Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSS- काँग्रेसमध्ये वाद पेटणार? सरसंघचालकांच्या ‘त्या’ विधानावर उदीत राज यांची टीका; म्हणाले, “हिंमत असेल…”

उदित राज यांनी मोहन भागवत यांच्या विधानावर टीका केली आहे. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना खुले आव्हान दिले आहे. सरसंघचालकांचे विधान संविधानविरोधी असल्याचे ते म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 23, 2025 | 03:41 PM
RSS- काँग्रेसमध्ये वाद पेटणार? सरसंघचालकांच्या ‘त्या’ विधानावर उदीत राज यांची टीका; म्हणाले, “हिंमत असेल…”
Follow Us
Close
Follow Us:

कॉँग्रेस नेते उदित राज यांची संघावर टीका 
सरसंघचालकांच्या विधानावर घेतला आक्षेप 
सरसंघचालकांचे विधान संविधानाच्या विरोधात असल्याची टीका

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्राबाबत केलेल्या विधानावर कॉँग्रेस नेते उदित राज यांनी जोरदार टीका केली आहे. मोहन भागवत यांनी हिंदुस्तान हिंदू राष्ट्र असल्याचे विधान केले होते. यावर आता कॉँग्रेस नेते उदित राज यांनी मोहन भागवत यांना खुले आव्हान दिले आहे. हिंदू राष्ट्र असे काही नसून मोहन भागवत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी हिंदू राष्ट्र करून दाखवावे.

काय म्हणाले होते सरसंघचालक डॉ. मोहन भागवत? 

सूर्य रोज पूर्वेला उगवतो. ही क्रिया कधीपासून सुरू आहे हे आपल्याला माहिती नाही. मग यासाठी देखील आपल्याला सांविधानिक मान्यता घेणे आवश्यक आहे का? भारत हिंदू राष्ट्र आहे. जो कोणी भारताला आपली माता मानतो आणि येथील संस्कृतीचा आदर करतो, जो आपल्या पूर्वजांचा गौरव ओळखतो असा एक व्यक्ती पृथ्वीवर जिवंत आहे तोवर, भारत एक हिंदू राष्ट्र आहे. ही संघाची विचारसरणी आहे.

उदित राज यांची टीका काय?

उदित राज यांनी मोहन भागवत यांच्या हिंदू राष्ट्र या विधानावर टीका केली आहे. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना खुले आव्हान दिले आहे. सरसंघचालकांचे विधान संविधानविरोधी असल्याचे ते म्हणाले. हिंदू राष्ट्र आहे ही कल्पना चुकीची आहे. भागवत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी हे करायला हवे. आतापर्यंत त्यांनी दुसऱ्यांना म्हणायला लावले. आता स्वतः मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ही अत्यंत चुकीचे, आक्षेपार्ह आणि संविधानविरोधी आहे.

मोहन भागवत यांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्याख्यानमालेमध्ये बांगलादेशमधील हिंदूवरील हल्ल्यांवर प्रतिक्रिया दिली. मोहन भागवत म्हणाले की, बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्याक आहेत. तेथील परिस्थिती कठीण आहे. परंतु अथा कठीण परिस्थितीत सुरक्षिततेसाठी तिथल्‌या हिंदूंनी एकजूट राहायला हवे. जगातील हिंदूंनी त्यांना मदत केलीच पाहिजे.” असे मत संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.

Bangladesh Hindu : बांगलादेशमध्ये हिंदूवर प्राणघातक हल्ले अन् जाळपोळ; RSS मोहन भागवत यांनी स्पष्टच सांगितलं

पुढे ते म्हणाले, “आपल्‌याला करता येण्यासारखे जे काही आहे, ते आपण केले पाहिजे आणि आपण ते करत आहोत. भारत सरकारला बांगलादेशातील हिंदूसाठी काहीतरी करावे लागेल. कदाचित ते करतही असतीत काही गोष्टी समोर येतात, काही गोष्टी समोर येत नाहीत, कधी परिणाम दिसतात, तर कधी दिसत नाहीत. पण, त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे सूचक वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

 

Web Title: Congress leader udit raj criticizes to rss chief mohan bhagwat about hindu rashtra statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • Congress
  • hindu religion
  • RSS
  • Rss Chief Mohan Bhagwat

संबंधित बातम्या

Santoshi Mata Vrat Katha: १६ शुक्रवारचे व्रत केल्याने या देवीचा मिळतो आशीर्वाद, काय आहे व्रताचे महत्त्व
1

Santoshi Mata Vrat Katha: १६ शुक्रवारचे व्रत केल्याने या देवीचा मिळतो आशीर्वाद, काय आहे व्रताचे महत्त्व

Ekvira Devi: एकविरा देवी कशी बनली कोळी बांधवांची कुलदैवत, जाणून घ्या पौराणिक कथा
2

Ekvira Devi: एकविरा देवी कशी बनली कोळी बांधवांची कुलदैवत, जाणून घ्या पौराणिक कथा

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट; ‘या’ मागण्यांचे दिले निवेदन
3

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट; ‘या’ मागण्यांचे दिले निवेदन

Hanuman Jayanti: हनुमान आणि राम यांचे अद्वितीय नाते, दोन दिव्य शक्तींचे पवित्र संगम
4

Hanuman Jayanti: हनुमान आणि राम यांचे अद्वितीय नाते, दोन दिव्य शक्तींचे पवित्र संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.