Travel News : पावसाळा सुरू होताच महाराष्ट्रातील डोंगरदऱ्या, धबधबे आणि हिरवाईने नटलेली पर्यटनस्थळे पर्यटकांना आकर्षित करू लागतात. जर तुम्हीही या मॉन्सूनमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचा विचार करत असाल, तर ही…
Couple Travel Tips: कपल ट्रिप प्लॅन करताना सुरक्षितता, योग्य नियोजन आणि विश्वासार्ह ठिकाणांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. प्रवासादरम्यान संपर्क, आर्थिक नियोजन आणि वैयक्तिक सुरक्षिततेची काळजी घेतल्यास ट्रिप अधिक आनंददायी…
Silent Village : तुम्हाला माहिती आहे का? देशात एक असे गाव देखील आहे जे 'सायलंट व्हिलेज' या नावाने ओळखले जाते. या नावामागे एक खास कारण जोडलेले आहे जे तुम्हाला थक्क…
India Last Railway Station : भारताच्या पूर्वेकडे असे शेवटचे स्थानक वसले आहे जिथून दुसऱ्या देशाचे रेल्वे स्थानक जोडलेले आहे. इथून पॅसेंजर ट्रेन धावत नाही तर फक्त मालगाडी धावते.
Trip Planning : कमी बजेटमध्ये तुम्हाला सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव हवा असेल तर हे हिडन स्पाॅट तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरतील. इथे कमी बजेटमध्ये अनेक सुंदर दृष्ये पाहायला मिळतात आणि पर्यटकांची…
Top 5 Places To Visit In Mumbai : तुम्हीही मुंबई दर्शनाचा विचार करताय? मग त्याच त्याच ठिकाणांना भेट देऊ नका. फिरण्यासोबतच सुंदर फोटोज आणि एडवेंचर्स फिल हवा असेल तर या…
पावसाळा सुरू झाला की लाँग ड्राइव्ह आणि रोड ट्रिपची मजाच काही वेगळी असते. महाराष्ट्रातील काही रस्ते या काळात हिरवाई, धबधबे आणि धुक्यामुळे स्वर्गासारखे दिसतात. जर तुम्ही या सीझनमध्ये रोड ट्रिपचा…
Lohgarh Fort : केतन अग्रवाल हत्याकांडानंतर लोहगढ देशभर फार चर्चेत आहे. 10 व्या शतकात या किल्ल्याची बांधणी करण्यात आली असून भारताच्या ऐतिहासिक वैभवाचा हा किल्ला जिवंत साक्षीदार आहे. किल्ल्याची खासियत,…
पावसाळा ऋतू सुरू झाला असून या ऋतूत अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करतात. पावसाळ्यात अनेक ठिकाणांचे सौंदर्य स्वर्गाहून काम वाटत नाही ज्यामुळे याकाळात ट्रिप प्लॅन करणं नाही नवी गोष्ट नाही.…
कुमारी कंदम हा हिंदी महासागरात बुडालेला एक पौराणिक तामिळ महाद्दिप मानला जातो, जिथे प्राचीन तामिळ संस्कृती बहरली होती. विज्ञानाने एवढा मोठा महाद्दिप नाकारला असला, तरी हिमयुगानंतर समुद्राची पातळी वाढल्याने भारताचा…
IRCTC Tour Package : तुम्हीही धार्मिक पर्यटनाचा विचार करत असाल तर IRCTC चे नवीनतम टूर पॅकेज तुमच्यासाठी उत्तम ठरेल. याद्वारे देशातील पाच प्रमुख धार्मिक स्थळांची भेट घेतली जाईल. मुख्य म्हणजे…
Travel News : दक्षिण भारतात एक असे निसर्गरम्य ठिकाण वसले आहे जेथील दृष्ये काहीशी स्काॅटलँडसारखी दिसतात. इथे काॅफीच्या बागा, धबधबे, मंदिर आणि सूर्यास्ताचे नयनरम्य दृष्य पाहता येतात.
Monsoon Travel : पावसाळ्यातील सुट्टीचा आनंद दुप्पट करायचा असेल, तर मुंबईजवळील या रोड ट्रिप्स नक्की अनुभवून पाहा. निसर्गरम्य रस्ते, सुंदर दृश्ये आणि संस्मरणीय क्षण तुमचा प्रवास खास बनवतील.
रस्त्यांच्या कामांसह जिल्ह्यातील जैवपर्यटन स्थळांच्या विकासालाही प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी १४ ठिकाणांची निवड करण्यात आली असून त्यांचा विकास वन विभागामार्फत करण्यात येणार आहे.
पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्रातील डोंगर आणि घाट खूप सुंदर दिसतात. सगळीकडे हिरवेगार गवत वाढते, डोंगरावरून पांढरे धबधबे वाहू लागतात आणि वातावरणात छान धुके पसरते. शहराच्या गर्दीपासून दूर निसर्गाचा आनंद…
कर्नाटकच्या कुशीत वसलेले बादामी हे शहर केवळ एक पर्यटन स्थळ नसून, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि अद्वितीय वास्तुकलेचा एक जिवंत ठेवा आहे. एकेकाळी 'वाटपी' म्हणून ओळखले जाणारे हे शहर सहाव्या…
दक्षिण भारतातील फिराण्यायोग्य अशी बरीच ठिकाणे आहेत. कर्नाटक मधील हंपी बदामी त्यांच्या गौरवशाली इतिहासासाठी प्रसिद्ध आहेत. मोठमोठी मंदिरे, दगडांवरचे बारीक नक्षीकाम, कलाकुसरीचे शिल्पकाम आणि प्रचंड निसर्ग सौंदर्य यासाठी मुख्यते पर्यटक…
Maharashtra Tourism : महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. इथे फिरण्यासाठी अनेक सुंदर, लोकप्रिय आणि प्राचीन ठिकाणे आहेत, ज्यांना कमी बजेटमध्येही भेट देता येऊ शकते. चला यात कोणकोणत्या ठिकाणांचा…
दिवसा पर्यटकांनी गजबजलेलं हे गाव रात्री मात्र भुताटकी आणि अलौकिक घटनांच्या कथांसाठी प्रसिद्ध आहे. पण या गावामागचं सत्य नेमकं काय आहे? हे गाव खरंच शापित आहे का? आणि एका रात्रीत…
Monsoon Travel : महाराष्ट्रात असे अनेक ठिकाण आहेत जे पावसाळी पर्यटनासाठी खास करुन ओळखले जातात. याकाळात इथे हिरवीगार वनराई, धबधबे आणि किल्ल्यांवर ट्रेकिंगचा सुंदर अनुभव घेता येतो. अनेक ठिकाणी तर…