बुद्धीमत्ताम वरिष्ठ व श्रीरामाचे अनुपम दूत आज हनुमान जयंती. रामाचे दास होऊन ही आपली स्वतःची प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे. आपल्या अतुलनीय पराक्रमाने व शौर्याने रामायणातील हनुमानताचे स्थान वेगळे प्रेरणादायी…
हनुमानाला शेंदूर, तेल आणि रुईची पाने अर्पण करणे ही भक्ती, शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. पण हे का अर्पण केले जाते तुम्हाला माहीत आहे का? हनुमान जयंतीच्या निमित्ताने या गोष्टी…
आज गुरुवार, 2 एप्रिल रोजी सर्वत्र हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. हनुमान हे भगवान रामांचे परमभक्त, अपार शक्तीचे धनी आणि संकटमोचन म्हणून ओळखले जातात. हनुमान जयंती का साजरी…
चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमानाचा जन्म झाला होता. या दिवशी व्यक्तींनी राशीनुसार वस्तूंचे दान केल्यास अपेक्षित यश मिळेल. हनुमान जयंतीच्या दिवशी राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे जाणून घ्या
दक्षिणेतही एकेकाळी २२ते २३ टक्के जैन धर्मीय समुदाय होता. आता केवळ हा समाज तिकडे ३ टक्के इतकाच आहे. हे सर्व काँग्रेसच्या षढयंत्राचा भाग असल्याचा घणाघात ही मंत्री लोढा यांनी केला.
मराठी संतसाहित्यामध्ये भावस्पर्शी, तत्वज्ञानपूर्ण आणि अध्यात्मिक उंची गाठणारे अनेक अभंग आढळतात. त्यामध्ये संत मुक्ताबाई यांचा “ताटी उघडा ज्ञानेश्वरा” हा अभंग विशेष महत्त्वाचा मानला जातो.
रामायणामधील सुंदरकांड हा सर्वांत प्रेरणादायी आणि अद्भुत अध्याय मानला जातो. या कांडामध्ये हनुमान यांच्या पराक्रम, बुद्धिमत्ता आणि अखंड रामभक्तीचे अप्रतिम चित्रण आढळते.
हनुमंताच्या कृपेने बलोपासना दृढ व्हावी, कणखर माणसे घडावीत, यासाठी समर्थांनी ठिकठिकाणी मारुती स्थापन केले असावेत. समर्थांनी मारुतीच्या उपासनेतून सुदृढ शरीर, स्थिर मन आणि तीक्ष्ण बुद्धी यांचे माहात्म्य लोकांपर्यंत नेले.
हनुमानाची पूजा केल्याने जीवनातील सर्व भीती आणि संकटे दूर होतात. श्रद्धेनुसार हनुमान जयंतीपूर्वी घरात काही वस्तू आणणे शुभ मानले जाते. त्यामुळे हनुमानाचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख-समृद्धी येते.
जैन धर्मात तीर्थंकर हे अत्यंत महत्त्वाचे आध्यात्मिक मार्गदर्शक मानले जातात. त्यांनी स्वतः मोक्ष प्राप्त करून इतरांना त्या मार्गावर नेण्यासाठी तीर्थ निर्माण केला. जैन धर्मात एकूण २४ तीर्थंकर झाले आहेत.
अष्टविनायकांपैकी एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान सिद्धीविनायक मंदिर सिद्धटेक. या मंदिराला विशेष स्थान असून येथे विराजमान असलेले सिद्धीविनायक गणपती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे मानले जातात.
जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरी केली जाणारी महावीर जयंती आज मंगळवार, 31 मार्च रोजी आहे. जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर संप्रदाय काय आहेत जाणून घेऊया
पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात ग्रहांची स्थिती बदलत जाते. कधी ही शुभ तर कधी आव्हानात्मक असते. असंच आता तब्बल पाच ग्रहांची स्थिती बदलणार असून त्याचा बारा राशींवर काय परिणाम होणार आहे ते…
चैत्र महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत 30 मार्च रोजी आहे. सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोम प्रदोष व्रत म्हणतात. या दिवशी उपाय केल्याने ग्रहदोषांपासून सुटका होते. प्रदोष व्रताच्या दिवशी कोणते उपाय करायचे,…
हनुमान हे केवळ बलशाली देवता नसून ते बुद्धी, विवेक आणि नम्रतेचे अद्वितीय प्रतीक मानले जातात. “बुद्धिमतां वरिष्ठ” म्हणून त्यांचा गौरव केला जातो. हनुमंताला बुद्धिमत्ता वरिष्ठ का म्हणतात ते जाणून घेऊया
आज रविवार, 29 मार्च रोजी कामदा एकादशी आहे. या दिवशी सूर्यदेवासोबत भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाणार आहे. या दिवशी अनेक शुभ योग तयार होत असल्याने कोणत्या राशींच्या लोकांना फायदा…
चैत्र पौर्णिमा गुरुवार, 2 एप्रिल रोजी आहे त्या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्थान दान करण्यासाठी काय मुहूर्त आहेत ते जाणून घेऊया
एकादशीच्या दिवशी पांडुरंगाष्टकम पठण करण्याला विशेष महत्त्व आहे. पांडुरंगाष्टकम हे आदिशंकराचार्य विरचित केलेले सुंदर असे प्रभावी स्तोत्र आहे. एकादशीला पांडुरंगाष्टकम पठण का करावे, ते जाणून घेऊया
रविवारचा दिवस खंडोबाला समर्पित आहे. यावेळी खंडोबाची पूजा अर्चना केली जाते. तुम्हाला माहीत आहे का? जेजुरीतील खंडोबा मंदिरासोबतच कडेपठारदेखील प्रसिद्ध आहे. जाणून घेऊया कडेपठाराविषयी