Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राणाला आणलं तर दाऊदला का नाही? मुंबई पालिका निवडणुकांसाठी…; विजय वडेट्टीवार यांची जहरी टीका

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातीला मास्टरमाईंड तहव्वुर हुसैन याला भारतामध्ये आणण्यात आले आहे. यानंतर आता यावरुन कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 10, 2025 | 04:29 PM
Congress Vijay wadettiwar aggressive Hindi compulsory in maharashtra school curriculum 2024

Congress Vijay wadettiwar aggressive Hindi compulsory in maharashtra school curriculum 2024

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. महायुतीला एकतर्फी असे पूर्ण यश मिळाले. तसेच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. यानंतर दोन्ही शिवसेना व दोन्ही राष्ट्रवादीच्या गटामध्ये तू तू मैं मैं होताना दिसली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचे कौतुक केले आहे. शरद पवार यांचा अजित पवार यांनी दैवत म्हणून उल्लेख केला आहे. यावरुन आता कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर प्रतिक्रिया देत महायुतीवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांना दैवत म्हणणाऱ्या अजित पवारांचा वडेट्टीवारांनी खरपूस समाचार घेतला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, परिस्थितीनुसार सगळे बदलतात, दिवस दूर नाही, तीन वर्षांनी ते कुठं दिसतील याचा अंदाज येणं सुरू झालं आहे. स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे लागणार आहे. याची तयारी दोन्ही पक्ष करणार नाही तर अस्तित्व शून्य अशी परिस्थिती निर्माण होईल. दैवत म्हणून उल्लेख हा काकांची पुण्याई त्यांचा मागे आहे, असा टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये देखील कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत वडेट्टीवार म्हणाले की, “महाराष्ट्रमध्ये धावणारी लालपरीच्या 70 ते 80 टक्के गाड्या नॉन एसी आहेत.  त्या बसमध्ये बसू सुद्धा शकत नाही. पण चालक वाहक चटके सहन करत आहे, या गाड्या जुन्या झाल्याने अधिक तापतात. यात एसटी कर्मचारी यांचा पगार कपात म्हणजे जखमींवर मीठ चोळणे आहे, जीवाशी का खेळता असाही सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. वाहकांना पाणी मिळत नाही, सोयी नाही, सेवा करण्याचं काम ते करतात, सरकारची ऐपत नसताना योजना दिल्या कशाला, त्यांचा भावनाशी खेळू नये,” असे स्पष्ट मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.

स्वातंत्र्याची लढाई लढली काँग्रेसने

कॉंग्रेसचे अधिवेशन देखील पार पडले आहे. याबाबत मत व्यक्त करताना वडेट्टीवार म्हणाले की, “देश स्वतंत्र होत असताना इंग्रजांसोबत असलेले सत्तेत बसलेले आहे. अनेक पुस्तकातून दाखला मिळाला आहे. RSS स्थापन करणारे इंग्रजांबरोबर राहून अजून 200 चारशे वर्ष गुलामगिरी सहन करू. पण हे स्वातंत्र नको ज्यात SC-ST शूद्र लोकांबरोबर समानतेची मागणी आणि अधिकार मिळत असेल तर हे नको आहे. असे गोळवकलर पुस्तकात मांडले आहे, यात नवीन काही नाही. इंग्रजांच्या विरोधात सर्व समाज लढत असताना हे इंग्रजांच्या पाठीशी उभे होते हे सत्य आहे. स्वातंत्र्याची लढाई लढण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले,” असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मुंबई दहशदवादी हल्ल्यामध्ये रेकी करणारा तहव्वुर राणाला भारतामध्ये आणण्यात आले आहे. याबाबत वडेट्टीवार म्हणाले की, “आनंद आहे… आज जर आतंकवादी राणाला आणत असतील तर दाऊदला का आणले नाही? वर्ष गायकवाड बोलल्यात. ती हिम्मत का दाखवत नाही. या बॉम्बस्फोट मागे कोण होतं हे सर्वांना माहीत आहे. जवाबदारी स्वीकारणाऱ्या दाऊदला आणावे. महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर आणून राजकारण करू नये, त्याला फाशी दिली पाहिजे. थोड्या मतांसाठी पोळी शेकू नये. 15 वर्षे लागले. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये त्याचा उपयोग करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतील. जुमले बाजीकरून निवडणुका जिंकतात,” असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Web Title: Vijay wadettiwar warns that tahawwur hussain rana has been brought in for the mumbai municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 04:27 PM

Topics:  

  • Congress
  • Mumbai Attack
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
1

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
2

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
3

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
4

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.