• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Do Not Eat These Foods During Monsoon Days

पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित गंभीर आजार

सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे गारवा निर्माण झाला आहे. पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरते. दूषित पाणी, अन्नपदार्थ इत्यादी गोष्टींचे सेवन केल्याने आरोग्य पूर्णपणे बिघडून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरी बनवलेले ताजे अन्न खावे, जे पचनासाठी आणि आरोग्यसाठी फायदेशीर आहे. या दिवसांमध्ये आजार लगेच पसरू लागतात. त्यामुळे बाहेर मिळणारे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. पावसाळ्यात आजार टाळण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. हे पदार्थ खाल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 22, 2024 | 10:07 AM
पावसाळयाच्या दिवसांमध्ये 'या' पदार्थांचे सेवन करू नये

पावसाळयाच्या दिवसांमध्ये 'या' पदार्थांचे सेवन करू नये

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 पावसाळा चालू झाल्यानंतर हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करू नये. या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया, बुरशी आणि अनेक कीटक झपाट्याने वाढू लागतात. अशी भाजी खाल्ल्याने पोटासंबंधित विकार होण्याची शक्यता असते.

पावसाळा चालू झाल्यानंतर हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करू नये. या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया, बुरशी आणि अनेक कीटक झपाट्याने वाढू लागतात. अशी भाजी खाल्ल्याने पोटासंबंधित विकार होण्याची शक्यता असते.

2 / 5 मशरूम जमिनीमधून उगवतात. पावसाळ्यात व्हिटॅमिन-डी, आयर्न आणि व्हिटॅमिन-बी असलेले अन्नपदार्थ आरोग्यसाठी हानिकारक ठरतात. वातावरणातील आद्र्रतेमुळे बॅक्टेरिया वेगाने वाढतात.

मशरूम जमिनीमधून उगवतात. पावसाळ्यात व्हिटॅमिन-डी, आयर्न आणि व्हिटॅमिन-बी असलेले अन्नपदार्थ आरोग्यसाठी हानिकारक ठरतात. वातावरणातील आद्र्रतेमुळे बॅक्टेरिया वेगाने वाढतात.

3 / 5 पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर जलजीवांच्या पुनरुत्पादनाचा काळ सुरु होतो. त्यामुळे असे मासे खाल्ल्याने आरोग्य बिघडून जाते.समुद्राच्या पाण्यात अनेक जिवाणू आढळून येतात.

पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर जलजीवांच्या पुनरुत्पादनाचा काळ सुरु होतो. त्यामुळे असे मासे खाल्ल्याने आरोग्य बिघडून जाते.समुद्राच्या पाण्यात अनेक जिवाणू आढळून येतात.

4 / 5 पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दही खाल्ल्यास सर्दी, खोकला, घसा खवखवणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. दही हा पदार्थ थंड असल्याने पावसाळ्यात दही खाणे टाळावे.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दही खाल्ल्यास सर्दी, खोकला, घसा खवखवणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. दही हा पदार्थ थंड असल्याने पावसाळ्यात दही खाणे टाळावे.

5 / 5 बाजारातून आणलेली फळे स्वच्छ धुवूनच खावी, अन्यथा अशीच फळे खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते. बाजारात मिळणारे फळांचे रस प्यायल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

बाजारातून आणलेली फळे स्वच्छ धुवूनच खावी, अन्यथा अशीच फळे खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते. बाजारात मिळणारे फळांचे रस प्यायल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

Web Title: Do not eat these foods during monsoon days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 10:07 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.