Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारसू रिफायनरीबाबत जनतेचा गैरसमज दूर करण्याचं काम प्राधान्यानं करणार – उदय सामंत

काही गैरसमज झाले असतील, तर ते आधी दूर केले जातील. आणि मगच प्रकल्प केला जाईल असं म्हटलं. दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला आमदार राजन साळवी, आदिती तटकरे आदी उपस्थित होते. कोकणातील हजारो युवक युवती बेरोजगार आहेत. त्यांच्यासाठी कोकणात चांगले प्रकल्प आणले जातील. रिफायनरीविषयी गैरसमज दूर करण्यासाठी संबंधित लोकांची बैठक पुन्हा एकदा घेण्यात येईल. असं उदय सामंत यांनी सांगितलं.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 22, 2022 | 03:18 PM
बारसू रिफायनरीबाबत जनतेचा गैरसमज दूर करण्याचं काम प्राधान्यानं करणार – उदय सामंत
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – कोकणातील बहुचर्चित बारसू रिफायनरी प्रकल्पाला (Barsu Refinery Project) स्थानिकांकडून मोठा विरोध होत आहे, याबाबत स्थानिकांनी आंदोलन केले आहे. यामुळं रोज विरोध वाढत आहे. दरम्यान, आज मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday samant) यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गैरसमज झाले असतील, तर ते आधी दूर केले जातील. आणि मगच प्रकल्प केला जाईल असं म्हटलं. दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला आमदार राजन साळवी, आदिती तटकरे आदी उपस्थित होते. कोकणातील हजारो युवक युवती बेरोजगार आहेत. त्यांच्यासाठी कोकणात चांगले प्रकल्प आणले जातील. रिफायनरीविषयी गैरसमज दूर करण्यासाठी संबंधित लोकांची बैठक पुन्हा एकदा घेण्यात येईल. असं उदय सामंत यांनी सांगितलं.

[read_also content=”किरीट सोमय्यांची नौटंकी सुरु आहे, अनिल परब यांचा पलटवार https://www.navarashtra.com/maharashtra/anil-parab-attacked-on-kirit-somaiya-about-dapoli-sai-resort-347287.html”]

यावेळी त्यांनी कोयना धरणाचं पाणी रिफायनरीसाठी वापरणार आहे, तसेच कोयनेतून बारसूपर्यंत पाण्याची पाईपलाईन टाकणार असल्याचं म्हटलं. पाण्याचं व्यवस्थापण ही गावची जबाबदारी असेल, जमिनीचा दर आणि अन्य प्रश्नासाठी पुन्हा एक बैठक घेणार असल्याचं सामंत म्हणाले. राजन साळवी यांची भूमिका सकारात्मक आहे, स्थानिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उद्योग विभाग कार्य करेल, असं मंत्री उदय सामंत म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांवर दबाव टाकून आम्ही कोणतंही काम करणार नाही. जनतेचा गैरसमज दूर करण्याचं काम प्राधान्यानं करणार असल्याचं सामंत म्हणाले. या बैठकीला कोणीही राजकीय रंग देऊ नये. असं देखील सामंत शेवटी म्हणाले.

Web Title: Uday samant will give priority to clearing the public misunderstanding regarding barsu refinery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2022 | 03:18 PM

Topics:  

  • Rajan Salvi
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : तेरा दिवसात समोरच्याचा तेरावा घालायचा; पुण्यात उदय सामंतांचा एल्गार
1

Maharashtra Politics : तेरा दिवसात समोरच्याचा तेरावा घालायचा; पुण्यात उदय सामंतांचा एल्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.