Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chanakya Niti: नात्यात या 7 वेळी बसा गप्प, तरचं राहील टिकून

शब्दांमध्ये मोठी ताकद असते आणि म्हणूनच त्याची तुलना तलवारीशी केली जाते. शब्द कोणाचेही ह्रदय पटकन तोडू शकतात आणि आपल्या हळुवारपणाने कोणाच्या तरी हृदयात घर करू शकतात. त्याचप्रमाणे मौन हे देखील एक शक्तिशाली साधन आहे. चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने काही ठिकाणी शब्द न वापरता मौन बाळगावे, विशेषतः नातं जपताना हे अत्यंत गरजेचे आहे. जाणून घ्या कोणते 7 प्रसंग आहेत जिथे एखाद्या व्यक्तीने शांत राहावे, असे करणे प्रत्येकासाठी शहाणपणाचे ठरेल. (फोटो सौजन्य - iStock)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 30, 2024 | 07:26 PM

चाणक्य नीती जीवनातील अनेक महत्त्वाची रहस्ये सांगते. कोणत्या 7 ठिकाणी बोलल्याने तुमचे काम बिघडू शकते जिथे मौन बाळगायची गरज आहे हे जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
1 / 7

आपल्याला एखाद्याकडून गोष्ट जाणून घ्यायची असेल तर सहसा गप्प राहावं, तुम्ही का गप्प आहात यामुळे समोरची व्यक्ती भराभर बोलून मोकळी होते

2 / 7

जेव्हा समोरची व्यक्ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि रागाने बोलत असेल तर अशा स्थितीतही शांत रहा. या ठिकाणी बोलणे अयोग्य ठरेल

3 / 7

जेव्हा एखादी व्यक्ती दुःखात असते किंवा तोटा होत असते तेव्हा काहीही बोलण्यापेक्षा त्याच्यासोबत राहणे चांगले असते. अशा महत्त्वाच्या क्षणी काहीतरी बोलणे असंवेदनशील वाटू शकते

4 / 7

ऑफिसमध्ये असो किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात इतरांबद्दल गॉसिप करणाऱ्या लोकांमध्ये न राहणे आणि अशा प्रकारचे संभाषण टाळणे चांगले ठरते

5 / 7

जर ऑफिसमध्ये मीटिंग होत असेल आणि तुम्ही त्यासाठी आधीच तयारी केली नसेल, तर गप्प राहणेच योग्य. फक्त ऐका आणि शिका, ते शहाणपणाचे ठरेल

6 / 7

शांत राहून ऐकणे हे त्यांचे विचार आणि भावना तुमच्याशी शेअर करण्यासाठी सुरक्षित जागा तयार करू शकतात. यामुळे समोरच्या व्यक्तीला दिलासा मिळेल आणि तुमचे नाते अधिक घट्ट होईल

7 / 7

काहीतरी वाईट बोलण्यापेक्षा गप्प राहणे चांगले असते, ज्याचा तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो. शांत राहिल्याने तुम्हाला तुमचे शब्द आणि त्यांच्या प्रभावाबद्दल विचार करायला वेळ मिळतो

Web Title: Chanakya niti on relationship 7 times silence is more profitable than speaking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 07:26 PM

Topics:  

  • Chanakya Niti
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

‘पत्नी केवळ उपभोगाचे साधन…’ पतीच्या आयुष्यात पत्नीचे स्थान काय? Jagadguru Rambhadracharya यांचा खुलासा
1

‘पत्नी केवळ उपभोगाचे साधन…’ पतीच्या आयुष्यात पत्नीचे स्थान काय? Jagadguru Rambhadracharya यांचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.