Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सीमा भागातील बांधवांना हे सरकार न्याय देईल असे वाटत नाही, अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टिका

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) तसेच केंद्रातील भाजपावर टिका केली जात आहे. दरम्यान, सीमाप्रश्नांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर हल्लोबल केला आहे. सीमा भागातील बांधवांना हे सरकार न्याय देईल असे वाटत नाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 05, 2022 | 02:01 PM
सीमा भागातील बांधवांना हे सरकार न्याय देईल असे वाटत नाही, अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टिका
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही, उलट सांगलीच्या काही गावांवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला आहे. त्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटला असून, त्यामुळं महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) तसेच केंद्रातील भाजपावर टिका केली जात आहे. दरम्यान, सीमाप्रश्नांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्य सरकारवर हल्लोबल केला आहे. सीमा भागातील बांधवांना हे सरकार न्याय देईल असे वाटत नाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दोन्ही राज्यात भाजप सत्तेत आहे. आपले मंत्री दोन तारखा देऊन दौरा रदद करतायत हे डरपोक सरकार आहे. हे सीमा भागातील नागरिकांना न्याय देऊ शकणार नाहीत. बोम्मई व फडणवीस हे तू मारल्यासारख कर मी रडल्यासारख करतो असं सर्व सुरू आहे. असं दानवेंनी टिका केलीय. संजय राऊत यांनी अग्रलेखातून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. छत्रपतींचा अवमान  करण्याचा अजेंडाच भाजपचा आहे. महाराष्ट्रात लहान मुलगाही सांगेल महाराजांचा जन्म कुठे झाला. शिवशक्ती व भीमशक्ती ही एकत्र यावे ही बाळासाहेबांची इच्छा होती. जर त्यादृष्टीने पाऊल पडत असतील तर आनंद आहे.

नीती आयोगाच्या धर्तीची स्थापन मनमोहन सिहं यांनी ज्या उद्देशान स्थापन केली. त्यात महाराष्ट्राच्या भविष्याचे व्हिजन असायला हवे. मात्र बांधकाम व्यावसायिक यांच्याकडे असे काय व्हिजन आहे. आशिष शेलार यांनीच या व्यक्तीवर प्रश्न उपस्थित केला होता. शिंदेंचे अनेक मिटिंगही तेच बघतात. यावरून कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र असा प्रश्न उपस्थित होतो. फडणवीस यांची कूकरेजाची जवळकीता ही खूप काही सांगून जाते. फडणवीस काय आणि शिंदे काय यांना सर्व सामान्यांची काहीही पडलेली नाही. अशी शिंदे-फडणवीस यांच्यावर दानवेंनी टिका केलीय.

Web Title: This government will not give justice to the brothers in the border areas ambadas danvechi criticizes the state government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2022 | 01:58 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • Basavaraj Bommai
  • karanatak

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या सर्व शिलेदारांनी घेतली राज्यपालांची भेट; नेमकी मागणी तरी काय?
1

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या सर्व शिलेदारांनी घेतली राज्यपालांची भेट; नेमकी मागणी तरी काय?

अरे देवा! इथेही आला अहंकार आडवा…अशी ही खुर्चीची ‘अदला बदली’; विधीमंडळात आमदारांचे शूट अन् उद्धव-एकनाथांच्या मध्ये उपसभापती
2

अरे देवा! इथेही आला अहंकार आडवा…अशी ही खुर्चीची ‘अदला बदली’; विधीमंडळात आमदारांचे शूट अन् उद्धव-एकनाथांच्या मध्ये उपसभापती

संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांना म्हणाले “चड्डी बनियान गँग” – भाजप नेते दानवे झाले प्रचंड संतापले!
3

संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांना म्हणाले “चड्डी बनियान गँग” – भाजप नेते दानवे झाले प्रचंड संतापले!

“आमच्याच तंगड्या वर करतो अन्…; भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान, राजकारण तापलं
4

“आमच्याच तंगड्या वर करतो अन्…; भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान, राजकारण तापलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.