Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘उचललंस तर सुदर्शनचक्र तुझं’ श्रीकृष्णाने केले अश्वत्थामाला चॅलेंज! मग पुढे काय घडलं? पहाच

‘उचललंस तर सुदर्शनचक्र तुझं!’ हे श्रीकृष्णाने अश्वत्थामाला दिलेलं आव्हान आजही चर्चेत आहे. महाभारताच्या युद्धानंतर अश्वत्थामा अतिशय अस्वस्थ झाला होता. त्याच्याकडे ब्रह्मास्त्रासारखं प्रचंड शक्तिशाली अस्त्र होतं, पण तरीही त्याला श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र हवे होते. त्याच्या मनात अभिमान होता की त्याच्यासारखा योद्धा जगात नाही, आणि जर सुदर्शनचक्र त्याच्याकडे आलं, तर तो अजिंक्य बनेल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 07, 2025 | 04:11 AM

श्रीकृष्ण आणि अश्वत्थामा यांच्यात सुदर्शनचक्रावरून चॅलेंज. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

तो श्रीकृष्णाकडे गेला आणि नम्रतेने म्हणाला, “मला तुमचं सुदर्शनचक्र हवं आहे.” हे ऐकून श्रीकृष्ण हसले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं कारण त्यांच्या स्वतःच्या मुलांनी कधीही हे अस्त्र मागितलं नव्हतं.

2 / 5

पण अश्वत्थामासारखा गर्विष्ठ योद्धा ते मागतोय, हे पाहून श्रीकृष्ण म्हणाले “ठीक आहे, जर तुला वाटतं की तू पात्र आहेस, तर उचलून दाखव हे चक्र. उचललंस तर ते तुझं.”

3 / 5

अश्वत्थामा पुढे सरसावला, चक्र उचलण्याचा प्रयत्न केला, पण जसा तो हात लावतो तसंच त्याच्या शरीरात तीव्र उष्णता आणि कंप जाणवतो. चक्र जणू जिवंत असल्यासारखं त्याला दूर फेकतं. कितीही प्रयत्न केला तरी तो ते उचलू शकला नाही. शेवटी तो थकून गेला आणि त्याला आपली मर्यादा कळली.

4 / 5

तो श्रीकृष्णासमोर नतमस्तक झाला आणि म्हणाला, “माझा अहंकार माझ्यावर भारी पडला. क्षमा करा.” श्रीकृष्ण शांत स्वरात म्हणाले, “शक्ती फक्त सामर्थ्याने नाही, तर श्रद्धा आणि साधनेने प्राप्त होते.”

5 / 5

या प्रसंगातून श्रीकृष्णाने जगाला एक अमूल्य शिकवण दिली ‘अहंकाराने नव्हे, तर नम्रतेनेच दिव्यता मिळते.’ 

Web Title: If you lift it the sudarshan chakra will be yours shri krishna challenged ashwatthama

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 04:11 AM

Topics:  

  • Mahabharata facts

संबंधित बातम्या

नेमकं कशामुळे घडलं महाभारत? कौरव आणि पांडव फक्त प्यादे, ‘हे’ होते खरं कारण
1

नेमकं कशामुळे घडलं महाभारत? कौरव आणि पांडव फक्त प्यादे, ‘हे’ होते खरं कारण

सारथी किती महत्वाचा? एक म्हणाला ‘तुला पराभूत करणे अशक्य’ तर दुसरा ‘तू मेलास तर मी मारेन!’
2

सारथी किती महत्वाचा? एक म्हणाला ‘तुला पराभूत करणे अशक्य’ तर दुसरा ‘तू मेलास तर मी मारेन!’

Story of Guru Drona Acharya: आयुष्यभर न्याय शिकवला आणि जेव्हा सिद्ध करण्याची वेळ आली तेव्हाच केला धर्माचा अधर्म!
3

Story of Guru Drona Acharya: आयुष्यभर न्याय शिकवला आणि जेव्हा सिद्ध करण्याची वेळ आली तेव्हाच केला धर्माचा अधर्म!

महाभारत हा धर्माचा लढा की अधर्माचा? संपूर्ण लढ्यात केले गेलेले ‘ते’ क्रूर कृत्य
4

महाभारत हा धर्माचा लढा की अधर्माचा? संपूर्ण लढ्यात केले गेलेले ‘ते’ क्रूर कृत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.