Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: पावसाच्या पाण्याच्या या उपायाने होतील केतू राहू दोष दूर, संपत्तीत होईल वाढ

पावसाळा हा ऋतू नसून केतू राहूसारख्या ग्रहांचे दोष टाळण्यास मदत होतात. जर अशा वेळी पावसाच्या पाण्याचा योग्य वापर केल्यास तुम्हाला अधिक फायदा होऊ शकतो. हे उपाय केल्याने जीवनात येऊ शकते सुख समृद्धी.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 21, 2025 | 09:59 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

पावसाळा फक्त थंडावा आणि ताजेपणा आणत नाही तर अनेक समस्या आणि अडथळ्यांमधून मार्ग दाखवतो. खासकरुन जेव्हा ग्रहांचा वाईट प्रभाव किंवा आर्थिक अडचणींवर मात करता येते. ज्योतिषशास्त्रामध्ये पावसाच्या पाण्याच्या संबंधित काही गोष्टींचे वर्णन करण्यात आलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पावसाच्या पाण्याचे काही उपाय केल्याने सर्व समस्या आणि अडचणी दूर होतात.

ज्योतिषशास्त्रानुसार, पावसाळा हा फक्त ऋतू नाही तर विशेष काळ मानला जातो. ज्यावेळी निसर्ग पूर्णपणे सक्रिय असतो. आकाशातून पडणारे पाणी जमिनीला स्पर्श होताच मातीला भिजवतेच, मात्र त्यातील नकारात्मक ऊर्जादेखील काढून टाकते. पावसाच्या पाण्यासंबंधित सोपे उपाय कोणते जाणून घ्या.

पावसाच्या पाण्याने कोणते फायदे होतात

ज्यावेळी पावसाचे आगमन होते त्यावेळी एका भांड्यामध्ये पावसाचे पाणी घ्या आणि ते तुमच्या आंघोळीच्या पाण्यात मिसळा. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरात असलेली सर्व नकारात्मकता दूर होते आणि तुमचे मन शांत राहण्यास मदत होते. खासकरुन ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू, केतू, शनि यांसारख्या ग्रहांचा दोष असेल अशा लोकांनी हा उपाय नक्की करावा.

Zodiac Sign: या राशींच्या लोकांचा वाईट काळ संपेल, मिळेल भरघोस यश आणि आनंद

घरामध्ये सकारात्मकता ठेवण्यासाठी उपाय

पावसाच्या पाण्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता प्रवेश करते. एका लहान भांडयामध्ये पावसाचे पाणी घेऊन ते घराच्या मुख्य प्रवेशद्वार, घरातील असलेले कोपरे, देव्हारा अशा ठिकाणी शिंपडा. शनिवारी आणि अमावस्येला हा उपाय करणे अधिक चांगले मानले जाते. हा उपाय केल्याने घरामध्ये आनंद आणि शांतता टिकून राहते. तसेच घरामधील होत असलेले वादविवाद, तणाव कमी होण्यास मदत होते.

राहू केतू दोषापासून सुटका

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू असल्यामुळे अनेक समस्या आणि अडचणींना तोंड द्यावे लागत असेल तर पावसाच्या पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून ते शिवलिंगावर अर्पण करा. हा उपाय केल्याने ग्रहांचे वाईट परिणाम दूर होतात आणि मनाची अस्वस्थता देखील कमी होण्यास मदत होते.

देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी करा हे उपाय

श्री यंत्र किंवा लक्ष्मी यंत्र पावसाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर त्यावर चंदन आणि केशराचा टिळा लावा. असे उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी आणि समस्या दूर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. हे सर्व उपाय शुक्रवारी केल्याने तुम्हाला अधिक शुभ मानले जाते.

Yogini Ekadashi: योगिनी एकादशीला काय खावे? हे नियम पाळल्याने उपवासाचे मिळतील पूर्ण फायदा

इच्छा पूर्ण करण्यासाठी करा हे उपाय

ज्यावेळी पाऊस पडत असेल किंवा पडून गेल्यानंतर दिव्यामध्ये तूप किंवा तिळाचे तेल टाकून ते वाहत्या पाण्यामध्ये सोडा. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होते. तसेच जी कामे दीर्घकाळापासून प्रलंबित आहे ती कामे पूर्ण होतात. ज्या कामांमध्ये वारंवार अडथळे येतात ती कामे देखील पूर्ण होण्यास मदत होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips rainwater remedies to remove rahu ketu dosha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 09:59 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस
1

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोने-चांदीच नाही तर या वस्तूंची करा खरेदी, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ
2

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोने-चांदीच नाही तर या वस्तूंची करा खरेदी, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ

Kendra Yog: 7 ऑक्टोबरला बुध आणि यम यांच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल समृद्धी आणि यश
3

Kendra Yog: 7 ऑक्टोबरला बुध आणि यम यांच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल समृद्धी आणि यश

Baba Vanga: बाबा वेंगाने पुढील 3 महिन्यासाठी केली मोठी भविष्यवाणी, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा
4

Baba Vanga: बाबा वेंगाने पुढील 3 महिन्यासाठी केली मोठी भविष्यवाणी, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.