Maharashtra sea forts : समुद्राच्या मध्यभागी असलेले हे असे किल्ले आहेत, ज्यांवर अनेक वेळा आक्रमण झाले आहे, परंतु आजही ते मजबूत उभे आहेत आणि भारताच्या प्राचीन इतिहासाची कहाणी सांगतात.
आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एका किल्ल्याविषयी माहिती देत आहोत, ज्याला आजवर कुणीही जिंकू शकलं नाही. हा किल्ला महाराष्ट्रातील मुरुड गावाजवळ बांधलेला असून याचे नाव आहे जंजिरा... अरबी समुद्राच्या एका…
जंजिऱ्यावर इ.स. १६१७ पासून सिद्दी अंबर याने बादशाहकडून स्वतंत्र सनद जहागिरी प्राप्त केली. सिद्दी अंबर हा जंजिरा संस्थांचा मूळ पुरुष समजल्या जातो. सिद्दी हा समाज भारतातला नाही तर आफ्रिकेतल्या अबिसीनिया…
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळात अनेक विधानं करून वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर आता विद्यमान राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी केलेले विधान…
पावसाळा जवळ आल्याने ढगाळ वातावरण समुद्रात वाढणाऱ्या लाटांच्या पार्शवभूमीवर पर्यटकांना कोणताही धोका पोहचू नये यासाठी २६ मेपासून पुरातत्व खात्याने किल्ला बंद करण्याची घोषणा केली आहे. जंजिरा किल्ला पहाण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ उतरावे…