वाहतुकीचा ताण रस्ता खराब असल्यामुळे प्रवासी आता गगनबावडा (करूळ घाट) किंवा आंबोली मार्गाचा अवलंब करत आहेत. परिणामी करूळ घाटावर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला आहे.
‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत आतापर्यंत ४१, १९३ लहान मुले आणि मुलींना शोधण्यात यश मिळाले आहे. बेपत्ता महिलांपैकी सुमारे ५५ ते ६० टक्के महिला पहिल्या वर्षात सापडतात, तर अडीच ते तीन वर्षांत…
Kudal News: या अपघातानंतर स्कुटी रस्त्यावर पडून मागून येणाऱ्या पल्सर मोटारसायकलला धडकली, या मोटारसायकलवरील स्वार मुकुंद नितीन मार्गी हे किरकोळ जखमी झाले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक लिपिक भरती परीक्षेबाबत Institute of Banking Personnel Selection (IBPS) या संस्थेमार्फत काही महत्वाची माहिती देण्यात आली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
सध्या सिंधुदुर्गात व्याघ्र गणना सुरू आहे. ट्रॅप कॅमेऱ्यात वाघिणीसह वाघाचे दोन बछडेही कैद झाले आहेत. त्यामुळे सह्याद्रीतील जंगलभाग वाघांच्या प्रजननासाठी नैसर्गिक केंद्र असल्याचे सिद्ध झाले आहे.
ईडीने ही कारवाई मनी लाँड्रिग प्रतिबंधक कायद्यांतर्गत करण्यात आली असून संशयितांनी चिंनी कपंनीची तब्बल १३.२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. गोवा आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू…
माकडताप आढळल्या गावांमध्ये घरोघरी या आजाराबाबत व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहितीपत्रक देखील आरोग्य कर्मचारी, आशा यांच्यामार्फत वाटण्यात आलेले असून जनजागृती करण्यात येत आहे.
राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी असून, त्याच दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चुकीच्या निदानामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. एका गर्भवती महिला म्हणून दाखल झालेलया एका महिलेच्या पोटात चक्क ट्युमर आढळले आहे.
सर्व यंत्रणांनी घेतलेली कामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणाची असल्याने सर्वांनी जबाबदारीणे काम करावे, असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
राज्य सरकारच्या ई-पिक पाहणी सरसकट कार्यक्रमात कोकणात काही वर्षापासून लागवड होत आहे. लागवड केलेल्या आंबा काजू क्षेत्राची दरवर्षी होणारी पिक पाहणी दरवर्षी न करता पंचवार्षिक कालावधी ठेवावा अशी मागणी केली…
सिंधुदुर्गातील राजकीय वाद आगीसारखे पेटले आहेत, जिथे निलेश राणे यांनी मालवण जिल्हा चिटणीस आणि भाजपचे नेत्या विजय केनवडेकर यांच्यावर मोठ्या प्रमाणावर पैशांच्या वाटपाचा आरोप केला आहे.
Ravindra Chavan: सर्वांच्या मनामध्ये प्रभू राम मंदिराचे असलेले स्वप्न भाजपाच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. त्यावेळच्या संकल्प पत्रात असलेले काम भाजपने पूर्ण केले, असे चव्हाण म्हणाले.
युती न झाल्याने जे अर्ज दाखल करता आले नाहीत. त्याचं काय करायचं म्हणून लोकांनी जी शहर विकास आघाडी केली आहे, त्याला मी आणि निलेश राणे यांनी पाठिंबा दिला आहे.