Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ते मैदानात जिंकले… तुम्ही मैदानातून पळाला, अरविंद सावंतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

कालच्या मॅचमध्ये प्रेक्षकांमध्ये पन्नास खोके..एकदम ओके, तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर दिसले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर खासदार अरविंद सावंत बोलताना म्हणाले की, भारताने कालची मॅच जिंकताना पाकिस्तनाला मैदावार लोळवले, भारतीय संघ मैदानावर जिंकला...पण तुम्ही मैदान सोडून पळाला असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदे व शिंदे गटाला लगावला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 24, 2022 | 08:29 PM
ते मैदानात जिंकले… तुम्ही मैदानातून पळाला, अरविंद सावंतांचा मुख्यमंत्र्यांना टोला
Follow Us
Follow Us:

मुंबई – काल टि-20 विश्वचषकातील भारत पाकिस्तान यांच्यात ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदानावर थरारक सामना पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने 4 गडी राखून पाकिस्तानाला पाणी पाजले. या भारताच्या विजयानंतर देशात दिवाळी साजरी होत आहे. विजयाचे सेलिब्रेशन, जल्लोष साजरा होत असताना, या विजयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्ही सुद्धा साडे तीन महिन्यापूर्वी एक मॅच जिंकली…ती सुद्धा अशीच अटीतटीची मॅच होती, पण आम्ही जिंकलो, असं कालच्या भारत पाकिस्तान मॅचवर मुख्यमंत्री आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर खासदार अरविंद सावंत यांनी टोला लगावला आहे.

[read_also content=”प्रत्येक बालक सशक्त आणि सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील : महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा https://www.navarashtra.com/maharashtra/striving-to-empower-and-empower-every-child-minister-mangalprabhat-lodha-339065.html”]

दरम्यान, कालच्या मॅचमध्ये प्रेक्षकांमध्ये पन्नास खोके..एकदम ओके, तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर दिसले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर खासदार अरविंद सावंत बोलताना म्हणाले की, भारताने कालची मॅच जिंकताना पाकिस्तनाला मैदावार लोळवले, भारतीय संघ मैदानावर जिंकला…पण तुम्ही मैदान सोडून पळाला असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदे व शिंदे गटाला लगावला आहे. त्यामुळ यावर शिंदे गटातून कोणाची प्रतिक्रिया समोर येते का हे पाहावे लागेल.

Web Title: They won on the field you ran from the field arvind sawant taunt to the cm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2022 | 08:29 PM

Topics:  

  • Arvind Sawant
  • Eknath Shinde
  • india
  • pakistan
  • shivsena

संबंधित बातम्या

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
1

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
3

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
4

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.