मुधाई देवी मंदिर हे केवळ श्रद्धेचे स्थान नाही, तर यादवकालीन स्थापत्यकला, शिल्पवैभव आणि खान्देशच्या समृद्ध इतिहासाचे जिवंत प्रतीक आहे. मंदिरातील अप्रतिम कोरीव काम, प्राचीन वास्तुरचना, विष्णू-लक्ष्मीची मूर्ती, मुधाई देवीचे स्थान…
नाशिकच्या प्रसिद्ध श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात अलीकडेच एक अनोखे आणि भाविकांचे लक्ष वेधून घेणारे दृश्य पाहायला मिळाले. मंदिर परिसरातील अमृतकुंडातील पाणी काढल्यानंतर तळाशी प्राचीन शिवलिंगाचे दर्शन झाल्याने भाविकांमध्ये मोठी उत्सुकता…
चामुंडेश्वरी देवी ही आदिशक्तीचे उग्र, पराक्रमी आणि भक्तवत्सल स्वरूप मानली जाते. चंड-मुंड आणि महिषासुर यांसारख्या असुरांचा संहार करून धर्माचे रक्षण करणाऱ्या या देवीची भारतभर मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते. कर्नाटकातील…
कश्यप ऋषींनी अग्निदेवांच्या कृपेने प्राप्त केलेली विद्या ही केवळ यज्ञकर्माची माहिती नव्हती, तर धर्म, सृष्टी आणि आध्यात्मिक जीवनाचे गूढ समजून घेण्याची दैवी शक्ती होती. ही कथा भारतीय संस्कृतीतील ज्ञानपरंपरेचे आणि…
मुंबईतील चेंबूरचा श्री स्वामी समर्थ मठ हा स्वामी संप्रदायाचा एक अनमोल आध्यात्मिक वारसा आहे. श्री स्वामी समर्थांनी प्रसाद म्हणून दिलेल्या आत्मलिंग पादुकांमुळे या मठाला अद्वितीय महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रद्धेने…
जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत रविवार, 12 जुलै रोजी आहे. हे व्रत रविवारी येत असल्याने त्याला रवी प्रदोष व्रत असे म्हटले जाईल. हे व्रत भगवान शिव आणि पार्वती यांना समर्पित…
शिर्डीचे साईबाबा हे केवळ संत नव्हते, तर संकटसमयी लोकांना धीर आणि आशा देणारे आध्यात्मिक मार्गदर्शक होते. त्यांच्या जीवनातील अनेक चमत्कारिक आणि प्रेरणादायी घटनांपैकी कॉलऱ्याच्या साथीच्या काळात गव्हाचे पीठ गावाच्या सीमेवर…
हिंदू धर्म स्वीकारलेल्या एका अमेरिकन महिलेला मंदिरात प्रवेश नाकारण्यात आल्याच्या प्रकरणावर मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. जन्माने हिंदू नसतानाही धर्मांतर करून हिंदू धर्म स्वीकारलेल्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश…
संकष्टी चतुर्थीचा दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे. जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी शुक्रवार, ३ जुलै रोजी आहे. या दिवशी भक्त पूर्ण दिवस उपवास करतात. जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, शुभ…
संत कान्होपात्रा या वारकरी संप्रदायातील अशा तेजस्वी महिला संत होत्या, ज्यांनी समाजाने दिलेली ओळख नाकारून स्वतःची ओळख विठ्ठलभक्त म्हणून निर्माण केली. त्यांचे संपूर्ण जीवन हे भक्ती, आत्मसन्मान, त्याग आणि ईश्वरनिष्ठेचे…
आपण प्राचीन काळापासून अनेक अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत आलो आहोत, पण त्यामागील मूळ कारणे आपल्याला माहीतच नाहीत. या अंधश्रद्धांमागील तर्क आणि सत्यता नेमक्या काय आहेत आपण समजून घेऊया
सामान्य माणसे देवाला स्वतःपासून वेगळे मानतात, परंतु आत्मा आणि परमात्मा या वेगळ्या गोष्टी नसून एकाच सर्वोच्च अस्तित्वाची दोन नावे आहेत. नक्की या दोघांमधील सूक्ष्म फरक काय आहे?
महर्षी अत्रि यांना भारतीय वैदिक परंपरेतील प्राचीन खगोलनिरीक्षक म्हणून मोठा मान दिला जातो. ऋग्वेदातील सूर्यग्रहणाशी संबंधित उल्लेखामुळे त्यांचे नाव खगोलज्ञानाशी जोडले जाते. आपले ज्ञान कधी सिद्ध केले. याविषयी सविस्तर माहिती…
पाकिस्तानात असलेले कटसराज मंदिर हे भगवान शंकरांच्या अश्रूंमधून निर्माण झालेल्या पवित्र सरोवराची आख्यायिका, महाभारताशी जोडल्या गेलेल्या परंपरा आणि हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा यांमुळे हे मंदिर हिंदू धर्मातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक…
शिवलीलामृताचा पाचवा अध्याय हा भगवान शिवाच्या कृपाशक्तीचा, भक्तीच्या सामर्थ्याचा आणि श्रद्धेच्या महत्त्वाचा संदेश देणारा अध्याय आहे. या अध्यायाचे नियमित पारायण केल्याने मनाला शांतता, श्रद्धेला बळ आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मिळतो.…
माता शबरीने श्रीरामाला दिलेली उष्टी बोरे आजही भक्तीच्या सर्वोच्च प्रतीकांपैकी एक मानली जातात. म्हणूनच रामायणातील हा प्रसंग हजारो वर्षांनंतरही प्रत्येक भक्ताच्या हृदयात श्रद्धा, प्रेम आणि समर्पणाची प्रेरणा जागवतो. ही शबरी…
यावर्षी जूनचा महिना सण उत्सवांसाठी खूप खास मानला जातो. 29 जून रोजी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. त्याच रात्री आकाशात एक दुर्मिळ आणि अत्यंत सुंदर दृश्यही पाहायला मिळेल. स्ट्रॉबेरी…
यंदा वटपौर्णिमेचा सण सोमवार, 29 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा दिवस पती-पत्नीमधील प्रेम, श्रद्धा आणि अढळ विश्वासाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी महिला उपवास करतात आणि आपल्या पतीच्या…
महर्षी भारद्वाज यांनी गाईला "अनघा" ही उपमा देऊन तिच्या निष्पाप, निःस्वार्थ आणि कल्याणकारी स्वरुपाचा गौरव केला. त्यांच्या दृष्टीने गाय ही केवळ दूध देणारा प्राणी नव्हती, तर मानव, निसर्ग आणि धर्म…
कार्तिकेय यांना स्कंद, मुरगन, षण्मुख आणि सुब्रह्मण्य या नावांनी ओळखले जाते. हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे पुत्र आहेत. ते देवसेनेचे सेनापती आणि शौर्य, ज्ञान, पराक्रमाचे प्रतीक मानले जातात.…