाठिंबा दिला आहे.