मिजोरमची राजधानी आयझॉल ही भारतातील ‘सायलंट सिटी’ म्हणून ओळखली जाते. इथली शिस्तबद्ध वाहतूक, कमी हॉर्न आणि निसर्गरम्य डोंगररांगा पर्यटकांना शांत आणि निवांत सुट्टीचा अनुभव देतात.
लग्नानंतरचा हनिमून हा नव्या नात्याची सुंदर सुरुवात असतो. गर्दीपासून दूर, शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी जोडीदारासोबत घालवलेले क्षण आयुष्यभरासाठी खास आठवणी बनतात.
प्रवास मन आणि शरीर दोन्हींना ताजेतवाना करणारा असतो. मात्र प्रवासाचा आनंद अबाधित ठेवायचा असेल, तर निघण्यापूर्वी आणि प्रवासादरम्यान आरोग्याची योग्य काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.
Char Dham Yatra : 2026 मध्ये जर तुम्ही चार धाम यात्रेला जाण्याचा विचार करत असाल तर याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. चार धाम यात्रेला गेल्याने मोक्षप्राप्ती होते अशी…
सूरजकुंड मेळा 2026 मध्ये 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारीदरम्यान फरीदाबाद येथे होणार आहे. हस्तशिल्प, लोककला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध राज्यांच्या चविष्ट पदार्थांचा अनुभव घेण्यासाठी हा मेला खास ठरणार आहे.
२०२६ मध्ये जागतिक राजकारणातील अस्थिरतेमुळे अनेक देशांमध्ये युद्ध, दहशतवाद आणि हिंसाचार वाढला आहे. परदेश प्रवासाची योजना करत असाल तर सुरक्षिततेसाठी काही धोकादायक देशांना टाळणे आवश्यक आहे.
ऑफिसचा वाढता ताण, डेडलाईन्स आणि मानसिक थकवा यामुळे Gen Z आणि तरुण वर्कफोर्समध्ये एक नवा ट्रेंड उदयास आला आहे ज्याला ‘Rage Booking’ असे म्हटले जाते. हा ट्रेंड सध्या फार लोकप्रिय…
ट्रेन उशिरा झाल्यामुळे तिकीट रद्द करावे लागले आहे का? तुमची ट्रेन ३ तासांपेक्षा जास्त लेट असल्यास तुम्हाला पूर्ण रिफंड मिळू शकतो. रिफंडचे नियम आणि प्रक्रिया जाणून घ्या आणि तुमचे हक्क…
Coconut Island :कोकोनट आयलंड हा लक्षद्वीपमधील शांत आणि निसर्गरम्य बेट आहे. निळा समुद्र, स्वच्छ किनारे आणि समृद्ध सागरी जीवसृष्टीमुळे हे ठिकाण निवांत सुट्टीसाठी पर्यटकांचे खास आकर्षण ठरते.
राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान ३ फेब्रुवारी ते ३१ मार्चदरम्यान सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे. इथे जाण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे.
स्वालबार्ड हे नॉर्वेजवळील जगातील सर्वात वेगळे ठिकाण आहे, जिथे मरण्यावर बंदी आहे. इथे व्हिसाशिवाय राहता येते आणि वर्षातील अनेक महिने सूर्य उगवतच नाही. अनोखे नियम आणि कठीण हवामानामुळे हे गाव…
हिवाळ्यात कोकणातील समुद्रकिनाऱ्यांना भेट देण्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी असते. तुम्हीही कुटुंबासोबत कोकण सफर करण्याचा निर्णय घेतला असेल काही प्रमुख ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका. कुठे जाऊन बुकिंग करावी? जाणून घ्या.
Travel Insurance : प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सुरक्षिततेचीही तितकीच गरज आहे तर ट्रॅव्हल इन्शुरन्स यात तुमची मदत करेल. प्रवास रद्द होण्यासारख्या अनपेक्षित अडचणींमध्ये आर्थिक संरक्षण मिळते आणि प्रवास निश्चिंत…
मुंबईजवळील या शांत ठिकाणी समुद्रकिनारे, नारळाची , ऐतिहासिक किल्ले आणि चविष्ट सीफूडसाठी प्रसिद्ध आहे. कमी खर्चात निसर्ग आणि शांतता अनुभवण्यासाठी हे ‘मिनी गोवा’ परफेक्ट वीकेंड डेस्टिनेशन आहे.
हिवाळ्यात भारतातील अनेक भागांमध्ये तापमान शून्याखाली जाते. मनाली, कुलगाम, गंगटोक, दार्जिलिंग, बांदीपुरा आणि श्रीनगर ही ठिकाणे कडाक्याच्या थंडीमुळे प्रसिद्ध आहेत.
भारतामधील काही मंदिरांमध्ये दिवसा नव्हे तर रात्री दर्शनाची परंपरा आहे. गूढ वातावरण, प्राचीन श्रद्धा आणि रात्रपूजेच्या मान्यतांमुळे ही मंदिरे भक्तांसाठी विशेष आध्यात्मिक अनुभव देतात.
उत्तराखंडमधील चकराता हे निसर्गरम्य आणि शांत हिल स्टेशन असले तरी येथे एक असा नियम आहे, जो अनेकांना माहीत नसतो. या ठिकाणी परदेशी नागरिकांना थेट प्रवेश दिला जात नाही. चकराता का…
लडाखमधील चुमाथांग गाव आपल्या नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे पाणी आपोआप गरम असल्याने नदीतच अंडे उकडते. औषधी गुणधर्मांमुळे हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण ठरते.
भारतामध्ये स्नॅक टुरिझम वेगाने लोकप्रिय होत आहे. इंदूरच्या पोहा-जलेबीपासून ते कोलकात्याच्या पुचक्यापर्यंत, प्रत्येक शहराची स्ट्रीट फूड संस्कृती एका निवाळ्यात अनुभवता येते.
नवीन वर्ष 2026 ची सुरुवात भारतात सर्वात आधी जिथे सूर्योदय होतो त्या अरुणाचल प्रदेशातील डोंग गावातून करा. निसर्गसौंदर्य, ट्रेकिंग आणि पहिल्या सूर्यकिरणांचा अविस्मरणीय अनुभव येथे मिळतो.