Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; ‘या’ नेत्यांकडे विशेष जबाबदारी

मुंबईत अध्यक्ष अमित साटम, प्रविण दरेकर, आशिष शेलार या सारख्या नेत्यांवरही नाराजांची समजूत घालण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईत भाजपाच्या या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश मिळत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 02, 2026 | 01:08 PM
तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; 'या' नेत्यांकडे विशेष जबाबदारी

तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; 'या' नेत्यांकडे विशेष जबाबदारी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रातील मुंबईसह इतर 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. असे असताना भाजपच्या अनेक इच्छुकांना महापालिका निवडणुकीत संधी दिली गेली नाही. त्यामुळे त्यांची नाराजी आहे. या नाराज झालेल्या अनेक इच्छुकांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. अशा नाराज उमेदवारांना शांत करण्यासाठी आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्याचे समजते.

उमेदवारी न मिळाल्याने अनेक नाराज उमेदवारांशी संपर्क करत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केला आहे. तसेच पक्षाच्या प्रमुख नेत्यांवरही स्थानिक पातळीवरील नाराजांची मनधरणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते. अनेक वर्षांनंतर महापालिका निवडणुका होत आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक ठिकाणी महायुती झाल्याने भाजपचे मतदारसंघ मित्र पक्षांना सुटले आहेत. कार्यकर्ता अनेक वर्षे काम करत असतो. त्याला अचानक उमेदवारी नाकारण्यात आल्याने धक्का बसतो.

हेदेखील वाचा : Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई

दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपच्या अशा इच्छुक उमेदवारांचा उद्रेक दिसून आला. त्यातील अनेकांनी पक्षविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी भरली आहे. आता अशा नाराज बंडखोरांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असल्याचे समजते. अनेक नाराजांशी संपर्क करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची नाराजी दूर करण्यास सुरूवात केली आहे.

शेलार, साटम, दरेकर यांच्यावर जबाबदारी

मुंबईत अध्यक्ष अमित साटम, प्रविण दरेकर, आशिष शेलार या सारख्या नेत्यांवरही नाराजांची समजूत घालण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईत भाजपाच्या या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश मिळत आहे. २ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. बहुतांश नाराजांची नाराजी दूर करण्यात आम्हाला यश येईल असा विश्वास भाजपमधील सूत्रांनी व्यक्त केला आहे.

हेदेखील वाचा : Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला

Web Title: Bjp leaders will try to appease those who did not get tickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • political news

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री फडणवीसांसह रविंद्र चव्हाणही आज कोल्हापुरात; प्रचाराचा करणार शुभारंभ
1

मुख्यमंत्री फडणवीसांसह रविंद्र चव्हाणही आज कोल्हापुरात; प्रचाराचा करणार शुभारंभ

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान
2

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार
3

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?
4

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.