Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ देवांचे वास्तव्य आजही आहे पृथ्वीतलावर! कुणाला मिळाला वरदान तर कुणाला श्राप… पण आजही आहेत चिरंजीव

पुराणांमध्ये अमरत्व अनेकांना मिळाले असल्याचे वाचवण्यात येते. अमरत्व म्हणजे कधीही मरण नाही! असे सात चिरंजीव पुण्यात्मा आजही या पृथ्वीतलावर हजारो, लाखो वर्षांपासून राहत आहेत. त्यांच्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी तर कधी काळी मिळलेल्या श्रापामुळे, त्यांचे अस्तित्व आजही पृथ्वीतलावर टिकून आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 19, 2025 | 08:14 PM

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

अश्वत्थामा चिरंजीव आहे. पांडवांची संतती नष्ट करायला गेला आणि नशिबी भगवान श्री कृष्णाकडून श्राप मिळाला. म्हणतात हिमालयाच्या डोंगररांगेत आजही त्याचे वास्तव्य आहे.

2 / 5

भगवान हनुमानाला घनदाट जंगलात पहिल्याच दावा अनेकांनी केलाय. म्हणतात भगवान रामाने त्यांना “जोपर्यंत रामाचे नाव पृथ्वीवर घेतले जाईल, तोपर्यंत तू जगत राहशील.” असे वरदान दिले आहे.

3 / 5

ज्यांच्या हातून महाभारतही रचना लिहली गेली, स्वयं प्रभू विष्णूचे अवतार आणि वेदांचे जनक वेद व्यास, ज्ञानाच्या प्रसारासाठी आजही आपल्यात आहेत.

4 / 5

प्रल्हादाचा नातू आणि ज्याच्यासाठी विष्णूने वामन अवतार घेतला तो राजा बळी आज ही पृथ्वीवर चिरंजीव आहे. तसेच भगवान परशुरामही अमर आहेत.

5 / 5

धर्माचा खरा पालनकर्ता, रावणाचा भ्राता आणि रामभक्त बिभीषण धर्माच्या प्रसारासाठी आजही जिवंत आहे. तर कौरवांच्या वंशाचे गुरु कृपाचार्य त्यांच्या घोर तपश्चर्येमुळे अमर आहेत.

Web Title: Who are the seven immortals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 08:14 PM

Topics:  

  • Mahabharat facts
  • Mahabharata facts

संबंधित बातम्या

Mahabharata Story: महाभारतात कर्णाने अर्जुनाला मारण्याची प्रतिज्ञा का घेतली होती?
1

Mahabharata Story: महाभारतात कर्णाने अर्जुनाला मारण्याची प्रतिज्ञा का घेतली होती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.