Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मीरा गावठाण महाजन वाडीत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर, नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा

मिरा भाईंदरमधील गावठाण महाजन वाडीतील परिसरामध्ये पिण्याची पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी जर समस्या सुटली नाही तर महापालिकेवर मोर्चा काढण्याचाही इशारा दिला आहे. 

  • By नारायण परब
Updated On: Dec 10, 2024 | 08:54 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

विजय काते/ भाईंदर :-  मीरा भाईंदरमधील गावठाण महाजन वाडीतील परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दोन दिवसांनीही या परिसरात पाणी येत नाही. हे कमी की काय  स्थानिकांना या पाण्यात जीव जंतू आणि किडेही दिसत आहे. पाण्याच्या वेळापत्रकामध्येही बदल करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.त्यांनी पालिकेला ही समस्या सोडवण्यची विनंती केली असून जर समस्या सुटली नाही तर महापालिकेवर मोर्चा काढण्याचाही इशारा दिला आहे.

पंढरपूर परिसरात धोकादायकरित्या ऊस वाहतूक, रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता

पाण्याची समस्या गंभीर, लोक पडत आहेत आजारी

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मिरा गावठाण महाजन वाडी परिसरात पिण्याच्या पाणीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनली आहे. स्थानिक नागरिकांना गढूळ व गटाराचा वास येणारे पाणी पुरवठा होण्यामुळे त्रास होत आहे. अनेक दिवसांपासून पाण्यामध्ये जीवजंतू व किडेही दिसत आहेत, तसेच पाणी दोन दोन दिवस येत नसल्याने नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.त्याचबरोबर, पाणी पुरवठ्याचे वेळापत्रकही बदलले असून, पूर्वी सकाळी सहा वाजता पाणी येत होते, आता दुपारी पाणी सोडले जात असल्याने नागरिकांना आणखी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांची दिनचर्याच बदलावी लागत आहे.

अशा गढुळ पाण्यामुळेच तेथील अनेक लोक आजारी पडत आहेत.  विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. स्थानीक नागरिकांनी याबाबत मीरा भाईंदर महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. आणि त्यांना लवकर लक्ष देण्याची विनंती केली आहे. तसेच, परिस्थिती सुधारली नाही तर त्यांना मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यालयात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

विभागाशी पत्रव्यवहार करून ही समस्या त्यांच्यासमोर मांडलेली आहे

नागरिकांचा आरोप आहे की, या गंभीर समस्येचे योग्य नियोजन न केल्यास महानगरपालिका प्रशासनाला त्याची जबाबदारी उचलावी लागेल.स्थानिक रहिवाशांनी पाणी पुरवठा तातडीने सुधारण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण समस्या बाबत शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख अजय साळवे यांनी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी पत्रव्यवहार करून ही समस्या त्यांच्यासमोर मांडलेली आहे यावर लवकरात लवकर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत तोडगा नाही काढला तर स्थानिकांना घेऊन महानगरपालिका कार्यालयात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार? फेसबुक पेजला केलं फॉलो; नेमकं काय घडतंय?

Web Title: Drinking water issue is serious in mira gaothan mahajan wadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 08:52 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या
1

Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

Nashik News : उन्हाळ्यात भासणार १०७५ गावांना टंचाई, पाण्यासाठी टँकरवरच राहणार भर
2

Nashik News : उन्हाळ्यात भासणार १०७५ गावांना टंचाई, पाण्यासाठी टँकरवरच राहणार भर

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार
3

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.