भारताच्या इतिहासामध्ये अशा अनेक ज्ञात अज्ञात राण्या होऊन गेल्या आहेत ज्यांनी प्रसंगी दुर्गेचे रुप धारण करुन शत्रूंचा संहार केला. त्यापैकीच एक म्हणजे राणी दुर्गावती असून त्यांचे नाव आजही गौरवाने घेतले…
हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला धन, संपत्ती, ऐश्वर्य आणि सुख-समृद्धीची अधिष्ठात्री देवी मानले जाते. घरात लक्ष्मीचा वास असावा यासाठी स्वच्छता, नियम आणि चांगल्या सवयींवर भर दिला जातो. पण काही चुकीच्या सवयींमुळे…
Shardiya Navratri 2025: आपल्या दक्षिण भारतात एक असे मंदिर आहे, जिथे देवीची आराधना करताना चक्क तिला शिव्या दिल्या जातात. चला या आगळ्या वेगळ्या पूजेमागील रहस्य जाणून घेऊयात.
महाराष्ट्रात आई तुळजाभवानी आणि अंबाबाई यांना आद्य देवता मानलं जातं. महाराष्ट्रातील अनेक कुळांची कुलस्वामिनी ही आई तुळजाभवानी आहे. याच तुळजाभवानीच्या तुळजापुरातील वास्तव्याची आख्यायिका आज जाणून घेऊयात.
भारताच्या प्रत्येक शहरात असं काही खास आहे, जे लोकांना त्या ठिकाणी येण्यास भाग पाडतं. अशातच आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एका शहराची माहिती सांगत आहोत जिथे लोकांना आपला मृत्यू हवा…
या संपूर्ण घडलेल्या घटनेने लोकांना विचार करायला भाग पाडलेच नाही तर कधीकधी न ऐकलेल्या गोष्टी वेळ आल्यावर मोठ्या सत्यात उतरतात हे देखील दाखवून दिले आहे, नागा साधूने काय सांगितले होते?
भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विघ्नराज संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी उपवास आणि पूजा करण्यासोबतच दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. व्यक्तीला विघ्नहर्ताचे विशेष आशीर्वाद मिळू शकतात.
भारतात, पूर्वजांच्या उद्धारासाठी आणि श्राद्ध कर्म करण्यासाठी अनेक तीर्थस्थळांचा उल्लेख केला गेला आहे, सर्वात विशेष स्थान म्हणजे गयाजी. गयाजींबद्दल दोन पौराणिक कथा प्रचलित आहेत, ज्यामुळे ते विशेष बनते
9-9-9 चा चमत्कारिक आणि अद्भुत योगायोग आज घडला आहे. आज मंगळ दोष दूर करण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात आणि हनुमानजींनाही प्रसन्न करता येते. मंगळ दोष अनेक जणांना असतो. पण…
या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी आहे. त्या दिवशी दुपारपासून सुतक काळ सुरू होईल. चंद्रग्रहणाचा सुतक काळ गर्भवती महिलांसाठी धोकादायक असतो. या काळात सावधगिरी बाळगली पाहिजे.
भादो शुक्ल तृतीया तिथीला हरतालिका तीज साजरी केली जाते. २६ ऑगस्ट रोजी महिला हरतालिकेचा उपवास करत आहेत, पण चुकून उपवास मोडल्यास कोणते सोपे आणि प्रभावी उपाय करावेत ते जाणून घेऊया.
लंका म्हटलं की रावण हेच डोक्यात येतं. पण खरं तर रावणाचा जन्म लंकेमध्ये झालाच नव्हता. मग रावण लंकेचा राजा नक्की कसा झाला? धर्मशास्त्र आणि इतिहासात काय दडलंय रहस्य जाणून घ्या
भारतात भगवान शिवाची अनेक प्राचीन आणि चमत्कारी मंदिरं आहेत परंतु आज आम्ही तुम्हाला भगवान शिवाच्या अशा एका मंदिराविषयी माहिती सांगत आहोत जे चमत्कारी मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराची खासियत…
ज्योतिषशास्त्रात यमगंडा अशुभ मानले जातो, यामुळे अपयश आणि मृत्यूसारखे दुःख येत असून यमगंडाला यमराजाचा काळ म्हणतात. यमगंडामध्ये काही कामे करणे म्हणजे 'मृत्यूला' आमंत्रण देण्यासारखे आहे.
सप्टेंबर महिन्यात पितृपक्ष सुरू होत आहे. यावेळी तिथींमध्ये इतका बदल झाला आहे की तृतीया आणि चतुर्थीचे श्राद्ध एकाच दिवशी केले जाईल. पितृपक्षाच्या सर्व महत्त्वाच्या तारखा येथे जाणून घ्या.
Pakistan ISI LeT Bangladesh attacks : पाकिस्तानची ISI युनुस सरकारच्या मदतीने बांगलादेशातील प्राचीन हिंदू मंदिरांना लक्ष्य करत आहे. यासाठी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांचा वापर केला जात आहे.
जन्माष्टमीला विवाहित महिला आपल्या पोटी कृष्णासारखे गोंडस मूल होण्यासाठी अनेक उपाय करतात, परंतु यासाठी एका शक्तिशाली मंत्राचा जप करणे उपयुक्त ठरू शकते, जाणून घ्या काय आहे मंत्र