Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtrachi Hasyajatra Gaurav More: महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून का गेला होता गौरव? मुलाखतीत केले स्पष्ट

गौरव मोरेने एका मुलाखतीत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. सतत एकसारख्या भूमिकांमुळे कंटाळा आल्याने त्याने स्वतःसाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला, असे तो म्हणाला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 03, 2026 | 07:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणजेच गौरव मोरेची मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत त्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडल्याचे कारण स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडल्यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांनी दुःख व्यक्त केले होते. अनेकांनी तर हास्यजत्रा पाहण्याचे कारण ‘गौरव मोरे’ आहे असे स्पष्ट केले होते पण गौरवने दरम्यान कार्यक्रमातून रजा घेतली होती. पण दरम्यान तो ‘मॅडनेस मचायेंगे’ या कार्यक्रमात झळकला होता.

‘Dhurandhar’च्या यशानंतर अक्षय खन्नाला मिळाला मोठा प्रोजेक्ट; 29 वर्षांनंतर सनी देओलसोबत स्क्रीन शेअर करणार

चर्चेत असणाऱ्या मुलाखतीनुसार, गौरवने हास्यजत्रा सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. तो मुलाखतीदरम्यान म्हणाला की “कुणी येऊन म्हणतं की तुमचा रोल मला फार आवडतो. तुम्ही येताच कॉमेडी होते. अनेकदा मला विचारलं जातं की तुम्ही या तारखेला फ्री आहात का? छान रोल आहे. बायको-नवऱ्याच्यामध्ये तुम्ही येणार, समस्या निर्माण होणार आणि मग कॉमेडी होणार. सतत हे करून मी कंटाळलो होतो मला वर्षभराचा ब्रेक हवा होता. त्यामध्ये मला हिंदीकडून बोलावणं आलं आणि मी ‘मॅडनेस मचायेंगे केलं.”

गौरवने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’सारख्या प्रसिद्ध कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. त्यातून फार प्रसिद्ध झाला आहे. दरम्यान, याच मुलाखतीत त्याने स्पष्ट केले आहे की तो महाराष्ट्राची हास्यजत्राविषयी नेहमी कृतज्ञ राहील. कारण एकवेळ अशी होती जेव्हा त्याच्याकडे ट्रेन आणि बसचे तिकीट काढायला पैसे नसायचे आणि आता तोच हातात सगळ्यात महागड्या मोबाईल पैकी एक मोबाईल घेऊन फिरतोय. घरी कार आहे, बाईक आहे. या सगळ्या गोष्टी सांगताना हे सगळं हास्यजत्रेची देन असल्याची त्याने सांगितले.

रामनवमीच्या मुहूर्तावर ‘Ramayana’च्या स्टारकास्टचा लुक होणार प्रदर्शित; भव्य कार्यक्रमात राजकीय, विश्वातील दिग्गज लावणार हजेरी

मुलाखतीत त्याने एक किस्सा आवर्जून सांगितला तो म्हणजे एक वेळ होती याच्या परिस्थितीमुळे याचे मित्रही दुरावत होते आणि आता तेच मित्र त्याच्या घरी येऊन त्याच्यासोबत सेल्फी काढतात आणि सोशल मीडियावर टाकतात.

Web Title: Why gaurav more quited maharashtrachi hasyajatra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 07:56 PM

Topics:  

  • maharashtrachi hasya jatra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.