सर्वसाधारण कुठल्याही देवळता गेल्यावर त्या त्या गाभाऱ्यात एखाद्या देवतेची मूर्ती पुजेसाठी असते आणि भाविक त्या देवदेवतेच्या मूर्तीला मनोभावे पुजतात. मात्र देशात असं एकमेव मंदिर आहे जिथे शस्त्राची पूजा केली जाते.
प्रेमात धोकाच मिळतो किंवा प्रेम एकतर्फी राहतं याचा अर्थ तुम्ही वाईट आहात असं नाही तर बऱ्याचदा काही वेळा तुमची ग्रहदशा अत्यंत चुकीची असते असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.
अनेक भविष्यवेत्त्यांनी कलियुगाच्या समाप्तीची भविष्यवाणी केली आहे. धार्मिक ग्रंथांमध्येही याचा उल्लेख आहे. आज आपल्याला मंदिराशी संबंधित एक भविष्यवाणी कळली आहे जी धक्कादायक आहे.
या वर्षातील शेवटची अमावस्या पौष अमावस्या आहे. त्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो. पौष अमावस्या ही सहा राशींसाठी एक धोक्याची घंटा आहे. टॅरो कार्डद्वारे पौष अमावस्येचे राशिफळ जाणून घ्या.
शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरील तीळ एखाद्या व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी प्रकट करतात. समुद्रशास्त्राप्रमाणे कपाळाच्या उजव्या, डाव्या आणि मध्यभागी असलेल्या तिळांचा नक्की अर्थ काय आहे आपण जाणून घेऊया.
नऊ ग्रहांपैकी शनिदेव हा सर्वात भयानक आहे. त्याच्या प्रभावामुळे राजा भिकारी बनू शकतो आणि त्याची कृपा एखाद्या व्यक्तीवर संपत्तीचा वर्षाव करू शकते. शनिदेवाची संपूर्ण कहाणी येथे जाणून घ्या.
गुजरातच्या भरूचमध्ये समुद्राच्या मध्यभागी वसलेले स्तंभेश्वर महादेव मंदिर दिवसातून दोन वेळा पाण्याखाली जाते आणि पुन्हा दिसू लागते. निसर्ग, समुद्र आणि शिवभक्तीचा अद्भुत संगम येथे अनुभवता येतो.
मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात येणारे चारही गुरुवार विशेष असतात. या दिवशी विधीवत पूजा केल्याने व्यक्तीला जीवनामध्ये फायदा होतो. कलश स्थापना करण्यासाठी वेळ जाणून घ्या
राहुचा फक्त नाकारात्मक परिणामच आयुष्यात घडतो का ? राहुमुळे फक्त आव्हानं येतात ? राहुचा प्रभाव आणि पत्रिकेतील राहुच्या स्थितीवरुन त्याचे चांगले परिणाम होत असतात. जाणून घ्या काय सांगतं ज्योतिषशास्त्र?
दर महिन्याला येणारी अमावस्या खूप शुभ मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि पूर्वजांची पूजा केली जाते. असे मानले जाते की, एखाद्या व्यक्तीला पितृदोषाचा त्रास झाल्यास अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड…
संकष्टी चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पाला समर्पित आहे. या व्रतामुळे सर्व अडथळे दूर होतात आणि यश मिळते. यावेळी गणपती बाप्पासोबतच महादेवांनाही या वस्तू अर्पण करा. शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात…
पौष महिन्यामध्ये सूर्याची नियमित पूजा केल्याने वर्षभर निरोगी आणि समृद्ध राहते. पौष महिन्यामध्ये विवाह आणि इतर शुभ कार्ये केले जात नाही. मात्र यामागील नेमके कारण काय आहे ते जाणून घ्या
गरुड पुराणानुसार जिवंत व्यक्तीच नाही तर मृत व्यक्तीच्या आत्म्याचाही दागिन्यांशी विशेष संबंध असल्याचे सांगितले जाते. मृत व्यक्तीचा आत्मा मृत्यूनंतरही दागिन्यांशी का जोडलेला असतो.
दत्त पौर्णिमा ज्याला दत्त जयंती असे देखील म्हटले जाते. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी पूजा केल्याने आनंद, शांती आणि समृद्धी मिळते अशी श्रद्धा आहे.
भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप मानले जातात.त्यांच्या जयंतीच्या दिवशी केलेल्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. दत्तजयंतीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा या भक्तिमय शुभेच्छा.
मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. दत्तात्रेयांची पूजा प्रामुख्याने नाथ पंथ, अवधूत परंपरा आणि योग साधक करतात. कधी आहे दत्त जयंती, पूजा करण्यासाठी मुहूर्त आणि महत्त्व जाणून…
आश्चर्यकारक, अविश्वसनीय, अकल्पनीय. 19 वर्षीय देवव्रत महेश रेखे यांनी शुक्ल यजुर्वेद न पाहता पाठ करण्याचा असाधारण पराक्रम केला आहे. ही परंपरा काय आहे? पंतप्रधान मोदींनी देवव्रतचे कौतुक का केले ते…
तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिर अनेक रहस्यांनी व्यापलेले आहे. तुम्हाला माहिती आहे का या मंदिरात केस का अर्पण केले जातात? डाळ आणि तांदूळ का अर्पण केले जातात? साडी आणि धोतर…
मार्गशीर्ष महिन्यामध्ये जिरे खाल्ल्याने शरीराची पचनशक्ती सक्रिय होण्यास मदत होते. या महिन्यात हिवाळा असल्याने उष्ण पदार्थांचे सेवन केल्याने शरीराचे संतुलन बिघडू शकते. जिरे खाण्याचे का टाळावे जाणून घ्या
आजपासून डिसेंबर महिन्याची सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही या महिन्यामध्ये गृहप्रवेश, वाहन खरेदी करणे, नामकरण यांसारख्या समारंभासाठी शुभ मुहूर्त कोणते आहेत ते जाणून घेऊया