पुढील तीन महिने कराड व पाटण उपविभागात एनडीआरएफचे पथक कार्यरत राहणार असून, पूरग्रस्त नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, शोध व बचावकार्य तसेच स्थानिक प्रशासनाला आवश्यक ती मदत करण्याची जबाबदारी पथकाकडे राहणार आहे.
मान्सून २०२६ च्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची ५ वी बटालियन अलर्ट मोडवर असून महाराष्ट्र आणि गोव्यातील मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह १२ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये जवानांची पूर्वतैनाती करण्यात आली आहे.
जुन्या योजनेत शेतकऱ्यांना पाच घटकांवर नुकसानभरपाई मिळत असे. यामध्ये उगवण न होणे, स्थानिक आपत्ती, मिड अॅडव्हर्सिटी, पोस्ट हार्व्हेस्टिंग आणि उत्पादन आधारित नुकसान यांचा समावेश होता. या योजनेत पूर्वी नुकसानभरपाईची मर्यादा
रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी मध्यरात्री कोसळून दुर्घटना घडली यातील मृतांचा आकडा आता १५ वर पोहोचला असून शोधकार्य आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे.