Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय…; मतचोरीच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकारले

लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाने मतं चोरली असल्याचा आरोप केला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 07, 2025 | 04:32 PM
cm devendra fadnavis on rahul gandhi press conference on election commission voting stealing

cm devendra fadnavis on rahul gandhi press conference on election commission voting stealing

Follow Us
Close
Follow Us:

गोवा : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवरुन वाद निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या मतदानाच्या शेवटच्या काही तासांमध्ये मतदानाची आकडेवारी वाढली असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून केला जात आहे. यामध्ये आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने मतांची चोरी केली असल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी अनेक गंभीर आरोप केले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रियावर दिली आहे.

ओबीसी राष्ट्रीय महाअधिवेशन गोव्यात पार पडले आहे. यामध्ये करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी झाले होते. या अधिवेशनात त्यांनी ओबीसींच्या हिताचे निर्णय आपल्या सरकारनेच घेतल्याचे सांगितले आहे. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या टीकेवर देखील प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी यांचा खोटं बोलून अपयश लपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मला याबाबत वाटते वाटते. त्यांनी एकदा त्यांनी चेक करावे, कदाचित त्यांचा एक तर मेंदू चोरीला गेला आहे किंवा मेंदू मधून चीप चोरीला गेली आहे म्हणून ते वारंवार असं बोलत असतील, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

ओबीसी राष्ट्रीय महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाबाबत देखील मत व्यक्त केले. ते म्हणाले की, मला आज आनंद आहे या ठिकाणी ओबीसी महासंघाने देखील हे मान्य केलं, की महाराष्ट्रात आणि देशात गेल्या दहावर्षात 57 ओबीसी हिताचे निर्णय झाले त्यापैकी 50 निर्णय हे आमच्या सरकारने महाराष्ट्रात घेतले आहेत आणि 7 निर्णय हे पंतप्रधान मोदींनी घेतले आहेत असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. ओबीसी समाजाच्या विविध मागण्या आहेत त्या पूर्ण करणारे आमचे सरकार आहे, आता नवीन काही मागण्या समोर आल्या आहेत. त्याही पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला दिले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युतीच्या चर्चेवर सकारात्मक आणि सूचक वक्तव्य केले आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मला माहिती नाही, मी त्यांचे वक्तव्य ऐकले नाही त्यामुळे मला काही म्हणायचं नाही असेही स्पष्ट करीत काही बोलण्यास नकार दिला आहे.

Web Title: Cm devendra fadnavis reaction on rahul gandhi press conference on election commission voting stealing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 04:31 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Election Commission
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
1

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
2

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच
3

मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार मिळतो माहिती आहे का? मग ही बातमी एकदा वाचाच

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.