राजू वैद्य परवापर्यंत आमच्यासोबत होते. आघाडीबाबतची चर्चा वैद्य यांच्या माध्यमातून सुरू होती. त्यांनी आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती आहे.
अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओसंदर्भात आ. महेंद्र दळवी यांनी कायदेशीर नोटीस पाठवले आहे. महेंद्र दळवी यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर सविस्तर खुलासा केला आहे...
निषेधकर्त्यांनी तयार केलेल्या दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलांनी मारहाण करत संताप व्यक्त केला. त्यानंतर पुतळा जाळून दानवे यांच्या ‘पाखंडी’ वागणुकीला तीव्र विरोध दर्शवण्यात आला.
अंबादास दानवे यांना सुनील तटकरेंची साथ असू शकते. पारंपरिक शिवसेना–भाजप–रिपाई युती असूनही भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला सत्तेत घेतले आणि त्याचा तोटा रायगडमधील शिवसेना आमदारांना सहन करावा लागत…
काही ठिकाणी स्थानिक स्तरावर आघाड्या होत आहेत राज्याचे आणि ग्रामीण भागातील राजकारण एक ठिकाणी आहे राणेंची दहशत, दादागिरी ही जर पहिली तर सगळे त्यांना विरोध करण्यासाठी एकत्र येऊ शकतात स्थानिक…
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येणार असून यामध्ये कॉंग्रेस पिछाडीवर दिसत आहे. यावर महाविकास आघाडीचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देशद्रोह्यांच्या साथीदारांच्या मांडीला मांडी लावून बसलेले हे लोक हिंदुत्वाचे ठेकेदार असल्याचा दावा करतात. भाजपचे हिंदुत्व हे बेगडी आहे. उद्या दाऊदवर गोमूत्र शिंपडून त्यालाही आपल्यात घेतील
फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरवर राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दबाव टाकला होता. यात महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे.
नडीआरएफच्या निकषांनुसार, राज्य सरकार ६ हजार १७५ कोटींचा निधी असले तरी, यात सरकारचे कोणतेही मोठे कर्तृत्त्व नाही, पायाभूत सुविधांसाठी घोषित केलेल्या १० हजार कोटींचा कसलाही थेट फायदा शेतकऱ्यांना होणार नाही.
Maharashtra Politics : राजकारणातील अनेक नेत्यांच्या अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभावेळी विधीमंडळाच्या आवारात आमदारांचे फोटोसेशन पार पडले. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील हालचाली या राजकीय परिस्थिती दर्शवणाऱ्या होत्या.
Babanrao lonikar controversial statement : भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मतदारांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे.
शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. यासाठी दोन्ही शिवसेनांनी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची शिवसैनिकांना पत्र लिहिले आहे.
नितेश राणे यांनी केलेल्या विधानामुळे एकच वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंत्री नितेश राणे यावरून समज दिल्याचे समजते आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेतेही या युतीच्या घोषणेची वाट पाहत आहेत. या युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर सकात्मक परिणाम होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे, 'वारं केव्हाही फिरू शकतं,' असं विधान करत सत्ताधाऱ्यांच्या गोटातही…