प्रत्येक महिन्यात विनायक चतुर्थीचे व्रत पाळले जाते. हे व्रत भगवान गणेशाला समर्पित आहे. धार्मिक श्रद्धेनुसार हे व्रत पाळल्याने जीवनातील अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. विनायक चतुर्थी कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि…
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते; परंतु या महानगरात अध्यात्म आणि श्रद्धेचीही तितकीच गाढ परंपरा आहे. समुद्रकिनाऱ्यावर अध्यात्माचा अनुभव देणारे एक अत्यंत पवित्र स्थान म्हणजे मुंबईतील बाबुलनाथ मंदिर.
आपली इच्छापूर्ती होण्यासाठी किंवा शिव शंकराची पूजा करण्यासाठी दुधाचा अभिषेक पिंडीवर केला जातो. हा दुधाचाच अभिषेक का केला जातो. यामागे काय आहे पौराणिक कथा. तसेच धर्मशास्त्रात काय सांगितले आहे. याबद्दल…
अधिक महिन्यात येणाऱ्या स्कंद षष्ठीला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. हा दिवस भगवान कार्तिकेयांच्या पूजेसाठी समर्पित आहे. ज्यांना शक्ती, धैर्य आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी उपवास पाळल्याने व्यक्तीच्या जीवनात…
धार्मिकरित्या अधिक मास खूप खास मानला जातो. अत्यंत पवित्र मानला जातो, त्यामुळे या काळात आहाराकडे विशेष लक्ष देण्याची परंपरा आहे. अधिक महिन्यामध्ये काय खावे आणि काय खाण्याचे टाळावे ते जाणून…
गंगा दशहरा हा केवळ धार्मिक उत्सव नसून भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, निसर्गपूजा आणि आध्यात्मिकतेचा महान संगम आहे. गंगा नदी भारतीयांच्या जीवनाशी हजारो वर्षांपासून जोडलेली आहे. या दिवशी गंगेचे पूजन करून मानव…
अधिक मास हा “धोंड्याचा मास” म्हणून ओळखला जात असला तरी तो नकारात्मक नसून अत्यंत पवित्र आहे. लोकपरंपरेतून आलेले हे नाव आहे. या महिन्यात धार्मिकतेबरोबर नातेसंबंध जपण्याला विशेष महत्त्व दिले जाते.…
मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या शेजारी असलेल्या नर्दुल्ला टॅंक मैदानात आज रविवार, 17 मे रोजी राज मातंगी महायज्ञाचे भव्य आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने राज मातंगी देवीचे स्वरूप, हा यज्ञ का केला जातो.…
महाराष्ट्रातील कोल्हापूर परिसरात वसलेले दख्खनचा राजा ज्योतिबा हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान मानले जाते. इतर धार्मिक प्रसंगी ज्योतिबाला खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा विशेष भक्तिभावाने पाळली जाते. खिचडी अर्पण करण्याची काय…
सर्व महिन्यांमध्ये अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. हा महिना साधना, भक्ती, जप, तप, दान आणि आत्मचिंतनासाठी श्रेष्ठ मानला गेला आहे. भगवान विष्णूंची विशेष…
अधिक महिन्याची सुरुवात आज 17 मे रोजी आहे आणि 15 जूनला हा संपणार आहे. याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. अधिक महिन्यात कोणती शुभ कामे केली जात नाही, जाणून घ्या
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील परकीय चलन वाचवण्यासाठी सोने खरेदी करू नये असे आव्हान देशवासीयांना केले. पण भारतीय संस्कृतीत सोन्याचे महत्त्व हे केवळ संपत्तीपुरते मर्यादित नाही. ते श्रद्धा, परंपरा,…
भारताच्या प्रत्येक गावा खेड्यात शहरात ज्यांची शक्तीची उपासना म्हणून हनुमानाची भक्ती करतात. हनुमान हे आठ चिरंजीवांपैकी चौथे चिरंजीव. ते चिरंजीव कसे झाले, यामागे प्रसिद्ध कथा काय आहे ते जाणून घेऊया
“अमावस्या” हा शब्द भारतीय संस्कृतीत अत्यंत गूढ, पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्व घेऊन आलेला आहे. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजे अमावस्या. अमावस्या म्हणजे काय? जाणून घेऊया धार्मिक आणि वैज्ञानिक…
शनि जयंतीच्या दिवशी मोहरीचे तेल, काळे तीळ आणि दिवा यांना विशेष ज्योतिषीय महत्त्व आहे. हे उपाय केल्याने शनि दोष आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे. शनि जयंतीला…
मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर वसलेले महालक्ष्मी मंदिर हे असंख्य मुंबईकराचे श्रद्धास्थान. या देवीला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नवस करतात. या मंदिराची निर्मिती कशी झाली. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया
H1B Visa Controversy: अमेरिकेचे रिपब्लिकन सिनेटर एरिक श्मिट यांनी एच-१बी व्हिसा कार्यक्रमावर तीव्र टीका केली असून, हा कार्यक्रम अमेरिकन तरुणांच्या नोकऱ्या हिरावून घेत असल्याचा युक्तिवाद केला आहे.
सकाळी उठल्याबरोबर अनेकांना मोबाईल पाहण्याची सवय लागली आहे. यापेक्षा हातामध्ये वसलेल्या लक्ष्मी आणि गोविंदाचे दर्शन घ्यावे. असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. यावेळी कोणता श्लोक बोलावा, हातांचे दर्शन का घ्यावे जाणून घ्या
महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत अनेक जागृत देवस्थानांचा उल्लेख आढळतो. त्यापैकी एक अत्यंत श्रद्धास्थान मानली जाणारी देवी म्हणजे पिवळी जोगेश्वरी देवी. पिवळी जोगेश्वरी देवीचा इतिहास आणि महिमा जाणून घेऊया
मासिक शिवरात्रीच्या दिवशी दूध, धान्य, तीळ आणि वस्त्र दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि सुख, शांती व समृद्धीचा आशीर्वाद मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. कोणत्या…