
Maharashtra Drought Relief Fund
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दुष्काळ निवारण कार्यक्रमासाठी अहिल्यानगर, नाशिक, धुळे, सातारा आणि लातूर या पाच जिल्ह्यांची निवड केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा, अशा एकूण १० तालुक्यांतील १० गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी राज्य शासनाने डिसेंबर २०२५ मध्ये १७४.१० कोटी रुपयांच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये केंद्राचा हिस्सा १०० कोटी, राज्याचा हिस्सा ११ कोटी, तर ६३.१० कोटी रुपये विविध शासकीय योजनांच्या अभिसरणातून उपलब्ध होणार आहेत. केंद्राच्या १०० कोटी रुपयांच्या हिस्स्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपये मदत व पुनर्वसन, विभागाला मिळाले.
कृषी आयुक्तांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती.
सत्ययक संचालक, लेखा-१
यांची आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नियुक्त्ती.
केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसारव निधींचा वापर बंधनकारक.
खर्चाचे लेखे, लेखापरीक्षण अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करावी लागणार.
प्रकल्पाच्या भौतिक व आर्थिक प्रगतीचा अहवाल दर महिन्याला सादर करण्याचे निर्देश.
एकूण आराखडा (Total plan): ₹१७४.१० कोटी
पुण्यात खळबळ! कोथरुडमध्ये महिलेची गळफास घेउन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर
केंद्राचा हिस्सा (Central share): ₹१००.०० कोटी
शासकीय योजनांच्या माध्यमातून (Through government schemes): ₹६३.१० कोटी
राज्याचा हिस्सा (State share): ₹११.०० कोटी
एकूण: 100 + 63.10 + 11 = 174.10)