• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Know The Health Benefits Of Eating Paan After Meal

जेवणानंतर तुम्ही पान खाता! मग जाणून घ्या पान खाण्याचे आरोग्यदायी फायदे

जेवल्यानंतर किंवा इतर वेळी अनेकांना गोड पान खाण्याची सवय असते. पान खाल्ल्यानंतर जेवण व्यवस्थित पचते असे अनेकांना वाटतं. पण खरच गोड पान आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? चला तर जाणून घेऊया. गोड पान अनेक लोक आवडीने खातात. हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे पान उपलब्ध आहेत. त्यात गोड पान, गुलकंद पान, स्ट्रॉबेरी पान, फायर पान इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पान बाजारात उपलब्ध आहेत. पान बनवण्यासाठी फार कमी साहित्य लागत. चला तर जाणून घेऊया गोड पान खाण्याचे फायदे.(फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 18, 2024 | 12:18 PM
गोड पान खाण्याचे फायदे

गोड पान खाण्याचे फायदे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 ज्या व्यक्तींना अपचन किंवा असिडिटीचा त्रास होत असेल अशांनी जेवल्यानंतर पान खावे. पान खाल्यामुळे असिडिटीचा त्रास होत नाही. तसेच गॅस आणि अपचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

ज्या व्यक्तींना अपचन किंवा असिडिटीचा त्रास होत असेल अशांनी जेवल्यानंतर पान खावे. पान खाल्यामुळे असिडिटीचा त्रास होत नाही. तसेच गॅस आणि अपचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

2 / 5 दातांच्या हिरड्या मजबूत आणि निरोगी करण्यासाठी आहारात जेवल्यानंतर पान खावे. दातांना किड लागणे, दात दुखणे, हिरड्या सुजणे आणि त्यातून रक्त बाहेर येणे इत्यादी समस्या उद्भवत नाहीत.

दातांच्या हिरड्या मजबूत आणि निरोगी करण्यासाठी आहारात जेवल्यानंतर पान खावे. दातांना किड लागणे, दात दुखणे, हिरड्या सुजणे आणि त्यातून रक्त बाहेर येणे इत्यादी समस्या उद्भवत नाहीत.

3 / 5 वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे खोकला किंवा सर्दी होते. अशावेळी तुम्ही विद्याचा पान चावून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला कफ किंवा सर्दी, खोकला होणार नाही.

वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे खोकला किंवा सर्दी होते. अशावेळी तुम्ही विद्याचा पान चावून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला कफ किंवा सर्दी, खोकला होणार नाही.

4 / 5 दातांवरील पिवळा थर कमी करण्यासाठी पान चावून खावे. पान चावून खाल्ल्यास दातांवरील पिवळा थर कमी होऊन दात पांढरे शुभ्र दिसतील.

दातांवरील पिवळा थर कमी करण्यासाठी पान चावून खावे. पान चावून खाल्ल्यास दातांवरील पिवळा थर कमी होऊन दात पांढरे शुभ्र दिसतील.

5 / 5 हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Know the health benefits of eating paan after meal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 12:18 PM

Topics:  

  • Health Tips

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच

Dasara Melava 2025 Maharashtra LIVE : राजकीय मेळावा शिवतीर्थ विरुद्ध नेस्को! ठाकरे बंधू एकत्र येणार का? जाणून घ्या सर्वकाही

LIVE
Dasara Melava 2025 Maharashtra LIVE : राजकीय मेळावा शिवतीर्थ विरुद्ध नेस्को! ठाकरे बंधू एकत्र येणार का? जाणून घ्या सर्वकाही

IND vs WI 1st Test Day 1 Stumps: अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर; सिराज, बुमराहचा कहर तर केएल राहुलची लढाऊ खेळी

IND vs WI 1st Test Day 1 Stumps: अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर; सिराज, बुमराहचा कहर तर केएल राहुलची लढाऊ खेळी

IND vs WI 1st Test : ध्रुव जुरेलचा हवेत सूर! वेस्ट इंडीजविरुद्ध टिपला जादुई झेल; व्हिडिओ व्हायरल

IND vs WI 1st Test : ध्रुव जुरेलचा हवेत सूर! वेस्ट इंडीजविरुद्ध टिपला जादुई झेल; व्हिडिओ व्हायरल

भाईंदरमधील जागृत देवस्थान; धारावी देवीच्या मंदिरात दसऱ्यानिमित्ताने भाविकांची अलोट गर्दी

भाईंदरमधील जागृत देवस्थान; धारावी देवीच्या मंदिरात दसऱ्यानिमित्ताने भाविकांची अलोट गर्दी

‘मी ऋषी कपूरची अनैतिक मुलगी…’ काय बोलून गेली ट्विंकल खन्ना, आलिया भटला कळेना काय द्यावी प्रतिक्रिया

‘मी ऋषी कपूरची अनैतिक मुलगी…’ काय बोलून गेली ट्विंकल खन्ना, आलिया भटला कळेना काय द्यावी प्रतिक्रिया

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

व्हिडिओ

पुढे बघा
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Nilesh Lanke : समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – निलेश लंके

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.