Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हाला इंडियन आर्मीच्या सर्वात धोकादायक शस्त्रांबद्दल माहीत आहे का? जाणून घ्या

भारतीय लष्कराकडे अशी अनेक धोकादायक शस्त्रे आहेत जी शत्रूला क्षणात नष्ट करू शकतात. भारतीय सैन्य हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात भयानक सैन्य मानलं जातं. भारताच्या धोकादायक शस्त्रांच्या यादीत ब्राम्होस क्षेपणास्त्र, S-400, बराक-8 क्षेपणास्त्र, अग्नी-5 आणि धनुष तोफ यांचा समावेश होतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 15, 2024 | 11:40 AM

इंडियन आर्मीच्या सर्वात धोकादायक शस्त्रांबद्दल जाणून घ्या (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

आसामच्या 'या' चार जिल्ह्यांसाठी सहा महिन्यांनी वाढवला AFSPA चा कालावधी

2 / 6

भारतीय सैनाच्या धोकादायक शस्त्रांमधील पहिल शस्त्र आहे ब्राम्होस क्षेपणास्त्र. हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे.

3 / 6

S-400 हे भारतीय लष्कराचे दुसरे सर्वात धोकादायक शस्त्र आहे. जी एक हवाई संरक्षण प्रणाली आहे. ही सर्वात आधुनिक यंत्रणा असून कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यास सक्षम आहे.

4 / 6

या यादित बराक-8 क्षेपणास्त्राचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. जे जमिनीवरून हवेत मारा करू शकतात. भारताच्या तिन्ही सेना या शस्त्राचा वापर करतात.

5 / 6

अग्नी-5 भारताची क्षेपणास्त्र शक्ती आणखी मजबूत करते. हे क्षेपणास्त्र अंदाजे 1500 किलो वजन उचलण्यास सक्षम आहे.

6 / 6

भारताच्या धनुष तोफेचे नाव देखील धोकादायक शस्त्रांच्या यादीत येते. धनुष तोफ केवळ पाच वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाली होती.

Web Title: Most dangerous weapons of indian army

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 11:40 AM

Topics:  

  • indian army
  • indian army news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.