Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात आहे भारताचा सर्वात शापित किल्ला! आजवर कुणीही याला काबीज करू शकलं नाही; 350 वर्षांपासूनचे रहस्य…

आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एका किल्ल्याविषयी माहिती देत आहोत, ज्याला आजवर कुणीही जिंकू शकलं नाही. हा किल्ला महाराष्ट्रातील मुरुड गावाजवळ बांधलेला असून याचे नाव आहे जंजिरा... अरबी समुद्राच्या एका लहान बेटावर याला बांधण्यात आले आहे. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ९० फूट आहे. हा किल्ला इतका मजबूत आहे की शत्रूंसाठी तो अजिंक्य किल्ला बनला. किल्ल्याची रचना फार अनोखी असून त्याला समुद्राच्या मध्यभागी बांधले गेले आहे, म्हणजेच किल्ल्याच्या चारही बाजूंनी आपल्याला फक्त पाणीच पाणी दिसून येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 07, 2025 | 03:50 PM

महाराष्ट्रातील किल्ला आहे भारताचा सर्वात शापित किल्ला! आजवर कुणीही याला काबीज करू शकलं नाही; 350 वर्षांपासूनचे रहस्य...

Follow Us
Follow Us:
1 / 6

असे म्हणतात की, ३५ वर्षांत या किल्ल्यावर अनेक सैन्यांनी हल्ले केले, ज्यात पार्तुगीज, ब्रिटीश, मुघल आणि मराठ्यांचा समावेश आहे मात्र अनेक हल्ल्यांनंतरही हा किल्ला कुणीही जिंकू शकला नाही

2 / 6

मुरुड जंजिरा किल्ल्याचा मुख्य दरवाजा इतक्या अनोख्या प्रकारे बांधण्यात आला आहे की किल्लयापासून काही मीटर दूर जाताच हा दरवाजा पूर्णपणे बंद होतो आणि भिंतींमध्ये जाऊन लपतो. यामुळे अनेक शत्रू गोंधळात पडायचे

3 / 6

हा किल्ला तब्बल २२ एकरांवर पसरलेला आहे. यामध्ये एकूण २२ सुरक्षा चाैक्या बांधण्यात आल्या आहेत. प्रत्येक चाैकीवर अजूनही तोफा ठेवलेल्या आहेत. यावरुनच आपण त्याच्या सुरक्षेची कल्पना करु शकतो. या किल्ल्याचे बांधकाम मलिक अंबरने सुरु केले होते

4 / 6

किल्ल्यावर सिद्दीकी शासकानी बराच काळ राज्य केले, त्यांच्या वर्चस्वात असताना इथे अनेक जड तोफा बसवण्यात आल्या, ज्या आजही किल्ल्यात दिसून येतात

5 / 6

किल्ल्याभोवती असलेल्या ४० फूट उंज भिंतींमुळे किल्ल्याला भेदने कोणत्याही शत्रूला जमले नाही. समुद्राच्या लाटांसमोरही हा किल्ला आजवर तितक्याच खंबारतेने उभा आहे, यावरुन त्याच्या अभियांत्रिकीची ताकद आपल्याला समजते

6 / 6

मुरुड किल्ला फक्त त्याच्या इतिहासासाठी आणि ताकदीसाठी प्रचलित नाही तर त्याची रचना, गूढता आणि अजिंक्य प्रतिमेमुळेही जगातील अनेक आश्चर्यांपैकी एक मानला जातो. इथे आजही अनेक पर्यटक भेट देण्यासाठी जात असतात

Web Title: Murud janjira mysterious fort which is located in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • Janjira Fort
  • maharashtra
  • tourism

संबंधित बातम्या

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई
1

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी
2

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
3

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 जुलैपूर्वी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.