राज्यभर सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेसाठी शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मिरा-भाईंदर महापालिका शाळा क्रमांक 19 मधील सर्व 10…
मीरा-भाईंदरमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच चिमणी कोसळल्याने महापालिकेच्या निष्काळजी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर मनसेनंतर आता शिवसेनेनेही महापालिकेविरोधात आक्रमक भूमिका घेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.…
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या कथित निष्काळजी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अर्धनग्न आंदोलन केले. अनधिकृत शाळांची यादी जाहीर न करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य न वाटणे आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती न केल्याचा…
मिरा-भाईंदर महापालिकेच्या कथित निष्काळजीपणामुळे एका मुक्या जनावराचा जीव धोक्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंद्रलोक परिसरातील तपोवन शाळेजवळील उघड्या चेंबरमध्ये एक म्हैस पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती…
भाईंदर (पूर्व) येथील इंद्रलोक परिसरात तपोवन शाळेजवळ उघड्या चेंबरमध्ये पडलेल्या म्हशीची नवघर पोलीस, अग्निशमन दल, युवासेना आणि प्राणीप्रेमींच्या संयुक्त प्रयत्नांतून चार तासांच्या अथक बचाव मोहिमेनंतर सुखरूप सुटका करण्यात आली. या…
मिरा-भाईंदरमधील काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्किंगच्या किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुण आणि त्याच्या आईवर चौघांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023…
मिरा रोड पूर्व परिसरात काशीगाव पोलिसांनी देहव्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश करत एका महिला दलालाला अटक केली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या वेळी देहव्यापारात अडकलेल्या दोन पीडित…
मिरा-भाईंदरमधील सरदार वल्लभभाई पटेल शाळेबाहेर हेरॉईन विकणाऱ्या फिरोज नूरशेख उर्फ मुन्नाला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडिओनंतर नार्कोटिक्स सेलने ही मोठी कारवाई केली.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात १६४ फेरबदलांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, याबाबत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. शहराच्या नियोजनावर परिणाम करणाऱ्या या बदलांमुळे नागरिकांना आपले…
मीरा-भाईंदर महानगरपालिकेने 450 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या रस्त्यांना पाच वर्षांची हमी दिल्याचा दावा केला होता. मात्र, पावसाळ्यातील खड्डे आणि सेवा वाहिन्यांमुळे उखडलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुन्हा 42.36 कोटी रुपयांचे टेंडर काढल्याने…
मिरा-भाईंदर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने सर्व प्रमुख समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद…
मिरा-भाईंदरमधील काशीमीरा परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यादरम्यान निर्माणाधीन विघ्नहर्ता इमारतीच्या २४व्या मजल्यावरून सिमेंटचा पेव्हर ब्लॉक खाली कोसळून लगतच्या चाळीच्या घरावर पडल्याने महिलेसह चार जण जखमी झाले.
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसानंतर अनेक सखल भाग जलमय झाल्याने महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे जलभरावाच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजपचेच नगरसेवक साचलेल्या पाण्यात उतरून आंदोलन करत नालेसफाईतील हलगर्जीपणावर कारवाईची…
मिरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. चौथ्या दिवशीही अनेक रस्ते, सोसायट्यांचे प्रवेशद्वार आणि परिसर जलमय असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा…
मूर्धा गावातील माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष अशोक बळवंत पाटील यांचे सुपुत्र राहुल अशोक पाटील यांचे नारळाचे झाड अंगावर कोसळल्याने झालेल्या गंभीर अपघातानंतर उपचारादरम्यान निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे मूर्धा…
मिरा-भाईंदर शहरात मुसळधार पावसामुळे अवघ्या तीन दिवसांत 20 झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. एका अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे…
मिरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पातील काशीगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्यांसाठी आवश्यक जागेच्या भूसंपादनाचा वाद अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या 'सेव्हन इलेव्हन' कंपनीला 24.24 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेने…
मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांच्यात पोलीस बंदोबस्त शुल्क आणि थकीत भाड्यावरून वाद निर्माण झाला आहे. विविध कारवायांसाठी पुरविण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताचे ५.२० कोटी रुपये देण्याची मागणी पोलीस…
आमदार नरेंद्र मेहता यांचा मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप.मंत्री प्रताप सरनाईक यांच्यामुळे एका आदिवासी शेतकऱ्याने लावला गळफास. चेनगाव येथील सरनाईक यांनी आदिवासी शेतकऱ्यांना कोंडून ठेवलेला आहे.
भाईंदर पोलीस ठाण्यासमोर MBMC परिवहन विभागाच्या एका बसचे पुढील चाक आडवे झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने बस थांबल्यानंतर हा गंभीर बिघाड लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, संबंधित…