Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले

खसादार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. त्याचबरोबर बेस्ट निवडणुकीच्या पराभवावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 20, 2025 | 12:32 PM
mp sanjay raut on mumbai best election Thackeray brother result political news

mp sanjay raut on mumbai best election Thackeray brother result political news

Follow Us
Close
Follow Us:
  • राज आणि उद्धव ठाकरे बेस्ट निवडणुकीत एकत्र लढले
  • ठाकरे बंधूंना बेस्टच्या निवडणुकीमध्ये मोठे अपयश
  • बेस्टच्या निकालावर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया
Sanjay Raut Marathi News : मुंबई : पहिल्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे लढलेल्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रतिष्ठित बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक २०२५ मध्ये ठाकरे बंधूंना दारुण पराभव झाला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र निवडणूक रिंगणात उतरले होते, परंतु त्यांच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. हा निकाल ठाकरे गट आणि मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेषतः अशा वेळी जेव्हा दोन्ही पक्ष आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याची तयारी करत आहेत. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या संजय राऊत यांनी बेस्टच्या निकालापासून ते अनभिज्ञ असल्याचे सांगितले आहे. खासदार राऊत म्हणाले की, “बेस्टच्या पतपेढीच्या निकालावर जिंकलं कोण? माझ्याकडे खरोखर माहिती नाही. मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणार नाही. मी काहीच माहिती घेतली नाही. मला माहितच नाही,” अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे ते म्हणाले की, “ही एका पतपेढीची निवडणूक आहे. मला माहितच नाही या विषयावर. या स्थानिक निवडणुका असताता. मला खरोखरच माहित नसेल तर प्रश्न विचारु नका. मी माहिती घेऊन बोलेन. पतपेढ्यांच्या निवडणुका या ट्रेड युनियनच्या असतात. ज्या युनियनचे जास्त सदस्य असतात, तिथे बऱ्याच काळापासून शरद राव याची युनियन आहे. त्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त होती,” असे देखील मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही

ठाकरे बंधू हे पहिल्यांदाच एकत्रित निवडणूक लढले होते. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्रित येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी ही बेस्टची निवडणूक चाचणी मानली जात होती. मात्र यामध्ये ठाकरे बंधूंना एकही जागा न मिळाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. याबाबत राऊत म्हणाले की, “ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही. पतपेढीची निवडणूक म्हणजे परीक्षा नाही. चाचणी परीक्षा नाही. या निवडणुका पक्षीय बलावर लढल्या जात नाहीत. फार मोठं यश कोणाला मिळालय अस मला वाटत नाही. आमचे जे लोक या निवडणुकीत होते, त्यांना तुम्ही विचारा,” असे स्पष्ट मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार असून एनडीएकडून सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एनडीएकडून विरोधातील काही नेत्यांना मतांसाठी संपर्क करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत राऊत म्हणावे की, “उपराष्ट्रपतीपदाची निवडणूकीत एनडीएकडे बहुमताचा आकडा आहे. त्यांच्याकडे बहुमत असतानाही दिल्लीतल्या अनेक प्रमुख नेत्यांनी इंडिया आघाडीतल्या नेत्यांना फोन करुन राधाकृष्णन यांना मतदान करण्याची विनंती केली. जर तुमच्याकडे बहुमत आहे, मग फोन का करावा लागतो?. याचा अर्थ तुमचं बहुमत अस्थिर चंचल आहे. म्हणून तुम्हाला उपरराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांच्या नेत्यांना फोन करावे लागतात. ही अक्कल तुम्हाला आधी यायला पाहिजे होती. उमेदवार ठरवताना. सर्व पक्षांशी चर्चा केली असती, तर सर्वसंमतीने नाव ठरवता आलं असतं,” अशी भूमिका खासदार राऊत यांनी घेतली आहे.

Web Title: Mp sanjay raut on mumbai best election thackeray brother result political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • best bus
  • sanjay raut
  • Thackeray Brothers Alliance

संबंधित बातम्या

Purvesh Sarnaik : “राऊत मंद झाले…, संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा…”, पूर्वेश सरनाईकांचा हल्लाबोल
1

Purvesh Sarnaik : “राऊत मंद झाले…, संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा…”, पूर्वेश सरनाईकांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.