Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…तर मग याच दिवशी दौरा निश्चित केला कसा? अजित पवारांचा राज्य सरकारला सवाल

सीमा बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील व मंत्री शंभूराज देसाई (Chandrakant Patil and Shambhuraj Desai) हे 6 डिसेंबरला म्हणजे आज बेळगावत जाणार होते, मात्र कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, असं म्हटल्यावर या दोन मंत्र्यांनी दौरा रद्द केला. त्यामुळं यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) टिका केली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 06, 2022 | 02:09 PM
…तर मग याच दिवशी दौरा निश्चित केला कसा? अजित पवारांचा राज्य सरकारला सवाल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – सध्या राज्यात सीमावाद पेटला आहे, तसेच यावरुन राजकारण देखील तापले आहे. कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा (Belgaum, Karwar, Nipani) एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही, उलट सांगलीच्या काही गावांवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला आहे. त्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटला असून, परिणामी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) तसेच केंद्रातील भाजपावर टिका केली जात आहे. दरम्यान, सीमा बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारमधून दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, सीमा बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील व मंत्री शंभूराज देसाई (Chandrakant Patil and Shambhuraj Desai) हे 6 डिसेंबरला म्हणजे आज बेळगावत जाणार होते, मात्र कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, असं म्हटल्यावर या दोन मंत्र्यांनी दौरा रद्द केला. त्यामुळं यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) टिका केली आहे. ‘महापरीनिर्वाण दिन हा 6 डिसेंबरला असतो हे अख्ख्या देशाला माहिती आहे, त्यामुळे त्यांना 6 डिसेंबरची तारीख निवडताना माहिती नव्हतं का?’ असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. तसेच कर्नाटकच्या मंत्र्यांनी इशारा दिल्यानंतर तुम्ही घाबरला का? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला आहे. राज्याने कर्नाटकला जशाच तसे उत्तर देण्याची गरज असल्याचं देखील पवार म्हणाले.

Web Title: Then how come the tour was fixed on this day ajit pawar question to the state government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2022 | 02:06 PM

Topics:  

  • ajit pawar
  • chandrakant patil
  • karanatak
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ
1

पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ

Maharashtra Politics : काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? अजित पवार यांच्या सुचक वक्तव्याने महायुतीला फुटला घाम
2

Maharashtra Politics : काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? अजित पवार यांच्या सुचक वक्तव्याने महायुतीला फुटला घाम

महायुतीच्याच मित्रपक्षांना निवडणुकीत पाजणार पाणी; CM देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांना चेतावणी
3

महायुतीच्याच मित्रपक्षांना निवडणुकीत पाजणार पाणी; CM देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांना चेतावणी

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?
4

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.