Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरासाठी गुणकारी असलेले नारळ पाणी ‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी ठरते घातक, जाणून घ्या आरोग्यावर होणारे परिणाम

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे इत्यादी शरीरास आवश्यक असलेले घटक असतात. या पाण्याच्या सेवनामुळे त्वचेवरील हरवलेली चमक पुन्हा येण्यास मदत होते. मात्र काहींच्या आरोग्यासाठी नारळ पाणी अतिशय धोक्याचे ठरते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या व्यक्तींनी नारळ पाण्याचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 06, 2025 | 10:48 AM

आरोग्यासाठी गुणकारी असलेले नारळ पाणी 'या' लोकांच्या आरोग्यासाठी ठरते घातक

Follow Us
Follow Us:
1 / 5

नारळ पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे किडनीच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. किडनी खराब झाल्यानंतर शरीरातून अतिरिक्त पोटॅशियम काढून टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे हायपरक्लेमिया म्हणजेच रक्तातील पोटॅशियम वाढून हृदयाचे थोडे अनियंत्रित होतात.

2 / 5

शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन केले जाते. पण ज्या व्यक्तींचा रक्तदाब अतिशय कमी असेल त्यांनी नारळ पाणी पिऊ नये. यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा वाढू शकतो.

3 / 5

अनेकांना नारळ पाण्याचे सेवन केल्यानंतर अ‍ॅलर्जी होते. नारळ पाणी पिल्याने त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात.

4 / 5

नारळ पाण्यात असलेले रेचक गुणधर्म शरीराच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम करतात. अतिसार, अपचन किंवा आतड्यांसंबंधी सिंड्रोम वाढून पोटातील आतडयांना हानी पोहचते.

5 / 5

नारळ पाणी रक्तदाबावर परिणाम करते. त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान किंवा नंतर गुंतागुंत होण्याची जास्त भीती असते. शस्त्रक्रियेच्या किमान 2 आठवडे आधी आणि नंतर नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Web Title: Coconut water which is good for the body is dangerous for the health of these people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 10:48 AM

Topics:  

  • Coconut water benefit
  • Health Care Tips
  • side effect

संबंधित बातम्या

कांद्यावर काळे थर का येतात? काळ्या बुरशीमुळे वाढू शकतो किडनी आणि लिव्हरच्या आजारांचा गंभीर धोका, वेळीच व्हा सावध
1

कांद्यावर काळे थर का येतात? काळ्या बुरशीमुळे वाढू शकतो किडनी आणि लिव्हरच्या आजारांचा गंभीर धोका, वेळीच व्हा सावध

फळांचा राजा आंबा तर मग फळांची राणी कोण? जाणून घ्या थायलंड देशाच्या राष्ट्रीय फळाबद्दल सविस्तर माहिती
2

फळांचा राजा आंबा तर मग फळांची राणी कोण? जाणून घ्या थायलंड देशाच्या राष्ट्रीय फळाबद्दल सविस्तर माहिती

मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, अन्यथा आजारपण वाढून रोगप्रतिकारशक्ती होईल कमी
3

मुसळधार पावसात भिजून आल्यानंतर ‘या’ पद्धतीने घ्या शरीराची काळजी, अन्यथा आजारपण वाढून रोगप्रतिकारशक्ती होईल कमी

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? ‘या’ संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा करा बचाव, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत
4

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? ‘या’ संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा करा बचाव, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.