Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या देशात भारतीयांना केवळ 20 रुपयांत मिळतो प्रवेश; इथे ना व्हिसाची गरज ना पासपोर्टची…

कोणत्याही देशात जायचे असेल तर व्हिसा आणि पासपोर्टशिवाय एंट्री दिली जात नाही. मात्र भारतीयांना जगभरातील अनेक देशांत व्हिसा फ्री एंट्री आहे, याचाच अर्थ काही देशांमध्ये भारतीय विना व्हिसा एंट्री करू शकतात. आम्ही तुम्हाला जगातील अशाच एका सुंदर देशाविषयी माहिती सांगत आहोत जिथे लोकांना फक्त 20 रुपयांत प्रवेश मिळतो. हे वीस रुपये इमिग्रेशनची पावतीसाठी आकारले जातात.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 15, 2025 | 03:26 PM

या देशात भारतीयांना केवळ 20 रुपयांत मिळतो प्रवेश; इथे ना व्हिसाची गरज ना पासपोर्टची...

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

आम्ही ज्या देशाविषयी बोलत आहोत तो देश म्हणजे म्यानमार. इथे तुम्ही इमिग्रेशन पावतीवर संपूर्ण देश फिरू शकता

2 / 5

भारत आणि म्यानमार या दोन देशांमधली सीमा सकाळी 6.30 ते संध्याकाळी 4.30 या वेळात चालत ओलांडायला खुली असते. या वेळेनंतर मात्र ही सीमा ओलांडता येत नाही

3 / 5

म्यानमारमधील काही लोकप्रिय स्थळांविषयी बोलणे केले तर श्वेडागॉन पॅगोडा, बागान मंदिरे, नगपाली बीच, इनले लेक, म्यानमारचे राष्ट्रीय संग्रहालय, फाउंग डाव ओ पॅगोडा अशी त्यांची नावे आहेत

4 / 5

मणिपूर राज्याची राजधानी इंफाळ या गावापासून रस्ते मार्गाने 3 तास प्रवास केला की 107 किलोमीटर अंतरावर मोरेह गाव लागते, जे भारतातले शेवटचे गाव आहे. हे गाव भारत-म्यानमारच्या सीमेवर वसलेले आहे

5 / 5

म्यानमारमध्ये तुम्ही अनेक मंदिरं, स्मारकं, समुद्रकिनारे, गुहा आणि पर्वतांचा आनंद लुटू शकता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण भारतीय सीमेवरून इथे चालून जाता येते

Web Title: Indians can enter this country for just rs 20 no visa or passport required here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • Myanmar
  • travel tips
  • Visa free entry

संबंधित बातम्या

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…
1

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून
2

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात
3

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात

बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म; त्याच्या वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आलंय गावांचं नाव
4

बिग बॉसमधील तानिया मित्तलने दाखवले ते गाव जिथे झाला होता रावणाचा जन्म; त्याच्या वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आलंय गावांचं नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.